स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो.
हाच प्रश्न मलाही पडतो.
(अडाणी) अवलिया
राजे मस्त लिहीले..
अशा परिस्थितीत हेच महत्वाचे!
एकंदरीत तुम्ही चांगले कान आणि खांदा देणारे दिसता! ( खांदा रडणार्यांसाठी, अजुन काही नव्हे! :| )
http://bhagyashreee.blogspot.com/
छानचं लिहले आहे राजे तुम्ही...
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
राजे . . एकदम सही बोललात. सर सलामत तो पगडी पचास.
मीही मागे मंदीत अगदी पिझ्झा डिलीवरी चे काम केलेल्या व्यक्तीबरोबर काम केले आहे. कधी कधी वाटते आपल्यावर ही पाळी आली तर हे सारे करायला जमेल?
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
राजे, योग्य वेळी योग्य सल्ला!!!
पण एकच सांगतो... कळतं सगळं... पण वळत नाही... अशी अवस्था असते. प्रत्यक्ष तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे. खूप त्रास होतो.
बिपिन कार्यकर्ते
मस्त कथा कम उपदेश ...
आजच्या मंदीच्या काळात तर फारच उपयोगी आहे हे सर्व.
बाकी बिपीनदांशी सहमत ..
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
>तशी परिस्थिती ऍक्सेप्ट करणं खूप खूप खूप अवघड आहे.
पण करावे तर लागणारच.. ही काय एक-दोन महिन्यात जाणारी मंदी नाही आहे, ज्यांनी आपला जॉब टिकवला ते तरले व ज्यांचा काही ना काही कारणामुळे नाही टीकला तर त्यांना आपल्या स्टेटस ला विसरावेच लागेल नाही तर निभाव लागणे शक्य नाही.
येथे मला उंच झाड व गवत ह्यांची तुलना करणारी कथा आठवते.. महापुरामध्ये / वादळामध्ये झाडे मुळापासून उखडून जातात कारण ताठपणा (येथे घमंड / स्टेट्स) व गवत टिकतं कारण परिस्थीती पुढे नमते घेतं म्हणून.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
राजे! मस्त!...
केव्हा... कशाला "प्रायॉरिटी" द्यायची हे प्रत्येकाला समजलेच पाहिजे. ते तुम्ही छानच समजावून सांगितले.
आणि देशभक्ती'चा ही उत्तम डोस पाजलात! :)
:)
( मौजमजेच्या नावाखाली निरर्थक लेख वाचण्यापेक्षा, सकाळी "हे" असं काही वाचलं , की आपल्यालाही आपोआपच प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव होते. आणि लेखामधून स्पष्ट झालेली राजेंची उच्च विचारसरणीही समजते.)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
जगातील आर्थिक घडामोडी बघता आपलं अस्तित्व टिकवणं किती गरजेचे आहे हे ह्या बातमी वरुन लक्ष्यात येईल.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
सहमत.
पण स्वतःच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्यात काय वाईट पणा
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
प्रतिक्रिया
स्वत:
आयला
नाही हो..
:-)
सहमत. परिस्
जय हो !
राजे मस्त
भाग्यश्री..
छानचं
हे खास.
एकदम सही . . .
मस्त आहे....
राजे,
+१,
>तशी
अगदी बरोबर राजे!
छान
तुमच्या सारखे मित्र
मस्त..
+१
बेष्ट
राजे!
जगातील
ह्म्म्म..
+१
+१
फारच साधं
छान
फारच छान...
फारच छान...
मस्तच!!
आवडला
सहमत. पण