मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घराचे व्हर्चुअल व्हर्जन!

शिव कन्या ·
घराला, आईची मुळाक्षरे बापाच्या शिरोरेखा आज्जीची जोडाक्षरे आजोबांचे अनुस्वार! घराला, बहिणींची चन्द्रबिंदी भावड्याचा काना चुलत्यांचे रफार सावत्रांचे विसर्ग ! घराला, मुलाबाळांचे स्वल्पविराम भाच्यांचे अर्धविराम नवर्यांचे प्रश्न, अन बायकांच्या मात्रा! घराच्या पुस्तकाला आता आठवणींचे कव्हर! हार्डबाउंड पुस्तकाचे मग व्हर्चुअल व्हर्जन!

गून्ता

राशी ·

प्रचेतस 24/02/2015 - 21:17
प्रचंड सुंदर. गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली. अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.

In reply to by अजया

@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/02/2015 - 22:33
हम्म. हे आले बघा अत्रुप्त. बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.

In reply to by प्रचेतस

@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 25/02/2015 - 16:50
त्यात काही नवकविंच्या ... असो
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))

In reply to by अजया

गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))

सुचेता 25/02/2015 - 13:06
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.

In reply to by सुचेता

एस 25/02/2015 - 13:45
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अ‍ॅक्सिडेंट होतो. ;-)

In reply to by सुचेता

राशी 25/02/2015 - 16:45
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...

In reply to by राशी

मदनबाण 25/02/2015 - 16:50
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत ! गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by मदनबाण

राशी 25/02/2015 - 17:08
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना.... जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ अगदी सारखे असतात दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात पण एकदा का चालायला लागले कि गुंता सहज सुटतात.... हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)

जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा. पैजारबुवा,

प्रचेतस 24/02/2015 - 21:17
प्रचंड सुंदर. गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली. अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.

In reply to by अजया

@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 24/02/2015 - 22:33
हम्म. हे आले बघा अत्रुप्त. बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.

In reply to by प्रचेतस

@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 25/02/2015 - 16:50
त्यात काही नवकविंच्या ... असो
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))

In reply to by अजया

गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))

सुचेता 25/02/2015 - 13:06
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.

In reply to by सुचेता

एस 25/02/2015 - 13:45
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अ‍ॅक्सिडेंट होतो. ;-)

In reply to by सुचेता

राशी 25/02/2015 - 16:45
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...

In reply to by राशी

मदनबाण 25/02/2015 - 16:50
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत ! गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by मदनबाण

राशी 25/02/2015 - 17:08
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना.... जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ अगदी सारखे असतात दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात पण एकदा का चालायला लागले कि गुंता सहज सुटतात.... हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)

जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा. पैजारबुवा,
जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात परंतु एकदा का गाडी चालायला लागली की गून्ता आपोआप सुटतात. ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार ·

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.
आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली. त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

(लेखणीने)

सूड ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 08/01/2015 - 15:59
>>'शबय शबय' >>
होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)

In reply to by पैसा

नाखु 09/01/2015 - 08:26
"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते." बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार. *blum3* :-P :P

In reply to by नाखु

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> . नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका .

सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;) जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात. सूड, त्यातलेच एक आहेत. आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.

In reply to by नाखु

बहुगुणी 08/01/2015 - 18:05
अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) ) अवांतरः मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.

खटपट्या 09/01/2015 - 00:51
खूपच जबरदस्त !! "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)

लै भारी .... :) हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली... म्हनलं चला आपणपण कविता पाडू तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस आशय नसेल तर कोणाचं काय जातं सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति यति विना काव्य हीच तं आमची नियती अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं नवकवि ईशाल म्हमईकर

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ पैजारबुवा,

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 08/01/2015 - 15:59
>>'शबय शबय' >>
होळीच्या काळात गोव्यात वापरला जाणारा शब्द!! ;) कॉलिंग पैकाकू ;)

In reply to by पैसा

नाखु 09/01/2015 - 08:26
"इथेही सोंग आणलं जातय दांभिक कळवळ्याचं,आणि मीच सर्वज्ञ असल्याच त्यामुळे ही मात्रा पण रूग्णाला लागू पडेल असे वाटते." बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार. *blum3* :-P :P

In reply to by नाखु

@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि जालीम काढा या आगामी पुस्तकातील "दाख्वायचे दात" या प्रकरणातून साभार.>> . नाखु काकांचं आज पासून नवं नाव- ना"खून काका .

