मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रातराणी

निरन्जन वहालेकर ·

विसोबा खेचर 08/03/2010 - 13:51
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा, रातराणीचा , अनुभवन्या बलात्कार हक्कांचे, टिचभर पोटाच्या खलग्यासाठी !
रौशनीची चाळ आठवली..!
आसहाय वृध्ह मायबाप, अन तान्हुल्याचा आक्रोश, आदलत असतो कानावर, करकरत्या खाटेवरच्या कोंदट सम्भोगात ! ! !
जबरा कविता..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पहिलाच प्रयत्न होता मिपा वर लिहिण्याचा. पण तात्या तुम्ही जी दाद दिली त्यात सर्व काही अभिप्रेत आहे. धन्यवाद् तात्या . जबरा ! ! !. फ़क्त तीनच शब्द.पण पानभर अभिप्राय वाचून जे मिळाले नसते त्यापेक्षा जास्त आनंद व समाधान ह्या तीनच अर्थांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दानी मिळाले. जबरा धन्यवाद् तात्या ! ! ह्या शब्दांची उचलेगिरी करून चारोल्यांचे संपादन करण्याची सम्मति असावी पुन्हा एकदा आभार. निरन्जन .

राउले होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा,
करकरत्या खाटेवरच्या
यातलं परमेश नाकारणं, वसा (स्वीकारणं), आणि करकरत्या खाटेवर (अंधार नाकारणाऱ्याकडून) सहन करणं....सगळे नाकारणारे व हीच सनातन स्वीकारणारी... प्रभावी आहे. रातराणीचं रूपक अजून खुलवता आलं असतं असं वाटलं. रोज रात्री फुलणाऱ्या नववधूच्या बेगडी शृंगाराचा सुगंध वगैरे... राजेश

sur_nair 09/03/2010 - 07:25
A poem begins with a lump in the throat. - Robert Frost तुमची कविता वाचून असाच काहीसा अनुभव आला.

विसोबा खेचर 08/03/2010 - 13:51
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा, रातराणीचा , अनुभवन्या बलात्कार हक्कांचे, टिचभर पोटाच्या खलग्यासाठी !
रौशनीची चाळ आठवली..!
आसहाय वृध्ह मायबाप, अन तान्हुल्याचा आक्रोश, आदलत असतो कानावर, करकरत्या खाटेवरच्या कोंदट सम्भोगात ! ! !
जबरा कविता..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पहिलाच प्रयत्न होता मिपा वर लिहिण्याचा. पण तात्या तुम्ही जी दाद दिली त्यात सर्व काही अभिप्रेत आहे. धन्यवाद् तात्या . जबरा ! ! !. फ़क्त तीनच शब्द.पण पानभर अभिप्राय वाचून जे मिळाले नसते त्यापेक्षा जास्त आनंद व समाधान ह्या तीनच अर्थांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दानी मिळाले. जबरा धन्यवाद् तात्या ! ! ह्या शब्दांची उचलेगिरी करून चारोल्यांचे संपादन करण्याची सम्मति असावी पुन्हा एकदा आभार. निरन्जन .

राउले होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे.
तू घेतला असतो वसा. अखंड सौभाग्यवतिचा,
करकरत्या खाटेवरच्या
यातलं परमेश नाकारणं, वसा (स्वीकारणं), आणि करकरत्या खाटेवर (अंधार नाकारणाऱ्याकडून) सहन करणं....सगळे नाकारणारे व हीच सनातन स्वीकारणारी... प्रभावी आहे. रातराणीचं रूपक अजून खुलवता आलं असतं असं वाटलं. रोज रात्री फुलणाऱ्या नववधूच्या बेगडी शृंगाराचा सुगंध वगैरे... राजेश

sur_nair 09/03/2010 - 07:25
A poem begins with a lump in the throat. - Robert Frost तुमची कविता वाचून असाच काहीसा अनुभव आला.
लेखनविषय:
काव्यरस
रातराणी सूर्य अस्ताला गेल्यावर, अंधाराच्या साम्राज्यात, प्राणिमात्र विसावतात आपापल्या खुराड्यात ! राऊळे होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे. तुझ्या लालदिव्याच्या माडीचा आसमंत मात्र उजळतो लख्ख, अन रस्ते ओसंडून वाहू लागतात

मैत्री

गुपचुप ·

शुचि 01/03/2010 - 16:11
छान आहे. मस्तच. फार आवडली. >>गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..>> ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मेघवेडा 01/03/2010 - 18:45
आवडली कविता. खरंच खूप छान व्यक्त केल्यात भावना! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण 02/03/2010 - 06:28
सुंदर कविता... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

मस्तानी 02/03/2010 - 22:47
अगदी आजच एक ढकल ई-पत्रा मध्ये हीच कविता वाचली ... त्यात चार वाक्य आणखीही लिहिली होती शेवटी पण कवीचे नाव मात्र नव्हते ... सहज म्हणून ते इथे देते आहे ...

