मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

राजेश घासकडवी ·

मिपाविषयी मला आत्मीयता आहे, त्यामुळे इथे खेळीमेळीच्या टक्केटोणप्यांपलिकडे, किंवा साध्या वैचारिक मतभेदांपलिकडे भांडणं होऊ नयेत असं मला मनापासून वाटतं.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

श्रावण मोडक 25/04/2010 - 06:13
+२ (हे झाले तुमच्या मागणीप्रमाणे)
(वस्त्रांत द्रौपदीच्याही, उद्देश नागडा होता)
हे अधिक समर्पक!

In reply to by श्रावण मोडक

Nile 25/04/2010 - 06:48
>>हे अधिक समर्पक! +१. छान जमलंय!

In reply to by Nile

धनंजय 25/04/2010 - 07:13
येथे किंवा अन्य संकेतस्थळावर व्यक्तिगत निरोप बघावे.

In reply to by राजेश घासकडवी

शुचि 25/04/2010 - 06:32
कविता खूप आवडली ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

प्रमोद देव 25/04/2010 - 08:11
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. ;) तांडा च्या ऐवजी कंपू हा शब्द जास्त उचित होईल. :D

In reply to by प्रमोद देव

मनीषा 25/04/2010 - 09:03
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. सहमत! समयोचित आणि समर्पक कविता ...

II विकास II 25/04/2010 - 08:50
श्री घासकडवी यांचे मिपावरील प्रेम पाहुन आंनद झाला. निरपेक्ष प्रेम असेल तर काही अडचणी येत नाहीत, प्रेमातुन काहीतरी हवे असेल आणि ते मिळाले नाही कि उगाच शहारुख खानच्या 'डर' ची कथेची पुनरावृत्ती होती. कंपुला लोक नावे का ठेवता, याचासुद्धा कंपुने विचार करायला हवा. असो. ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जाण. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by नंदन

नंदन, 'यदुजन' म्हणजे भाषा महत्त्वाची नसावी ... इथून तिथून "यादवी" महत्त्वाची! ;) राजेश, झकास विडंबन! काना, मात्रा, वृत्ताबद्दल कवितक गुरूजींना मी काय सांगणार? अर्थही झकासच. अदिती

मिपाविषयी मला आत्मीयता आहे, त्यामुळे इथे खेळीमेळीच्या टक्केटोणप्यांपलिकडे, किंवा साध्या वैचारिक मतभेदांपलिकडे भांडणं होऊ नयेत असं मला मनापासून वाटतं.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

श्रावण मोडक 25/04/2010 - 06:13
+२ (हे झाले तुमच्या मागणीप्रमाणे)
(वस्त्रांत द्रौपदीच्याही, उद्देश नागडा होता)
हे अधिक समर्पक!

In reply to by श्रावण मोडक

Nile 25/04/2010 - 06:48
>>हे अधिक समर्पक! +१. छान जमलंय!

In reply to by Nile

धनंजय 25/04/2010 - 07:13
येथे किंवा अन्य संकेतस्थळावर व्यक्तिगत निरोप बघावे.

In reply to by राजेश घासकडवी

शुचि 25/04/2010 - 06:32
कविता खूप आवडली ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

प्रमोद देव 25/04/2010 - 08:11
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. ;) तांडा च्या ऐवजी कंपू हा शब्द जास्त उचित होईल. :D

In reply to by प्रमोद देव

मनीषा 25/04/2010 - 09:03
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता ही ओळ जास्त समर्पक आहे. सहमत! समयोचित आणि समर्पक कविता ...

II विकास II 25/04/2010 - 08:50
श्री घासकडवी यांचे मिपावरील प्रेम पाहुन आंनद झाला. निरपेक्ष प्रेम असेल तर काही अडचणी येत नाहीत, प्रेमातुन काहीतरी हवे असेल आणि ते मिळाले नाही कि उगाच शहारुख खानच्या 'डर' ची कथेची पुनरावृत्ती होती. कंपुला लोक नावे का ठेवता, याचासुद्धा कंपुने विचार करायला हवा. असो. ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जाण. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by नंदन

नंदन, 'यदुजन' म्हणजे भाषा महत्त्वाची नसावी ... इथून तिथून "यादवी" महत्त्वाची! ;) राजेश, झकास विडंबन! काना, मात्रा, वृत्ताबद्दल कवितक गुरूजींना मी काय सांगणार? अर्थही झकासच. अदिती
काव्यरस
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.