सूड(भावने)ला डिवचू नका, असे म्हणतात ते यासाठीच की काय, असा विचार मनात आला ! ;) जरा ओरिजनल लिवा की ला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार कमी मिपाकर, योग्य शब्दांत, योग्य भाषेत, परखड मत व्यक्त करतात. सूड, त्यातलेच एक आहेत. आसूड ओढतात पण आणि योग्य ती दिशा पण दाखवतात.

In reply to by नाखु

बहुगुणी 08/01/2015 - 18:05
अगदी, अगदी! "नखदार लेखणीने" फारच भारी! (बाकी नाद-खुळा: तुमचं ते 'वृषभ-नेत्र-भेदन'ही आवडलंच :-) ) अवांतरः मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने या ओळी वाचून पॅरिसमधल्या व्यंगचित्रकारांच्या हत्येची आठवण झाली.

खटपट्या 09/01/2015 - 00:51
खूपच जबरदस्त !! "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" च्या ऐवजी "माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने" असे हवे होते (लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमस्व)

लै भारी .... :) हे वाचून आमचीबी येक जुनी कव्ता आटवली... म्हनलं चला आपणपण कविता पाडू तेनी म्हनले राग 'लय' नका तोडू नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस आशय नसेल तर कोणाचं काय जातं सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति यति विना काव्य हीच तं आमची नियती अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं क्कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं नवकवि ईशाल म्हमईकर

घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काचखंडे, तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ पैजारबुवा,
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने -अंगावर उठे 'शबय शबय'

(प्लास्टर ऑफ) पॅरीसचा वि-चित्रकार

माहितगार ·

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

सूड ·

स्पंदना 13/11/2014 - 04:58
मान गये !!! फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं. शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.

नाखु 13/11/2014 - 12:06
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा
लई म्हंजे लई बेष्ट!!!

मदनबाण 13/11/2014 - 12:31
मस्तच... मातोश्रीवर जमले सगळे फसलेल्या बैठकीतले हे मावळे ? कोण कुठला अफजलाखान तो कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

होकाका 13/11/2014 - 14:12
शॉलिट्ट कवन! कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का? अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!

पैसा 13/11/2014 - 14:17
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!

स्पंदना 13/11/2014 - 04:58
मान गये !!! फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं. शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.

नाखु 13/11/2014 - 12:06
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा
लई म्हंजे लई बेष्ट!!!

मदनबाण 13/11/2014 - 12:31
मस्तच... मातोश्रीवर जमले सगळे फसलेल्या बैठकीतले हे मावळे ? कोण कुठला अफजलाखान तो कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

होकाका 13/11/2014 - 14:12
शॉलिट्ट कवन! कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का? अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!

पैसा 13/11/2014 - 14:17
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

कारुण्य टंकन

निराकार गाढव ·

In reply to by एस

कवितानागेश 25/10/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया 25/10/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस 25/10/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा 25/10/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे 30/10/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 01/11/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा 01/11/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा 29/10/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ 03/11/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.

In reply to by एस

कवितानागेश 25/10/2014 - 10:47
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.

अजया 25/10/2014 - 10:39
___/\___ जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!

कंजूस 25/10/2014 - 11:05
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ? २)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ? ३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ? ४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ? गुण २०

बंपर हाय ह्ये.... शब्द अनाकलनीय तर्किकाचे जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे फिरूनी पुन्हा ते आले काव्य इथल्याच गर्दभाचे....!

पैसा 25/10/2014 - 11:14
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.

अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!! आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)

In reply to by निराकार गाढव

सतिश गावडे 30/10/2014 - 09:24
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी.... लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध. तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 01/11/2014 - 09:01
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!! असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!! कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!! मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक. आसन क्रमांक २५

In reply to by नाखु

ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला? .

In reply to by निराकार गाढव

पैसा 01/11/2014 - 13:54
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!

In reply to by पैसा

मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.

मनीषा 29/10/2014 - 15:50
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे .. तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ... कविता भलतीच ऊंच आहे ....

आनंदी गोपाळ 03/11/2014 - 07:55
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्‍यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्‍या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन. वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.
व्रण जीर्ण बंधनांचे भयगच्च कंपनांचे दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे क्षण क्षीण रासभाचे समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी | जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी || रण अंगणी धुळीचे मतिशून्य गोंधळीचे विषदग्ध चित्त साचे क्षण क्षीण रासभाचे घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके | चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर, करि हन्त हन्त श्री अंबिके || लय स्तब्ध बद्ध गुरूचे जय शुष्क रुक्ष तरूचे हत रिक्त आर्ततेचे क्षण क्षीण रासभाचे अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या, सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या | चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या, वसुधैव गगनी दिशा लु

लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

माहितगार ·

जेपी 19/10/2014 - 20:40
बास का ? हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय. हांय हांय SSSSSS हांय

जेपी 19/10/2014 - 20:40
बास का ? हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय. हांय हांय SSSSSS हांय
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि ! कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी लागली कुणाला कुणाची उचकी कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ?