शुचि 01/03/2010 - 16:11
छान आहे. मस्तच. फार आवडली. >>गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..>> ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मेघवेडा 01/03/2010 - 18:45
आवडली कविता. खरंच खूप छान व्यक्त केल्यात भावना! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण 02/03/2010 - 06:28
सुंदर कविता... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

मस्तानी 02/03/2010 - 22:47
अगदी आजच एक ढकल ई-पत्रा मध्ये हीच कविता वाचली ... त्यात चार वाक्य आणखीही लिहिली होती शेवटी पण कवीचे नाव मात्र नव्हते ... सहज म्हणून ते इथे देते आहे ...
लेखनविषय:
काव्यरस
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..

पंख

sur_nair ·

मदनबाण 28/02/2010 - 06:46
छान... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

पाषाणभेद 28/02/2010 - 08:41
शेवटल्या कडव्यात दोघांचा संघर्ष अजून परिणामकारक रंगवायचा होता. बाकी मस्त. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

मला तो काळा बोका खरोखरच येणार की काय अशी शंका होती. तो आला असता तर कवितेला एक खोली आली असती असं वाटतं. स्वातंत्र्य थोर, पिंजरा वाईट हे थोडं काळं पांढरं चित्रण झालं असं वाटलं. पंख हे स्वैरतेचं प्रतीक आहे. पिंजरा हे कैदेचं. प्रत्येक स्वातंत्र्याला आपले गज असतात, आणि प्रत्येक गजांमागे एक वेगळी मुक्तता असते. कधीकधी पिंजऱ्यातल्या पोपटाला मुक्त राघू आकर्षक वाटतो, तर त्याच वेळी मुक्त पक्ष्याला ते सुखकर, बोक्याचा धोका नसलेलं जीणं हवंसं वाटतं. हे द्वैत या कवितेत नीट आलेलं नाही. अर्थात ते आलं पाहिजे हा माझा हटवादीपणा असू शकेल. पण कवितेवरून कवीच्या मनात हा संघर्ष झाला का, हे कळत नाही. त्यामुळे ही भारत - ऑस्ट्रेलिया सारखी अटीतटीची न होता भारत विरुद्ध कासारवाडी इलेव्हन सारखी एकतर्फी वाटते. राजेश

sur_nair 28/02/2010 - 20:16
बोका आला असता तर कदाचित त्याने राघूला पकडले असते, कदाचित तो उडून गेला असता. ही कविता लिहिताना कुठलाही 'moral lesson' द्यावा हा हेतू नव्हता. एक प्रसंग फक्त रेखित केला आणि थोडासा 'open ended ' च ठेवला जेणेकरून वाचणार्याने काय तो अर्थ लावावा. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही आयुष्याचे pros and cons काहीसे दाखवले आहेत. दोघांना एकमेकांचं आयुष्य सुखकर वाटतं हे बरोबर आहे. राघूला स्वातंत्र्य असले तरी त्या बोक्याचं भय आहे. स्वत त्याला याची जाणीव आहे म्हणूनच तो म्हणतो ' नशीबवान आहेस..., वेळेआधी तुला कधी यायचे नाही मरण'. पण सर्व सुखसोयी आणि सौरंक्षण असलेल्या पोपटालाही कधीतरी वाटतच असेल की बाहेर येऊन उडावे.

शुचि 28/02/2010 - 20:44
>>तुटल्या पंखाकडे पाहत राघू पुढे बोलत नाही जाताना फक्त म्हणतो 'मित्रा आता निघतो'>> ते राघूचं पंखाकडे पहाणं आणि न बोलणं खूप काही सांगून जातं. असं म्हणतात खरच जेव्हा घाव वर्मी लागतो तेव्हा माणूस खरच काही बोलत नाही. राघूचं मौन खूप काही सांगून गेलं. हळवं करून गेलं आणि नंतर पोपटचं हळूहळू झोके घेत रहाणं : ( ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by स्मृती

sur_nair 06/03/2010 - 20:00
मला जो कवितेचा शेवट अभिप्रेत होता तो तुम्ही बरोबर हेरला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

मदनबाण 28/02/2010 - 06:46
छान... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

पाषाणभेद 28/02/2010 - 08:41
शेवटल्या कडव्यात दोघांचा संघर्ष अजून परिणामकारक रंगवायचा होता. बाकी मस्त. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