असाच व्हावा शेवट माझा......

झुम्बर ·

" मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे " व्वा ! क्या बात है ! ! अप्रतिम कल्पना आणि काव्य ! ! शब्दान्च्या फेररचनेने सौन्दर्य अजुन खुलवता येईल असे वाटते.

मराठमोळा 23/04/2010 - 12:14
काव्य आवडले!!! जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब क्लास!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघव 23/04/2010 - 14:32
कल्पना चांगल्या आहेत. पैलू पडावे लागतील.. मग आणखी खुलेल कविता! पु.ले.शु. राघव

In reply to by झुम्बर

कवितेला पैलू पाडण्याबाबत माझे काही विचार. सर्वांनी लिहिल्याप्रमाणे कविता चांगली झाली, कल्पना छान आहेत. गेयता आणि नादमयता वाढली तर खूपच फायदा होईल असं वाटतं. तुम्ही लिहिलेल्या पहिल्या ओळींचं वजन आणि 'मुसळधार...' कडव्याचं वजन वेगवेगळं आहे. दुसरी सूचना अशी की जवळपास प्रत्येक कडव्यात मृत्यू शब्द येतो. त्याने एक प्रकारचा बटबटीतपणा येतो. त्याऐवजी नुसतं जाणं, किंवा तू एवढंच म्हटलं तर त्याची अर्थघनता वाढेल असं वाटतं. हे माझे व्यक्तीगत विचार आहेत, तुम्हाला मान्य होतीलच असं नाही. फक्त एक वेगळा दृष्टीकोन म्हणून पहा. असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे असे मला तू भेटावे की सुखावून जखमांनी जावे आनंदाच्या क्षणानिंही मज असुयेच्या डोळ्यानि पहावे (इथे सुख या शब्दाचा द्विकार टाळला आहे. शिवाय एक लय ठेवली आहे... टडा टडाडा डाडाडाडा टडा टडा टट डाडा डाडा... अशासारख्या वजनावर, हाताने ठेका देऊन गुणगुणता आली तर कविता जास्त लयबद्ध होते.) मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे अशीच मी गुणगुणता गाणे श्वास क्षणांनी गोठुन जावे लिहिता कविता नकळत अल्लद, हळू तुझ्या मीठीत शिरावे (दुसरी ओळ अजून पक्की करता येईल... पण मृत्यू प्रियकरासारखा यावा हे थोडं त्यात येतं. मग तुम्हाला हवं असेल तर तो कोण हे शेवटी उघड करता येईल. तसं करण्याची आवश्यकताच आहे असं नाही. ) मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे सहज गळावे वेलीवरुनी तसे स्वत:ला सोडुन द्यावे हुंगुन वा मी फूल सुगंधी, वासापरते विरून जावे (इथे वाक्यांची उलटापालट केली आहे, राखऐवजी जास्त चपखल बसणारं वास हे रूपक वापरलं आहे. पहिल्या ओळीत व वरती अनुप्रास साधला आहे. तो संपूर्ण कविताभर करता आला, तर अधिक नादमय होऊ शकेल.) जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी (इथे लाटा बनून तू गर्जावे, किंवा साद घालावी, हे रूपक व नदीने मिळण्याचं, विलीन होण्याचं रूपक चांगलं आहे, फक्त पुन्हा मृत्यूऐवजी तू आलं तर जास्त चांगलं होईल. करून बघा) मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब (रूपक चांगलं, शब्दरचनेने वजन बदलता येईल...) असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला (इथे पुन्हा ओळी बदलून शेवटच्या दोन शब्दात 'तू' कोण हे कळलं तर प्रभावी होईल असं वाटतं. 'असाच व्हावा..' या ओळीला जवळपास वरच्या ठेक्यावर म्हणता येईल असं वजन आहे [मला ऐवजी मजला केलं तर]. तोच ठेका कविताभर जपता आला तर बघा.)

मदनबाण 23/04/2010 - 16:33
वा.... अप्रतिम कविता. मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे क्लासच... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

मीनल 23/04/2010 - 16:53
क्लास आहे कवितेचा आशय . कविता खूप आवडली . मीनल. http://myurmee.blogspot.com/

sagarparadkar 23/04/2010 - 18:37
वा फारच छान ... आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला ... हि ओळ वचुन कविवर्य सुरेश भट यान्च्या दोन ओळि आठव्ल्या सरणावर जाताना इतकेच मला कळले होते, जग्ण्याने सुटका केली मरणाने छळले होते ....