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

तिहारी लावणी

पिवळा डांबिस ·

अनुप ढेरे 24/05/2014 - 09:57
=)) भारी! केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.

पैसा 24/05/2014 - 11:07
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!

पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती. पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली. भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तिमा 24/05/2014 - 17:14
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!

माहितगार 24/05/2014 - 11:19
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !! :) लय भारी गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !

इरसाल 24/05/2014 - 12:20
काव्यरस: सांत्वना हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.

नंदन 24/05/2014 - 12:38
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)

In reply to by नंदन

बॅटमॅन 24/05/2014 - 16:41
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन || पिडांकाकांची लावणी तर खासच! डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा | विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||

आतिवास 24/05/2014 - 12:44
:-) फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९! चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)

In reply to by आतिवास

चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच. युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही. आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अ‍ॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 26/05/2014 - 14:08
:-) तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय. आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय. असो.

प्यारे१ 24/05/2014 - 13:06
पिडांकडून बर्‍याच दिवसांनी फर्मास लेखन! अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;) बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय. स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.

खास लावणी. तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला. बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?

धन्या 25/05/2014 - 10:43
अन राया मला, जेलात धाडू नका..
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)

वेताळ 25/05/2014 - 11:02
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे. अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.

असंका 25/05/2014 - 12:35
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्‍हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.

In reply to by प्यारे१

असंका 25/05/2014 - 13:42
हो हो नक्कीच.
सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?

श्रीगुरुजी 25/05/2014 - 14:21
:yahoo: केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.

वेताळ 25/05/2014 - 19:09
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.

असंका 25/05/2014 - 19:35
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.

विवेकपटाईत 25/05/2014 - 20:07
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.

लावणी आवडली. प्रतिष्ठितांची लफडी काढू भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू राज्य चालवा असे मात्र तुम्ही कधीही सांगू नका अहो राया मला, जेलात धाडू नका अहो सख्या मला, जेलात धाडू नका

अनुप ढेरे 24/05/2014 - 09:57
=)) भारी! केजरू पब्लिसिटी स्टंट्समध्ये राखी सावंतला कॉम्पिटिशन आहे.

पैसा 24/05/2014 - 11:07
या लावणीच्या निमित्ताने "आप"ल्या भाऊंसाठी "मी नाही ग बाई त्यातली न कडी लावते आतली" ही खास म्हण आठवली!

पिडा काकांसारख्या प्रतिभाशाली पुरुषाने एक लिहीलेली एखादी झकास तिहारी तडका असलेली लावणी वाचायला मिळणार अशी खात्री होती. पण पहातो तर काय एका होउ घातलेल्या महात्म्याची घोर टवाळी करणारी कवीता निघाली. भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे, अशा एका थोर, आदरणीय, सन्माननिय, माननिय व्यक्तीमत्वाची अशी हेटाळणी करण्याच्या या ब्रिगेडी मनोवृत्तीचा जाहिर निशेढ हे परमेश्र्वरा यांना क्षमा कर, भारतमातेच्या एका थोर सुपुत्राचा हे लोक अपमान करत आहेत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तिमा 24/05/2014 - 17:14
भविष्यात भारताच्या चलनी नोटांवर सुध्दा ज्यांचे चित्र (मफलर सकट) छापले जाण्याची योग्यता आहे आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यातूनही हे महाशय (ठेवणीतलं) खोकतील!

माहितगार 24/05/2014 - 11:19
:"काव्यरस: सांत्वना ! लेखनविषय:: गुंतवणूक" !! :) लय भारी गुंतवणूकीवर आपपाला बोनस मीळो हि शुभेच्छा !

इरसाल 24/05/2014 - 12:20
काव्यरस: सांत्वना हेच भयानक होते. बाकी लावणी जब्राट ह्यावर माझी क्लास्मेट सुरेखा कुडचीकर छान नाचेल.