In reply to by पाषाणभेद

मला तो काळा बोका खरोखरच येणार की काय अशी शंका होती. तो आला असता तर कवितेला एक खोली आली असती असं वाटतं. स्वातंत्र्य थोर, पिंजरा वाईट हे थोडं काळं पांढरं चित्रण झालं असं वाटलं. पंख हे स्वैरतेचं प्रतीक आहे. पिंजरा हे कैदेचं. प्रत्येक स्वातंत्र्याला आपले गज असतात, आणि प्रत्येक गजांमागे एक वेगळी मुक्तता असते. कधीकधी पिंजऱ्यातल्या पोपटाला मुक्त राघू आकर्षक वाटतो, तर त्याच वेळी मुक्त पक्ष्याला ते सुखकर, बोक्याचा धोका नसलेलं जीणं हवंसं वाटतं. हे द्वैत या कवितेत नीट आलेलं नाही. अर्थात ते आलं पाहिजे हा माझा हटवादीपणा असू शकेल. पण कवितेवरून कवीच्या मनात हा संघर्ष झाला का, हे कळत नाही. त्यामुळे ही भारत - ऑस्ट्रेलिया सारखी अटीतटीची न होता भारत विरुद्ध कासारवाडी इलेव्हन सारखी एकतर्फी वाटते. राजेश

sur_nair 28/02/2010 - 20:16
बोका आला असता तर कदाचित त्याने राघूला पकडले असते, कदाचित तो उडून गेला असता. ही कविता लिहिताना कुठलाही 'moral lesson' द्यावा हा हेतू नव्हता. एक प्रसंग फक्त रेखित केला आणि थोडासा 'open ended ' च ठेवला जेणेकरून वाचणार्याने काय तो अर्थ लावावा. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही आयुष्याचे pros and cons काहीसे दाखवले आहेत. दोघांना एकमेकांचं आयुष्य सुखकर वाटतं हे बरोबर आहे. राघूला स्वातंत्र्य असले तरी त्या बोक्याचं भय आहे. स्वत त्याला याची जाणीव आहे म्हणूनच तो म्हणतो ' नशीबवान आहेस..., वेळेआधी तुला कधी यायचे नाही मरण'. पण सर्व सुखसोयी आणि सौरंक्षण असलेल्या पोपटालाही कधीतरी वाटतच असेल की बाहेर येऊन उडावे.

शुचि 28/02/2010 - 20:44
>>तुटल्या पंखाकडे पाहत राघू पुढे बोलत नाही जाताना फक्त म्हणतो 'मित्रा आता निघतो'>> ते राघूचं पंखाकडे पहाणं आणि न बोलणं खूप काही सांगून जातं. असं म्हणतात खरच जेव्हा घाव वर्मी लागतो तेव्हा माणूस खरच काही बोलत नाही. राघूचं मौन खूप काही सांगून गेलं. हळवं करून गेलं आणि नंतर पोपटचं हळूहळू झोके घेत रहाणं : ( ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by स्मृती

sur_nair 06/03/2010 - 20:00
मला जो कवितेचा शेवट अभिप्रेत होता तो तुम्ही बरोबर हेरला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
लेखनविषय:
काव्यरस
पंख
उडता उडता एकदा एक राघू झाडाच्या एका फांदीवर येऊन बसतो हिरवट पिवळ्या पिकल्या पेरूला आपल्या लालबुंद चोचीने कोरु लागतो तोच एक आवाज येतो, "सावध सावध लबाड काळ्या बोक्यापासून जरा जपून रहा" राघू पाहतो , अंगणातल्या पिंजऱ्यात पोपट दिसतो म्हणतो "धन्यवाद मित्रा, आहेस तू कसा " पोपट म्हणतो "एकदम झकास, ताज्या हिरव्या मिरच्या, पेरूच्या गोड फोडी, पिंजऱ्यातला या आयुष्याची तुला काय म्ह

जाते म्हणतेस...................

मंगेशपावसकर ·

In reply to by भारद्वाज

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

In reply to by मंगेशपावसकर

Nile 11/03/2010 - 11:16
अजुन काय येउ द्या? प्रतिसाद? =)) =)) उत्तर ऑर्कुटावर दिले तरी चालेल.

शानबा५१२ 11/03/2010 - 11:36
सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल-------मंगेशपावसकर अजून येऊ द्या---मंगेशपावसकर मी बोलतो चालु द्या.. जाते म्हणतेस?..........चल निघ ईथुन काय झक मारायला आलेलीस थोड्यावेळेसाठी!!!!..तुझ्या......... कमीत कमी ८-१० लेख लिह मंगेश रोज......ते फुसके लेख वाचायचा वैताग आलाय..........प्रतिक्रीया पण भारी आहेत......चालू द्या.