शुचि 24/04/2010 - 01:22
>> आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला >> खूप छान आहे कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

sur_nair 24/04/2010 - 01:33
कल्पना खूप सुरेख आहेत. पण वाक्यरचना काहीठिकाणी जराशी तुटक, ओबड-धोबड वाटते. पुन्हा पुन्हा वाचली तर कदाचित तुम्हालाच सुचेल काय बदल करावेत. (स्पष्ट सांगितल्याचा फायदाच होईल अशी अपेक्षा बाळगतो)

" मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे " व्वा ! क्या बात है ! ! अप्रतिम कल्पना आणि काव्य ! ! शब्दान्च्या फेररचनेने सौन्दर्य अजुन खुलवता येईल असे वाटते.

मराठमोळा 23/04/2010 - 12:14
काव्य आवडले!!! जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब क्लास!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघव 23/04/2010 - 14:32
कल्पना चांगल्या आहेत. पैलू पडावे लागतील.. मग आणखी खुलेल कविता! पु.ले.शु. राघव

In reply to by झुम्बर

कवितेला पैलू पाडण्याबाबत माझे काही विचार. सर्वांनी लिहिल्याप्रमाणे कविता चांगली झाली, कल्पना छान आहेत. गेयता आणि नादमयता वाढली तर खूपच फायदा होईल असं वाटतं. तुम्ही लिहिलेल्या पहिल्या ओळींचं वजन आणि 'मुसळधार...' कडव्याचं वजन वेगवेगळं आहे. दुसरी सूचना अशी की जवळपास प्रत्येक कडव्यात मृत्यू शब्द येतो. त्याने एक प्रकारचा बटबटीतपणा येतो. त्याऐवजी नुसतं जाणं, किंवा तू एवढंच म्हटलं तर त्याची अर्थघनता वाढेल असं वाटतं. हे माझे व्यक्तीगत विचार आहेत, तुम्हाला मान्य होतीलच असं नाही. फक्त एक वेगळा दृष्टीकोन म्हणून पहा. असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे असे मला तू भेटावे की सुखावून जखमांनी जावे आनंदाच्या क्षणानिंही मज असुयेच्या डोळ्यानि पहावे (इथे सुख या शब्दाचा द्विकार टाळला आहे. शिवाय एक लय ठेवली आहे... टडा टडाडा डाडाडाडा टडा टडा टट डाडा डाडा... अशासारख्या वजनावर, हाताने ठेका देऊन गुणगुणता आली तर कविता जास्त लयबद्ध होते.) मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे अशीच मी गुणगुणता गाणे श्वास क्षणांनी गोठुन जावे लिहिता कविता नकळत अल्लद, हळू तुझ्या मीठीत शिरावे (दुसरी ओळ अजून पक्की करता येईल... पण मृत्यू प्रियकरासारखा यावा हे थोडं त्यात येतं. मग तुम्हाला हवं असेल तर तो कोण हे शेवटी उघड करता येईल. तसं करण्याची आवश्यकताच आहे असं नाही. ) मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे सहज गळावे वेलीवरुनी तसे स्वत:ला सोडुन द्यावे हुंगुन वा मी फूल सुगंधी, वासापरते विरून जावे (इथे वाक्यांची उलटापालट केली आहे, राखऐवजी जास्त चपखल बसणारं वास हे रूपक वापरलं आहे. पहिल्या ओळीत व वरती अनुप्रास साधला आहे. तो संपूर्ण कविताभर करता आला, तर अधिक नादमय होऊ शकेल.) जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी (इथे लाटा बनून तू गर्जावे, किंवा साद घालावी, हे रूपक व नदीने मिळण्याचं, विलीन होण्याचं रूपक चांगलं आहे, फक्त पुन्हा मृत्यूऐवजी तू आलं तर जास्त चांगलं होईल. करून बघा) मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब (रूपक चांगलं, शब्दरचनेने वजन बदलता येईल...) असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला (इथे पुन्हा ओळी बदलून शेवटच्या दोन शब्दात 'तू' कोण हे कळलं तर प्रभावी होईल असं वाटतं. 'असाच व्हावा..' या ओळीला जवळपास वरच्या ठेक्यावर म्हणता येईल असं वजन आहे [मला ऐवजी मजला केलं तर]. तोच ठेका कविताभर जपता आला तर बघा.)