नंदन 24/05/2014 - 12:38
कालिंदीतटपुलिंदलांछित जेलनत पादारविंद! :)

In reply to by नंदन

बॅटमॅन 24/05/2014 - 16:41
धीरसमीरे एसि हपीसे वसति अहो खलु नंदन कोटीपीनमहत्तरमर्दन खलु यः जनकृतवंदन || पिडांकाकांची लावणी तर खासच! डांबिसो पीतचेष्टालु: युवकेषु महद्युवा | विनोदकाव्यं तस्यैतद्दृष्ट्वाऽहं चाहसम् बहु ||

आतिवास 24/05/2014 - 12:44
:-) फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी 'मला काहीही करून जेलात धाडा, तेवढेच आणखी काही बाईट्स' असं म्हणताहेत हो आमचे (म्हणजे 'आप'ले) एके ४९! चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त ;-)

In reply to by आतिवास

चालायचंच - 'आप'बद्दल गैरसमजच जास्त
गैरसमजाचा प्रश्नच कुठे येतो? गडकरी हे भारतातील सर्वाधिक भ्रष्ट राजकारणींमध्ये एक आहेत हे तुमच्याच केजरीवालचे वाक्य होते.त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर स्वतःकडे जो काही पुरावा असेल तो कोर्टाला द्यावा नाहीतर बिनशर्त माफी मागून मोकळं व्हावे. यापैकी दोन्ही गोष्टी केजरू करत नसेल तर जी काही प्रोसेस असेल त्याप्रमाणे त्याला कोर्टाने तुरूंगात धाडले.त्यात काय चूक आहे? अजूनही केजरीने नियमांप्रमाणे पाहिजे तो बाँड भरला तर त्याला तुरूंगातून सोडायला काहीच हरकत नसेल--कोणाचीच अगदी कोर्टाचीही. सुरवातीली तो बाँड भरायला तयार झाला होता पण प्रशांत भूषण या दिडशहाण्या च्या सल्ल्यामुळे त्याने तो भरायला नकार दिला असे पेपरात आले आहे. याचा अर्थ काय? फुकटची प्रसिध्दी मिळत असेल तर तुमचा केजरू तिथे सर्वात पहिला पोचेल हे नक्कीच. युपीएच्या दहा वर्षाच्या अनागोंदीनंतर लोकांना काम करणारे आणि रिझल्ट देणारे सरकार हवे आहे.मोदींकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.लोकं रिझल्ट बघायला अधिरच नाही तर उतावळे आहेत.अशा परिस्थितीत या रस्त्यावरील धरणे, रस्त्यावर झोपणे या नौटंकीमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे?मोदींनी चांगले काम करायची सुरवात जरी केली तरी सहा महिन्यात या केजरूपुढे रस्त्यावरचे उकिरडे फुंकणारे कुत्रंही तंगड वर करायचे नाही. आम आदमी पक्ष या अजब रसायनातून कॅप्टन गोपीनाथ हा एक सेन्सिबल माणूस बाहेर पडला आहे. इतरही सेन्सिबल माणसे--आमचे इन्फोसिसचे बाळकृष्णन, मीरा सन्याल, संजीव आघा इत्यादी इतर सेन्सिबल माणसेही लवकरात लवकर बाहेर पडोत ही सदिच्छा.नंतर आआप म्हणजे प्रशासनाची काडीमात्र अक्कल नसलेल्या आणि नुसते अ‍ॅजिटेशन, फालतूची उपोषणे करून सवंग लोकप्रियता मिळवायचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या बिनडोकांचे टोळके बनून राहिल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 26/05/2014 - 14:08
:-) तुम्ही माझा पूर्ण प्रतिसाद वाचला नाही - असं दिसतंय. आणि शेवटचं वाक्यही स्मायलीविना वाचलेलं दिसतंय. असो.

प्यारे१ 24/05/2014 - 13:06
पिडांकडून बर्‍याच दिवसांनी फर्मास लेखन! अशाच 'प्रसुती' सुरु राहू द्या. ;) बाकी ते 'आप' नि 'आपापले' ह्यांना दुर्लक्षावं असं वाटू लागलंय. स्वतःच्याच बेसिक फंडामेंटलच्या अम्मलबजावणी अभावी वाया जाणारी (ऑलरेडी गेलेली) आणखी एक केस.

खास लावणी. तरीपण, दिल्लीतील सत्तेसाठी काँग्रेस सोबत आवळलेल्या, आय मीन, आळवलेल्या 'शृंगार'रसाचा अभाव जाणवला. बाकी ही, निवडणूकीच्या रणधुमाळीतील 'फडाची' लावणी म्हणायची की काँग्रेसच्या 'बैठकी'तली?