अरेच्चा, गूगलने पहा काय दिले ... अगदीच तसंच्यातसं नाही तरी विचार जुळतात हो! असो. आता अगदी, अगदी रहावलं नाही हां! ढापतो म्हणतोस हरकत नाही लिंका डकवते, प्रेरणा तरी देऊन जा प्रतिसाद मागतोस हरकत नाही क्वालिटी खरी एकदा तरी लिहून जा धागा टाकतोस हरकत नाही विडंबनास्तव कच्चा माल लिहून जा स्तुती करतोस हरकत नाही लगोलग 'रिकामा'ही म्हणून जा आगी लावतोस हरकत नाही करमणूक आमची करून जा छळत आहेस हरकत नाही एक दिवस जोडे घालून निघून जा अदिती फळकुट@मारा.कॉम

jaypal 11/03/2010 - 13:10
विडंबन काव्य आवडल अदिती. एकदम फट्याक. कशी ही उचला उचली. गुगल पण कस अणि कुणाला उघडं पाडेल काही नेम नाही हो. होतकरु कविंचा हिरमोड करणा-या गुगल वर बंदी आणावी असा मी प्रस्ताव मांडतो ;-) उचलेश ***कर *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण 11/03/2010 - 17:16
अदिती विडंबन लयं भारी. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

आशिष सुर्वे 11/03/2010 - 17:35
३_१४ विक्षिप्त अदिती.. धन्यवाद! आता मला खरेच उत्सुकता लागून राहिली आहे की.. मयुरेश पोटफोडे ही असामी कोण आहे?? आद्याक्षरं तर्र जुळतायत.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

आद्याक्षरं तर्र जुळतायत..
हॅ हॅ हॅ फारच 'तर्र' प्रतिक्रीया ! बाजी मपो हि अद्याक्षरे 'महाराष्ट्र पोलिस' साठी पण जुळतात आणी 'मला पोसा' शी पण. ©º°¨¨°º© परा होम्स ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by भारद्वाज

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

In reply to by मंगेशपावसकर

Nile 11/03/2010 - 11:16
अजुन काय येउ द्या? प्रतिसाद? =)) =)) उत्तर ऑर्कुटावर दिले तरी चालेल.

शानबा५१२ 11/03/2010 - 11:36
सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल-------मंगेशपावसकर अजून येऊ द्या---मंगेशपावसकर मी बोलतो चालु द्या.. जाते म्हणतेस?..........चल निघ ईथुन काय झक मारायला आलेलीस थोड्यावेळेसाठी!!!!..तुझ्या......... कमीत कमी ८-१० लेख लिह मंगेश रोज......ते फुसके लेख वाचायचा वैताग आलाय..........प्रतिक्रीया पण भारी आहेत......चालू द्या.

अरेच्चा, गूगलने पहा काय दिले ... अगदीच तसंच्यातसं नाही तरी विचार जुळतात हो! असो. आता अगदी, अगदी रहावलं नाही हां! ढापतो म्हणतोस हरकत नाही लिंका डकवते, प्रेरणा तरी देऊन जा प्रतिसाद मागतोस हरकत नाही क्वालिटी खरी एकदा तरी लिहून जा धागा टाकतोस हरकत नाही विडंबनास्तव कच्चा माल लिहून जा स्तुती करतोस हरकत नाही लगोलग 'रिकामा'ही म्हणून जा आगी लावतोस हरकत नाही करमणूक आमची करून जा छळत आहेस हरकत नाही एक दिवस जोडे घालून निघून जा अदिती फळकुट@मारा.कॉम

jaypal 11/03/2010 - 13:10
विडंबन काव्य आवडल अदिती. एकदम फट्याक. कशी ही उचला उचली. गुगल पण कस अणि कुणाला उघडं पाडेल काही नेम नाही हो. होतकरु कविंचा हिरमोड करणा-या गुगल वर बंदी आणावी असा मी प्रस्ताव मांडतो ;-) उचलेश ***कर *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण 11/03/2010 - 17:16
अदिती विडंबन लयं भारी. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

आशिष सुर्वे 11/03/2010 - 17:35
३_१४ विक्षिप्त अदिती.. धन्यवाद! आता मला खरेच उत्सुकता लागून राहिली आहे की.. मयुरेश पोटफोडे ही असामी कोण आहे?? आद्याक्षरं तर्र जुळतायत.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

आद्याक्षरं तर्र जुळतायत..
हॅ हॅ हॅ फारच 'तर्र' प्रतिक्रीया ! बाजी मपो हि अद्याक्षरे 'महाराष्ट्र पोलिस' साठी पण जुळतात आणी 'मला पोसा' शी पण. ©º°¨¨°º© परा होम्स ©º°¨¨°º© आमचे राज्य
लेखनविषय:
काव्यरस
जाते म्हणतेस................... जाते म्हणतेस हरकत नाही ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही मनी आज फक्त एकदा तरी राहून जा भातुकली मोडतेस हरकत नाही पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा हसते आहेस हरकत नाही माझी बुडती नाव पाहून जा जाळत आहेस हरकत नाही जळणारे माझे गाव पाहून जा छळत आहेस हरकत नाही माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................ मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com