मदनबाण 23/04/2010 - 16:33
वा.... अप्रतिम कविता. मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे क्लासच... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

मीनल 23/04/2010 - 16:53
क्लास आहे कवितेचा आशय . कविता खूप आवडली . मीनल. http://myurmee.blogspot.com/

sagarparadkar 23/04/2010 - 18:37
वा फारच छान ... आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला ... हि ओळ वचुन कविवर्य सुरेश भट यान्च्या दोन ओळि आठव्ल्या सरणावर जाताना इतकेच मला कळले होते, जग्ण्याने सुटका केली मरणाने छळले होते ....

शुचि 24/04/2010 - 01:22
>> आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला >> खूप छान आहे कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

sur_nair 24/04/2010 - 01:33
कल्पना खूप सुरेख आहेत. पण वाक्यरचना काहीठिकाणी जराशी तुटक, ओबड-धोबड वाटते. पुन्हा पुन्हा वाचली तर कदाचित तुम्हालाच सुचेल काय बदल करावेत. (स्पष्ट सांगितल्याचा फायदाच होईल अशी अपेक्षा बाळगतो)
लेखनविषय:
काव्यरस
असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला अनुजा(स्वप्नजा)

(भक्ता! तू सुद्धा ???)

राजेश घासकडवी ·

टारझन 22/04/2010 - 13:01
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) नाही नाही ... हे आमचे विडंबणात्मक करुण हास्य आहे =)) - राजु कौव्वाल टाळ्या वाजवणार्‍यांसाठी ओपनिंग्ज आहेत. त्वरा करा. सिव्ही पाठवा.

टारझन 22/04/2010 - 13:01
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) नाही नाही ... हे आमचे विडंबणात्मक करुण हास्य आहे =)) - राजु कौव्वाल टाळ्या वाजवणार्‍यांसाठी ओपनिंग्ज आहेत. त्वरा करा. सिव्ही पाठवा.
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे. टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली, भक्ताला बिलकुल अटक नाही झाली. मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला. पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!

एक गिअर मेला

पाषाणभेद ·

प्रत्येक गिअर हा दुसर्‍या गिअर्अनीच फिरत असतो. शेवटी त्या गिअर ट्रेनचा आत्मा असतो प्राईम मुव्हर. हा थांबला की सगळी ट्रेन थांबलीच ! जर प्राईम मुव्हर थांबायला नको असेल तर अधले मधले गिअर्स जर खराब झाले असतील तर बदलायलाच लागतील ना ! त्याच्या पुढचे म्हणजे एखादा गिअर खराब व्हायला नको असेल तर त्याच्या बरोबर फिरणार्‍या गिअर्सनी त्याच्या वर आपला अनावश्यक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की नको ? आणि कमीत कमी गिअर्सअची गिअर ट्रेनची कार्यक्षमता ही जास्त असते हेही लक्षात घेतले पाहिजे ! एक कामगार आणि पाच अपत्ये...... गिअर तुटणारच...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by जयंत कुलकर्णी

पाषाणभेद 18/04/2010 - 09:59
"एक कामगार आणि पाच अपत्ये...." हा हा हा... चांगली कल्पनाशक्ती. अहो घरी म्हातारे किंवा आजारी आई वडील, अजून कोणीतरी असू शकते. जयू भाऊ लय सिरीअस नगा घेवू ओ आमचं ज्ञान. लय कमी हाये त्ये. :-) बाकी काय म्हणतात? खव वर बोला. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

मीनल 19/04/2010 - 02:18
लेखन छान आहे. अमेरिकेतल्या ऑटो गिअरचे काय होत असेल काय माहित? तो ही मरतो का कधी? मीनल. http://myurmee.blogspot.com/

