मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा गौरव दिन अभंग

सागरसाथी ·

चौथा कोनाडा 28/02/2022 - 17:57
व्वा, खुप सुंदर !

&#128150

हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा.
सोहळा असाच कायम रंगत राहिल आणि समृद्धीकडे वाटचाल करून पताका फडकवेल असा ठाम विश्वास वाटतो ! व्वा सागरसाथी _/\_

चौथा कोनाडा 28/02/2022 - 17:57
व्वा, खुप सुंदर !

&#128150

हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा.
सोहळा असाच कायम रंगत राहिल आणि समृद्धीकडे वाटचाल करून पताका फडकवेल असा ठाम विश्वास वाटतो ! व्वा सागरसाथी _/\_
मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२ मराठी भाषा गौर

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

बाजीगर ·

चौथा कोनाडा 16/02/2022 - 13:08
जुळवू प्रयत्ने, यमके ही.
छान, मस्त. 'सुरेख जमून गेलीय रचना !
यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!
हे खुप आवडले. बर्‍याच जणांनी छाप पाडून इन्व्हेस्टमेण्टस पदरात पाडून घेतल्या. खरोखर स्मार्ट नवउद्योजक ! मुळात शार्क टँक इंडिया हा कार्यक्रमच आवडला ! || पुढील रचेनेच्या प्रतिक्षेत ||

बाजीगर 19/02/2022 - 08:37
चौथा कोनाडा जी आपल्या दिलखुलास दाद मुळे उत्साह वाढला आहे, खूप धन्यवाद.

चौथा कोनाडा 16/02/2022 - 13:08
जुळवू प्रयत्ने, यमके ही.
छान, मस्त. 'सुरेख जमून गेलीय रचना !
यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!
हे खुप आवडले. बर्‍याच जणांनी छाप पाडून इन्व्हेस्टमेण्टस पदरात पाडून घेतल्या. खरोखर स्मार्ट नवउद्योजक ! मुळात शार्क टँक इंडिया हा कार्यक्रमच आवडला ! || पुढील रचेनेच्या प्रतिक्षेत ||

बाजीगर 19/02/2022 - 08:37
चौथा कोनाडा जी आपल्या दिलखुलास दाद मुळे उत्साह वाढला आहे, खूप धन्यवाद.
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती , पेपरमध्ये वाचले "आम्हा घरी धन,* *शब्दांचीच रत्ने..." _ जगतगुरू तुकाराम मी सुटलो... बुंगाट आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, जुळवू प्रयत्ने, यमके ही. काय हे जाहले, कोसळला बाजार, कोणता आजार म्हणावा हा? जगाचा पोलीस पाटील, तू ते तर मी हे करेन भेदरला बिचारा युक्रेन युद्ध ज्वर लोक हैराण त्यात, निवडणूक धुरळा, जणू अंगावर झुरळा, झटकती वाहक ही गांजले इथे ट्रॅफिक जाम अमृतांजन बाम, चोपडती शिक्षणाचा खेळ खंडोबा तास ऑनलाईन इयत्तेला सलाईन बोंबलाई यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

विजुभाऊ ·

राघव 02/09/2021 - 09:17
चांगलं गीत आहे. थोडं मीटर अजून ठीक केलं तर आणिक बहरेल. शेवटचे कडवे विशेष आवडले.

Bhakti 02/09/2021 - 09:39
रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

क्या बात है विजूभौ, मस्त रचना.
आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
मस्तय...! कोणतंही प्रेम असे धडेच देता बघा. एक लक्षात ठेवायचं. कोणी कोणाचं नसतं. -दिलीप बिरुटे

राघव 02/09/2021 - 09:17
चांगलं गीत आहे. थोडं मीटर अजून ठीक केलं तर आणिक बहरेल. शेवटचे कडवे विशेष आवडले.

Bhakti 02/09/2021 - 09:39
रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

क्या बात है विजूभौ, मस्त रचना.
आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
मस्तय...! कोणतंही प्रेम असे धडेच देता बघा. एक लक्षात ठेवायचं. कोणी कोणाचं नसतं. -दिलीप बिरुटे
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती येता तू सांगाती दगडांचे झाले मोती. परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख - काव्यानुभव