प्रेमबन

वर्षा म्हसकर-नायर ·

शुचि 25/02/2010 - 16:22
आवडली ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शशिकांत ओक 25/02/2010 - 20:38
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाथी नव्हते.
या जीवन बगिचाचा कोणी पाहिला माळी कोणी येतो आस्वादाने मोहुन कोणी रंगात रंगून कोणाला मोहवतो आकार कोणी माळायला सरसावतो कोणी हुंगायला खुडतो पण कोणी जाणेना कळीचे मन तिचे जीवन आणि मरण. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

मदनबाण 27/02/2010 - 09:24
सुंदर कविता... :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

sur_nair 27/02/2010 - 22:38
वा फारच सुरेख. कुठे ती कमोदिनी जिला माहीतहि नाही "भ्रमर सकळ भोगीतसे" आणि कुठे तुमची ही कळी. एकदम मनाला भावली.

शुचि 25/02/2010 - 16:22
आवडली ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शशिकांत ओक 25/02/2010 - 20:38
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाथी नव्हते.
या जीवन बगिचाचा कोणी पाहिला माळी कोणी येतो आस्वादाने मोहुन कोणी रंगात रंगून कोणाला मोहवतो आकार कोणी माळायला सरसावतो कोणी हुंगायला खुडतो पण कोणी जाणेना कळीचे मन तिचे जीवन आणि मरण. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

मदनबाण 27/02/2010 - 09:24
सुंदर कविता... :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

sur_nair 27/02/2010 - 22:38
वा फारच सुरेख. कुठे ती कमोदिनी जिला माहीतहि नाही "भ्रमर सकळ भोगीतसे" आणि कुठे तुमची ही कळी. एकदम मनाला भावली.
लेखनविषय:
काव्यरस
कळीचे उमलणे, बहरणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे, तीला उमलावे, तीने झंकारुन जावे भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे तीच्या हाती नव्हते, प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने मग तीला सोडुन जावे तीला दु:खात बुडवुन टाकावे भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे तीच्या हाती नव्हते. प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार...

कुल ·

रेवती 24/02/2010 - 05:04
हम्म! वास्तव सांगितलं आहे आपण! उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... :( रेवती

In reply to by रेवती

II विकास II 24/02/2010 - 09:12
>>उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... Sad काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही. सर्वसाधारणपणे एक जोडपे दिवसाला २ टन उस तोडु शकते. त्यांना उस मालकांकडुन वाढे बांधण्याचे पैसे वेगळे मिळतात. त्यात त्याच्या घरखर्च आरामात चालतो. सरपण व इतर छोट्या गोष्टी सुद्धा उसमालकाकडुन भेटतात. इतर कामासाठी शेतमजुराला सध्या ९० ते १५० पर्यंत प्रतिदिन मजुरी मिळते. शेवटी मागणी आणि पुरवठा... --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

In reply to by II विकास II

कुल 24/02/2010 - 15:26
काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.
आपला मताचा आदर आहे.. पण 'ती' ओळ लिहिण्यामागचे खरे कारण म्हणजे - आपण ३६५ दिवस खरच किती (आणि काय !) काम करतो याचा जराही विचार न करता अमुक एवढे लाख पगार वाढवून मिळण्याची अपेक्षा करणारे लोक आजुबाजूला बघतो आणि प्रश्न पडतो की खरच यातील किती लोकांना इतरांच्या कष्टाची ओळख (आणि जाणिव ) आहे .. इथे कोणी अनुभव घेतला असल्यास माहीती नाही, पण उसाच्या शेतात एका बाजूने शिरुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडल्यास ज्या प्रकारे हात पाय साळून निघालेले असतात, ते अनुभवल्यावर टनाचा दर किती कमी आहे हे कळून चुकते... असो, प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद सदर कविता ई-सकाळ वर http://72.78.249.107/esakal/20100223/5640162903973897816.htm वाचावयास मिळेल

मदनबाण 24/02/2010 - 05:18
वास्तव दर्शवणारी कविता... :( मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

अनामिका 24/02/2010 - 15:44
दाहक वास्तव दर्शवणारी! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मला कधितरी कविता समजते मग अर्थ उमजतो मग मनापासून प्रतिसाद द्यावासा वाटतो पण शब्द सापडत नाही, काय हे देवा!