प्रत्येक गिअर हा दुसर्‍या गिअर्अनीच फिरत असतो. शेवटी त्या गिअर ट्रेनचा आत्मा असतो प्राईम मुव्हर. हा थांबला की सगळी ट्रेन थांबलीच ! जर प्राईम मुव्हर थांबायला नको असेल तर अधले मधले गिअर्स जर खराब झाले असतील तर बदलायलाच लागतील ना ! त्याच्या पुढचे म्हणजे एखादा गिअर खराब व्हायला नको असेल तर त्याच्या बरोबर फिरणार्‍या गिअर्सनी त्याच्या वर आपला अनावश्यक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की नको ? आणि कमीत कमी गिअर्सअची गिअर ट्रेनची कार्यक्षमता ही जास्त असते हेही लक्षात घेतले पाहिजे ! एक कामगार आणि पाच अपत्ये...... गिअर तुटणारच...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by जयंत कुलकर्णी

पाषाणभेद 18/04/2010 - 09:59
"एक कामगार आणि पाच अपत्ये...." हा हा हा... चांगली कल्पनाशक्ती. अहो घरी म्हातारे किंवा आजारी आई वडील, अजून कोणीतरी असू शकते. जयू भाऊ लय सिरीअस नगा घेवू ओ आमचं ज्ञान. लय कमी हाये त्ये. :-) बाकी काय म्हणतात? खव वर बोला. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

मीनल 19/04/2010 - 02:18
लेखन छान आहे. अमेरिकेतल्या ऑटो गिअरचे काय होत असेल काय माहित? तो ही मरतो का कधी? मीनल. http://myurmee.blogspot.com/
काव्यरस
एक गिअर मेला एक गिअर मेला. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो. मी म्हणतो तो गिअर मेलाच. असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला. दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार? तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे. बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन. आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची. तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये. अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे .......

झुम्बर ·

मदनबाण 16/04/2010 - 17:31
सुंदर कविता... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ह्यालाच जिवन असे नाव ! ! " कधी वादळा सारखी मध्येच सय तुझी यायची विलंबित ख्याला नंतरची जणू ठुमरीच भासायची " व्वा ! क्या बात है ! सुन्दर ! ! निरन्जन

मदनबाण 16/04/2010 - 17:31
सुंदर कविता... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ह्यालाच जिवन असे नाव ! ! " कधी वादळा सारखी मध्येच सय तुझी यायची विलंबित ख्याला नंतरची जणू ठुमरीच भासायची " व्वा ! क्या बात है ! सुन्दर ! ! निरन्जन
लेखनविषय:
काव्यरस
आभाळभर रडून सुद्धा मी थोडी उरले एवढ होऊन ही एका श्वासासाठी अडले वाटल होत तुझ्या विना एक क्षणही जगणार नाही आणि तुझ्या वाचून माझ अस्तित्वही उरणार नाही पांढर्या चादरीत झाकला देह सामोरी जेव्हा आला वाटले आता तुझ्या बरोबर माझाही बहर संपला हिरवे गोंदण देहावरले चुम्बिणाऱ्या मधुरश्या रात्री खूप एकट वाटल्यावर तु आहेस ही मनाला खात्री आता वाटले झोकून द्यावे मृत्युच्या कभिन्न डोहात तुझ्यासवे मिठीत येयून व्हावे अंतर्धान दिगंतात पण सख्या वास्तवात असे काहीच घडले नाही आठवण तुझी तीव्र खरी पण मृत्यूला भिडले नाही दिवसामागून दिवस तुझ्या विनाच सरत गेले तुझ्या शिवायच जगायची सवय मी लावत गेले कधी

वेड

स्पंदना ·

Dhananjay Borgaonkar 08/04/2010 - 11:34
क्या बात है अपर्णातै...झक्कास कविता.
धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥
एक नंबर.. =D> =D>

अरुंधती 08/04/2010 - 20:15
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ...... व्वा! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

बेसनलाडू 08/04/2010 - 22:43
प्रामाणिक, भावपूर्ण कविता आहे. सुंदर! गेयतेच्या दृष्टीने किरकोळ बदल केल्यास आणखी छान वाटेल. (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु 08/04/2010 - 23:05
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

टारझन 08/04/2010 - 23:21
फारंच "करूण""प्रेमकाव्य" ! व्वा ! -कविवर्य यकृतनाथ नाकशिकर

Dhananjay Borgaonkar 08/04/2010 - 11:34
क्या बात है अपर्णातै...झक्कास कविता.
धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥
एक नंबर.. =D> =D>

अरुंधती 08/04/2010 - 20:15
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ...... व्वा! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

बेसनलाडू 08/04/2010 - 22:43
प्रामाणिक, भावपूर्ण कविता आहे. सुंदर! गेयतेच्या दृष्टीने किरकोळ बदल केल्यास आणखी छान वाटेल. (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु 08/04/2010 - 23:05
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