arunjoshi123 ·

गॉडजिला 20/06/2021 - 16:35
सर्वजण भौतिक गरजा पुरेपुर उपभोगत आहेत हे गृहित धरुन सामजावली जातात... अन त्यावर फलाना फलाना मार्ग हा एकमेव रामबाण उपाय असेही सुनावले जाते... इथेच शिकवण चुकायला सुरुवात होते, योग्य विवेचन असुनही. खरे तर दुख्ख व्याधी, आर्थिक विवंचना, अप्रबलता, नश्वरता या चार रुपाने जरी सामोरे येत असले तरी प्रत्येकाचे तत्कालिक कारण वेगळे असते... जसे लहान मुल एखाद्या खेळन्यासाठि दुख्खि असेल, टिनेज व्यक्ती मोबाइलसाठि, एखादा नोकरदार पगार वा पदासाठि... वयस्कर आरोग्यासाठि ? त्याच्या विविध गरजा पुर्ण होउन यात सुख नाही हि उमज तयार व्हायला काळ जातो याकडे उपदेशकर्ते अथ्वा त्याचे विश्लेशक जाणतेअजाणते दुर्लक्ष करतात व यावर उपाय फक्त एकच असा मार्ग लागु करतात हे वास्तवतः हे चुक होय. अगदी उपदेशकर्त्याची समज कशी तयार झाली याकडे तर प्रत्येकाचे दुर्लक्ष होते, आपण उपदेश का स्विकारला कोणत्या परिस्थिती नंतर स्विकारला याचेही भान उपदेशाच्या नादी लागणार्‍यांकडे समग्र असत नाही परीणामी हे सर्व फोल आहे असा अनेकांचा समज विरोध रुपाने अनेकांच्या मनात प्रकट होतो. वस्तुतः सुखाची शिकवण आत्मनिरीक्षणापासुन सुरु व्हायला हवी तरच ती फलद्रुप होते, यात अपयश, दुख्खः, अप्रगल्भता हे भाग महत्वपुर्ण योगदान देतात व मार्गी व्यक्तीला सत्याच्या जवळ न्हेण्यास सुरुवात करतात... त्याखेरीज बाकी सगळेच... व्यर्थ जाते अथवा अध्यात्माचा विरोधाभास निर्माण करते

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 20/06/2021 - 16:41
नामदेवांना बहुदा सुखाचा हा एकच मार्ग आहे किंवा सुखाची ही एकच प्रचिती आहे असं सूचित करायचं नसावं. त्यांनी त्यांना आलेल्या एका अनुभवाची अभिव्यक्ती इथे केली आहे.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 20/06/2021 - 17:22
नक्किच अनुभवाची अभिव्यक्ती सुंदर आहे पण त्यातुन इतरांना काय लाभ ? असं कोणते कर्म नामदेवांनी केले की ज्याचे फळ कर्माच्या , फळाच्या व त्याच्या पलिकडील वस्तुस्थितीचा लाभ त्यांना झाला ? इतर लोक हे वर्णन व तसे वर्तनाचा अंध प्रयत्न त्यांच्या सामान्य दुख्खि अवस्थेतुन बाहेर पडायचा मार्ग आहे या गैरसमजाला बळी नाही का पडणार. वस्तुतहा ते काय जे बुध्दाला बुध्द, ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर अथवा संताना संत बनवते याकडे पुर्ण दुर्लक्ष आहे... आपणासही नामदेवांना अलेला अनुभव प्राप्त करायचा मार्ग कोणता हे विचारले तर त्याचे ठाम विवेचन देता येणार नाही. मग कर्म दुर्लक्षित करुन त्याच्या फळाच्या वर्णनात अध्यात्मसार मानत सामान्य जिवांनी किती जन्म घिसायचे .

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 20/06/2021 - 17:30
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख । पाहता ही भूक, तहान गेली ॥१॥ भेटली, भेटली, विठाई माऊली । वासना निवाली, जिवातील ॥२॥ यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ? चंद्रासी चकोर, मेघासी मयूर । वाटे तैसा भर, आनंदाचा ॥३॥ हे सुध्दा झालेल्या आनंदाचे वर्णन आहे तो आनंद प्राप्त करावा कसा याबाबत काय मार्गदर्शन ? नामा म्हणे पाप, आणि ताप, दु:ख, गेले । जाहले हे सुख, बोलवेना ॥४॥ नेमकं काय केल ?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 20/06/2021 - 22:26
यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ?
कार मध्ये बसून मला आनंद देत आहे असं सांगत खेळणार आज कार विकत घेण्याचे पैसे कसे कमावले हे सांगणे बंधनकारक नसावं. सचिन तेंडुलकर नेते सेंचुरी काढली, पण त्याने ते इतके अवघड अवघड बोल कसे खेळले हे सांगितलंच नाही तर मॅच बघायची नाही का?