शुचि 25/02/2010 - 23:26
काही वेगळीच ..... हट के!!!! नाना पाटेकर चा अभिनय आठवला समहाऊ..... चर्र करणारा ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

रेवती 24/02/2010 - 05:04
हम्म! वास्तव सांगितलं आहे आपण! उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... :( रेवती

In reply to by रेवती

II विकास II 24/02/2010 - 09:12
>>उसाच्या एका टनाला ९० रुपये म्हणजे..... Sad काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही. सर्वसाधारणपणे एक जोडपे दिवसाला २ टन उस तोडु शकते. त्यांना उस मालकांकडुन वाढे बांधण्याचे पैसे वेगळे मिळतात. त्यात त्याच्या घरखर्च आरामात चालतो. सरपण व इतर छोट्या गोष्टी सुद्धा उसमालकाकडुन भेटतात. इतर कामासाठी शेतमजुराला सध्या ९० ते १५० पर्यंत प्रतिदिन मजुरी मिळते. शेवटी मागणी आणि पुरवठा... --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

In reply to by II विकास II

कुल 24/02/2010 - 15:26
काही ठिकाणी दर ह्यापेक्षा जास्त आहे. आणि हा दर इतकाही वाईट नाही.
आपला मताचा आदर आहे.. पण 'ती' ओळ लिहिण्यामागचे खरे कारण म्हणजे - आपण ३६५ दिवस खरच किती (आणि काय !) काम करतो याचा जराही विचार न करता अमुक एवढे लाख पगार वाढवून मिळण्याची अपेक्षा करणारे लोक आजुबाजूला बघतो आणि प्रश्न पडतो की खरच यातील किती लोकांना इतरांच्या कष्टाची ओळख (आणि जाणिव ) आहे .. इथे कोणी अनुभव घेतला असल्यास माहीती नाही, पण उसाच्या शेतात एका बाजूने शिरुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडल्यास ज्या प्रकारे हात पाय साळून निघालेले असतात, ते अनुभवल्यावर टनाचा दर किती कमी आहे हे कळून चुकते... असो, प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद सदर कविता ई-सकाळ वर http://72.78.249.107/esakal/20100223/5640162903973897816.htm वाचावयास मिळेल

मदनबाण 24/02/2010 - 05:18
वास्तव दर्शवणारी कविता... :( मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

अनामिका 24/02/2010 - 15:44
दाहक वास्तव दर्शवणारी! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मला कधितरी कविता समजते मग अर्थ उमजतो मग मनापासून प्रतिसाद द्यावासा वाटतो पण शब्द सापडत नाही, काय हे देवा!

शुचि 25/02/2010 - 23:26
काही वेगळीच ..... हट के!!!! नाना पाटेकर चा अभिनय आठवला समहाऊ..... चर्र करणारा ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
लेखनविषय:
काव्यरस
आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार... आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन नि

कसा दिस आला.....{verry sad material}

मंगेशपावसकर ·

गजा गाजरे 20/02/2010 - 23:29
दुरुनी आता पाहतो मी आशा काही राहिली नेहमी अशा प्रीती ची हि भीती मनी जागली सोडावे हे जीवन आणि संपवावे स्वताला प्रीतीनेच अंत केला ............... कस दिस आला प्रीतीनेच अंत केला ......................... मन्गेशा असा उद्विग्न होउ नकोस :''( :''( छान कविता आहे.

टारझन 21/02/2010 - 00:39
हॅहॅहॅ .. आपण तर एकदम "मंगेशपाडगांवकर"च की .. कवितांवर कविता पाडताय :) असो .. चांगल्या आहेत सगळ्या कविता :) अजुन पाडा ! - प्रतिसादपाडगावकर

गजा गाजरे 20/02/2010 - 23:29
दुरुनी आता पाहतो मी आशा काही राहिली नेहमी अशा प्रीती ची हि भीती मनी जागली सोडावे हे जीवन आणि संपवावे स्वताला प्रीतीनेच अंत केला ............... कस दिस आला प्रीतीनेच अंत केला ......................... मन्गेशा असा उद्विग्न होउ नकोस :''( :''( छान कविता आहे.

टारझन 21/02/2010 - 00:39
हॅहॅहॅ .. आपण तर एकदम "मंगेशपाडगांवकर"च की .. कवितांवर कविता पाडताय :) असो .. चांगल्या आहेत सगळ्या कविता :) अजुन पाडा ! - प्रतिसादपाडगावकर
लेखनविषय:
काव्यरस
कसा दिस आला............... कसा दिस आला असा माझ्या या नशिबाचा प्रीतीनेच अंत केला माझ्या या प्रेमाचा आता माझे जीवन हे विषण्ण विराण हे मनामध्ये सुडाचे जागले थैमान हे कुणाला हे सांगू आणि समजाऊ कोणाला प्रीतीनेच अंत केला .......... कसा दिस आला .............. तेव्हा तुझे स्मित हास्य नवखे नवीन से डोळे दोन्ही माझ्यावर नाव ते मनी असे कसे तोडीत गेली तू माझ्या या मनाला प्रीतीनेच अंत केला .............. कसा दिस आला ............... आता मी न जागतो न संपते हि रात्र हि पुन्हा पुन्हा स्वप्नीची माया मनी येत जाई आता प्रेम मन कधी करेना कुणाला प्रीतीनेच अंत केला.......... कसा दिस आला............. दु

(जगताना)

राजेश घासकडवी ·

मदनबाण 18/02/2010 - 22:14
मस्त... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