टारझन 08/04/2010 - 23:21
फारंच "करूण""प्रेमकाव्य" ! व्वा ! -कविवर्य यकृतनाथ नाकशिकर
लेखनविषय:
काव्यरस
तुझी न माझी जोड न जमली तुला न त्याची फिकीर कधी । तरी मनाची गुप्त कवाडे परस्परांवर सतत खुली ॥ जागेपणीच्या स्वप्नी म्हण वां स्वप्नातल्या जागेपणी । सतत चाहूल नजरेची त्या स्पर्श गंध हृदयी ॥ रूप आठवे, आठवते स्मित अजुनी उघडती नेत्र एकदम । जणू धडकला हनुवटीस या तो खांदा फिरून ॥ धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥

दु:ख

चन्द्रशेखर गोखले ·
लेखनविषय:
काव्यरस
साहतो मी दु:ख देवा अजून किती साहु रे जाळशील अजून किती अजून किती रक्त रे..! संपु दे यात्रा माझी त्राण नाही राहिले प्रेत नुसते चालले हे प्राण तर केव्हांच गेले वेदना ही कोणती..? कि मेल्यावरी पण जाळते हि कोणती पेटली चिता ..? कि प्रेत माझे किंचाळते..!!

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

पाषाणभेद ·

पाठ्यपुस्तकातल्या कवितेची आठवण झाली. जुन्या स्टाईलची वाचनीय कविता. अशीच एक कविता होती.त्यातली पहीली ओळच फक्त आठवतेय. ..धीर धरी शोक आवरी जननी,भेटेन नऊ महिन्यांनी.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि 07/04/2010 - 21:07
चांगली आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

पाठ्यपुस्तकातल्या कवितेची आठवण झाली. जुन्या स्टाईलची वाचनीय कविता. अशीच एक कविता होती.त्यातली पहीली ओळच फक्त आठवतेय. ..धीर धरी शोक आवरी जननी,भेटेन नऊ महिन्यांनी.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि 07/04/2010 - 21:07
चांगली आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
लेखनविषय:
काव्यरस
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

आस ! जन्मो जन्मीची ! !

निरन्जन वहालेकर ·

शुचि 05/04/2010 - 17:04
व्याकुळ करणार्‍या भावना. आयुष्याला वेढलेली अ-पू-र्ण-ता. कविता आवडली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ But the moon is death. Its cold rocks fill my belly as if I had swallowed song of birds and awakened in a tree.

शुचि 05/04/2010 - 17:04
व्याकुळ करणार्‍या भावना. आयुष्याला वेढलेली अ-पू-र्ण-ता. कविता आवडली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ But the moon is death. Its cold rocks fill my belly as if I had swallowed song of birds and awakened in a tree.
लेखनविषय:
काव्यरस
आस ! जन्मो जन्मीची ! ! मस्तीत होतो मी बरा, का साद मजला घातली ? ना जंर होणार माझी का आस वृथा हि दाविली ? याद तव नाही असा, क्षण एकहि न पाहिला. वेदनांचा अधिकार मजला तोही तू ना ठेविला ! घेवूनी सल ही उरी, जन्म हा काढू कसा ? वेदनांचे शब्द हृदयी जपुनी मी ठेऊ कसा ? लागले नेत्र पैलतीरी अता, कुरवाळू कुठवर यातना. तोडून बंध सारे तू, ये मज आता भेटण्या ! ! ना जंर तू मज भेटली येईन परतुनी मी पुन्हा, घेउनिया जन्म दुसरा शोधित तव पाऊलखुणा ! ! ! निरंजन वहाळेकर

जखम

चन्द्रशेखर गोखले ·

प्रमोद देव 04/04/2010 - 10:43
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.

डावखुरा 04/04/2010 - 10:55
प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!"

sur_nair 07/04/2010 - 08:05
छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.

In reply to by sur_nair

पक्या 07/04/2010 - 12:49
ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्रमोद देव 04/04/2010 - 10:43
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.

डावखुरा 04/04/2010 - 10:55
प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!"

sur_nair 07/04/2010 - 08:05
छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.

In reply to by sur_nair

पक्या 07/04/2010 - 12:49
ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी !
लेखनविषय:
काव्यरस
हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....!