धन्या 25/05/2014 - 10:43
अन राया मला, जेलात धाडू नका..
हे अगदी लावणीच्या मीटरमधी बसतंय. :)

वेताळ 25/05/2014 - 11:02
शेवटी एका खेचरात रुपांतर झालेने वाईट वाटते.भारतापेक्षा भारताबाहेर त्याचे प्रशंशक अधिक होते.परंतु पिंडाकाका नी त्याचे योग्य वर्णन केले आहे.महात्मा बनायच्या नादात त्याने पार वाट लावुन टाकली आहे. अजुन एक खेचर योगेंद्र यादव ह्याने तर कहर केला आहे. अटक झाल्यावर झोपलेले फोटो काढण्याच्या नादात त्याने चक्क ९० डिग्री झोपत फिरला आहे्ए लोक प्रसिध्दीसाठी काय पण करतील.

असंका 25/05/2014 - 12:35
निवडणूकी लढून हरला तो. केवढा मोठा गुन्हा. (का निवडणूकीला उभा राहिला हाच गुन्हा?) त्याला फक्त एवढीशीच शिक्षा? अहो अजून चार शिव्या घाला. हरलेल्याची हर तर्‍हेने हेटाळणी करणे हीच तर आपली थोर संस्कृति आहे.

In reply to by प्यारे१

असंका 25/05/2014 - 13:42
हो हो नक्कीच.
सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका...
फक्त याचा मग कसा अर्थ घ्यायचा?

श्रीगुरुजी 25/05/2014 - 14:21
:yahoo: केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता ते तुरूंगात गेले ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी. माध्यमे व कॅमेरे बरोबर घेऊन कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या उघडेबंब अवस्थेत ते नदीवर डुबक्या मारण्यासाठी गेले होते तेदेखील फक्त सवंग प्रसिद्धीसाठी. प्रसिद्धी मिळणार असेल तर तर कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळायलाही ते मागे राहणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी कोण? कालपर्यंत पाकीस्तानला शिव्या घालून मतांच्या तुंबड्या भरणारे मोदी आज शरीफचे तळवे चाटत आहेत. यात स्ट्रॅटेजी आहे असा समज पसरवला जातोय. वास्तविक पाकने खोड्या काढल्यावर आपला व्हावहारीक षंढपणा जगासमोर उघड होऊ नये यासाठि केलेलं लांगुलचालन आहे.कंदहार कारगिल व संसद हल्ल्यावेळी भाजपचा व्यावाहारीक षंढपणा उघड झाला होता व ते इलेक्शन हरले होते. अरेरे इलेक्शन जिंकण्यासाठी शत्रुचे तळवे चाटत आहेत.

वेताळ 25/05/2014 - 19:09
केजरीच काय त्याचे कार्यकर्ते व समर्थक देखिल कन्फ्युज्ड झाले आहे.काल त्यांची बायको चक्क टीव्ही वाल्याना शिव्याशाप देत होती.

असंका 25/05/2014 - 19:35
The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves and wiser people so full of doubts- Bertrand Russel कुणी तरी असं काही म्हटलंय हे मला मिपाचा सदस्य होइपर्यंत माहित नव्हतं. इथे कुणाची तरी स्वाक्षरी होती ही.

विवेकपटाईत 25/05/2014 - 20:07
लावणी आवडली, गेल्या ३० वर्षांपासून रोज-सकाळ संध्या काळी बस मधून (कार्यालयातून जाता येता), देशातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जिथे मोठ्या मोठ्या पुण्यात्मांचे चरण धूळ लागते (काही जास्त नाही झाल ना), रोज दर्शन करतो. काही वर्षांपूर्वी ही भकास दिसायची. पण आजकाल बाहेरच्या भिंतींवर सुंदर रंग रोगन शिवाय ग्राफिटी म्हणतात त्या प्रकारचे चित्र ही भिंतींवर आहेत. फक्त एकच ' जेलात धाडा" हा शब्द प्रयोग अधिक सार्थक आहे.

लावणी आवडली. प्रतिष्ठितांची लफडी काढू भ्रष्टांविरुद्ध शिमगा घडवू राज्य चालवा असे मात्र तुम्ही कधीही सांगू नका अहो राया मला, जेलात धाडू नका अहो सख्या मला, जेलात धाडू नका
पक्षही हरला, मीही बुडालो, तरी मोडीत काढू नका! अन राया मला, जेलात धाडू नका... राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || गुरू अण्णांना उपासा बसविले, प्राण तयांचे पणास लाविले... साथ न देता लाभ उठविला कृतघ्न ठरवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || जने विश्वासली, दिल्लीची सत्ता, कशी राबवू, मला न पत्ता... खोटी आश्वासने, राजीनामा नाटक 'भगोडा' हिणवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका... अन राया मला, जेलात धाडू