प्रभो 19/02/2010 - 05:29
आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

मदनबाण 18/02/2010 - 22:14
मस्त... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

प्रभो 19/02/2010 - 05:29
आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
लेखनविषय:
काव्यरस
जगताना... शर्ट म्हणून जगताना खूप खोचावं लागतं स्वत:च्या फाटक्या बनियनला नीट झाकावं लागतं ताठ कॉलरनं जगताना घामाने भिजावं लागतं आणि इस्त्रीच्या वाफेखाली स्वतःला झोकाव॑ लागत॑ वॉशिंग मशिनच्या गोलात खूप घुमावं लागतं ड्रायरच्या गरम जाळात वाळवून घ्यावं लागतं चिखलाचा सामना करताना पांढरेपण जपावं लागतं चुरगळण्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं टर टर फाटताना थोडं तुटावं लागतं कपाटातल्या घडीसाठी खूप वेळ पळावं लागतं

कडकलक्ष्मी

क्रान्ति ·

शुचि 14/02/2010 - 03:22
क्रांती सुंदर अ‍ॅज युज्वल :) पसरता हात त्याने, माघारी वळली! खिन्न ! केलं या ओळीनी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

शुचि 14/02/2010 - 03:22
क्रांती सुंदर अ‍ॅज युज्वल :) पसरता हात त्याने, माघारी वळली! खिन्न ! केलं या ओळीनी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
लेखनविषय:
काव्यरस
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा आधार नसुनही सावरते डोलारा विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी, अंगात खणाची ठिगळांची काचोळी काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती, अन् अंश आणखी एक उपाशी पोटी सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले, ओढीत चालते माय पाय थकलेले पदपथी सावली हेरुन बसली खाली, टेकले देव, पोरांना खाऊ घाली तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला, केसांचा बुचडा मानेवर रुळलेला चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ, अनवाणी पायी छमछमणारे चाळ दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली, लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला, घातले साकडे, कौल लावि देवाला हा

बाबरीचे श्राद्ध

शरद जयकर ·

In reply to by अविनाशकुलकर्णी

विजुभाऊ 11/02/2010 - 15:51
सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय? ही एक भाजपच्या गणगोतानी उठवलेली एक बजारगप आहे. १) आयर्लंड मध्ये कोण अतीरेकी आहेत? २) अतीरेकी वागणार्‍या अमेरीकेचा धर्म कोणता आहे? ३) बियंत संग/ सतवन्तसिंग हे कोणत्या धर्माचे होते? ४) जपान मधले ओम शिनरी क्यो अतीरेकी हे कोणत्या धर्माचे आहेत. ५) वेल्लुपिल्लई प्रभाकरन आणि त्याचे सहकारी कोणत्या धर्माचे आहेत. ६)नेपाळमधल्या माओवादी अतीरेकी कोणत्या धर्माचे आहेत. ७)नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चारू मजूमदार/कानू सन्याल कोणत्या धर्माचे आहेत? ८)जर्मनीतील नीओ नाझी कोणत्या धर्माचे आहेत? भाजपच्या प्रभावळीत रहाणार्‍या तथाकथीत बुद्धीवंतांच्या "सारे अतीरेकी मुसलमान आहेत " तथाकथीत मेंदूतून निघालेली एक बाजारगप ...त्यावर किती विश्वास ठेवायचा "उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद" असे करू नका

In reply to by विजुभाऊ

सागरलहरी 12/02/2010 - 13:02
अतिरेक्याना धर्म नसतो.... पण एखादा तथाकथित धर्मच इतरांवर वर्चस्व गाजवण्याला अतिरेक वादाला खतपाणी घालत असेल सुसाट हिंसेचे समर्थन करत असेल व आपल्या विचारसरणीतून अतिरेकी घड्वत असेल तर काय ? बाकी भाबडे पणा ठीक आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

मराठे 12/02/2010 - 23:09
अतिरेकी हा अतिरेकीच असतो. तो कोणत्याही धर्माचा नसतो. कसाब मुसलमान नसता तर त्याने जे केलं ते क्षम्य होउ शकतं? बजरंग दलाने लोकांना जिवंत जाळंलं ते क्षम्य होतं?

शुचि 11/02/2010 - 16:27
फार करूण कविता आहे. पाणी आलं डोळ्यात वाचून. पहील्या प्रतिक्रियेतील अस्थाई स्मायली पाहून जे वाटलं ती भावना व्यक्त करण्याकरता टारझन यान्चाकडून भां*** बाझ*** यव्यतिरिक्तही शब्द शिकावे लागतील असो. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव् रता अधिक असून हा घातपात झाल्याची माहिती एटीएसद्वारे सांगण्यात आली आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास झालेला हा स्फोट सुरवातीला सिलेंडरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉम्ब स्फोट असल्याचे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब स्फोट असून या मागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले. स्फोट झाल्यानंतर स्फोटाचा आवाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर्मन बेकरीचे संपूर्ण नुकसान झाले असून परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पथक पोहचले आहेत. जखमी आणि मृतांना जखमींना ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता पाहता घातपात झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या हायप्रोफाइल परिसरात २६/११ चा मास्टरमाइंड डेव्हीड हेडलीही या भागात येऊन गेल्यामुळे या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होते. हा संशय रात्री पावणे नऊच्या सुमारास खरा ठरा या परिसरात ज्यूइशी सेंटर आणि ओशो आश्रम आहेत. =========================

In reply to by अविनाशकुलकर्णी

विजुभाऊ 11/02/2010 - 15:51
सारे अतिरेकी मुसलमान आहेत त्याचे काय? ही एक भाजपच्या गणगोतानी उठवलेली एक बजारगप आहे. १) आयर्लंड मध्ये कोण अतीरेकी आहेत? २) अतीरेकी वागणार्‍या अमेरीकेचा धर्म कोणता आहे? ३) बियंत संग/ सतवन्तसिंग हे कोणत्या धर्माचे होते? ४) जपान मधले ओम शिनरी क्यो अतीरेकी हे कोणत्या धर्माचे आहेत. ५) वेल्लुपिल्लई प्रभाकरन आणि त्याचे सहकारी कोणत्या धर्माचे आहेत. ६)नेपाळमधल्या माओवादी अतीरेकी कोणत्या धर्माचे आहेत. ७)नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चारू मजूमदार/कानू सन्याल कोणत्या धर्माचे आहेत? ८)जर्मनीतील नीओ नाझी कोणत्या धर्माचे आहेत? भाजपच्या प्रभावळीत रहाणार्‍या तथाकथीत बुद्धीवंतांच्या "सारे अतीरेकी मुसलमान आहेत " तथाकथीत मेंदूतून निघालेली एक बाजारगप ...त्यावर किती विश्वास ठेवायचा "उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद" असे करू नका

In reply to by विजुभाऊ

सागरलहरी 12/02/2010 - 13:02
अतिरेक्याना धर्म नसतो.... पण एखादा तथाकथित धर्मच इतरांवर वर्चस्व गाजवण्याला अतिरेक वादाला खतपाणी घालत असेल सुसाट हिंसेचे समर्थन करत असेल व आपल्या विचारसरणीतून अतिरेकी घड्वत असेल तर काय ? बाकी भाबडे पणा ठीक आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

मराठे 12/02/2010 - 23:09
अतिरेकी हा अतिरेकीच असतो. तो कोणत्याही धर्माचा नसतो. कसाब मुसलमान नसता तर त्याने जे केलं ते क्षम्य होउ शकतं? बजरंग दलाने लोकांना जिवंत जाळंलं ते क्षम्य होतं?

शुचि 11/02/2010 - 16:27
फार करूण कविता आहे. पाणी आलं डोळ्यात वाचून. पहील्या प्रतिक्रियेतील अस्थाई स्मायली पाहून जे वाटलं ती भावना व्यक्त करण्याकरता टारझन यान्चाकडून भां*** बाझ*** यव्यतिरिक्तही शब्द शिकावे लागतील असो. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव् रता अधिक असून हा घातपात झाल्याची माहिती एटीएसद्वारे सांगण्यात आली आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास झालेला हा स्फोट सुरवातीला सिलेंडरचा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉम्ब स्फोट असल्याचे एटीएसतर्फे स्पष्ट करण्यात आले. प्रथमदर्शनी हा बॉम्ब स्फोट असून या मागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले. स्फोट झाल्यानंतर स्फोटाचा आवाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर्मन बेकरीचे संपूर्ण नुकसान झाले असून परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी एटीएस आणि पोलीस पथक पोहचले आहेत. जखमी आणि मृतांना जखमींना ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दोन अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटाची तीव्रता पाहता घातपात झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या हायप्रोफाइल परिसरात २६/११ चा मास्टरमाइंड डेव्हीड हेडलीही या भागात येऊन गेल्यामुळे या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होते. हा संशय रात्री पावणे नऊच्या सुमारास खरा ठरा या परिसरात ज्यूइशी सेंटर आणि ओशो आश्रम आहेत. =========================
लेखनविषय:
काव्यरस
आता राम लल्लालाच करायला हवे बाबरीपरी मशिदींच रक्षण अन रसूल अल्लालाच धावायला हवंय मंदिर जन्मभूमी वाचवायला ..... स्वत:च्याच अस्तित्वासाठी ... तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा..... खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो... असते ती फक्त एक जीवघेणी नशा... धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची... तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा कान, डोळे, तोंड बंद करून महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये. थांबव या हिंस्र पशूंना...