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 21/06/2021 - 15:06
फक्त खाली तळटीप हवी की हे तुम्ही वाचून/ऐकून/बघून आंनद घ्या फक्त हे तुम्हाला जमणार नाही... फक्त मलाच हे शक्य आहे आणि तुम्हाला ते कसं शक्य झाले ते सांगणार नाही. बाकी तेंडुलकरांची फ्लनंदाजी बघणे आणि शिकणे या दोन वेगळ्या बाबी असल्याने त्यावर जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही ... राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 21/06/2021 - 21:46
राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...
कृपया या कायद्याचे नाव मला कळवा. नारायण मूर्ती, मुकेश अंबानी, गौतम अडाणी यांनी अरुण जोशी किंवा गोडजिला यांना त्यांनी पैसे कसे कमावले हे शिकवणे बंधनकारक आहे, शिवाय या दोघांनी आपण पैसे कसे कमावले हे आपल्याला आता कळले आहे असे लिखित मध्ये देईपर्यंत शिकवणे बंधनकारक आहे हे मला एक प्रचंड नवीन ज्ञान आहे. इतका महत्त्वाचा कायदा आपल्या देशात असताना आणि आपल्याला पूर्वीपासून माहीत असताना आपण आपल्या देशातील श्रीमंत लोकांकडून असे श्रीमंत कसे व्हावे हे कळेपर्यंत का शिकून घेतले नाही हे देखील आयकायचे मला थोडेसे कुतूहल आहे. == बाकी परमात्माला जग नीट चालवता येत नाही, नामदेवांना भक्ती करता येत नाही, अरुण जोशींना रसग्रहण करता येत नाही व व्यवसायही करता येत नाही, तर आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 21/06/2021 - 23:39
आपण अस्वस्थ होऊन शिकवण सोडून द्याल... मी सध्या फक्त हे नक्की सांगेन
परमात्माला जग नीट चालवता येत नाही
परमात्मा जग एडमीनिस्टर करत नाही.
नामदेवांना भक्ती करता येत नाही
नामदेवांनी भक्तीमार्ग लोकांना सांगण्यापूर्वी त्याच्या यशाची कसलीही जबाबदारी कोणाचीच नाही व उत्तराधिकारास नकार लागू हे सांगायचे टाळणे पटत नाही.
जोशींना रसग्रहण करता येत नाही
कोई शक ? व व्यवसायही करता येत नाही जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...
आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.
एखादी गोष्टी समग्र समजून घ्यायला मला फार आवडते व इतर जे काही करतो त्यापेक्षा यात मला जास्त प्राविण्य आहे.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:05
आणि कळस म्हणजे हे घोर अज्ञानी लोक ज्या लोकांना निरागसपणानं, प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं, लहरीपणानं, गंभीर न बनता, अज्ञानानं, विनोदानं, हलकंसं दुष्टपणानं, लौकिकार्थानं कोणतीही मोठी गोष्ट न करता, बुद्धी न लावता, निसर्गवृत्तीनं, इत्यादी, इत्यादी, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगाचा मनमुराद आनंद लुटता येतो त्यांना मूर्ख मानतात.
आपल्या संवादात हे वाक्य मस्त बसतं.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 22/06/2021 - 00:15
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:29
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो
एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन. -- अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:29
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो
एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन. -- अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:24
जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...
प्रिय साहेब, तुमच्या वाचण्यात कोणती तरी फार घोर अशी कायद्याची प्रत आलेली दिसते. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट ही नाही आणि वकीलही नाही हे मी अत्यंत ठामपणे सांगू शकतो, शिवाय तुम्ही असे काही नाही हे अनेकांच्या नशिबाचा फार मोठा भाग आहे हे देखिल सांगु शकतो. -- उत्तरादाखल तुम्ही अजून कोणते कोणते कायदे वाचले आहेत आणि त्यात काय काय अधिकार लोकांना प्राप्त आहेत ते वाचले आहे ते सांगा. तुमचे वाचनाची कला आणि त्यातूनच ज्ञान घेण्याची प्रथा फारच रोचक आहेत. -- हे नामदेव बिमदेव वाचण्यात फार काही तथ्य दिसत नाहीये. आयकर कायद्याचं तुम्ही जे रसग्रहण केलं आहे त्याची सर कुठल्याही संतांच्या कुठल्याही अभंगाच्या रसग्रहणला येणार नाही. बजाओ अपना टेप, सर, हम सुन रहें है.

In reply to by गॉडजिला

खिलजि 23/06/2021 - 12:31
मस्त निरूपण केलंय. कालच प्रतिक्रिया देणार होतो पण असो .. आवडलंय.. दम है भाऊ .. कशाला भेटू त्या निर्गुणाला निराकाराला इथे सगुण साकार मूर्तिमंत सर्व निरूपण देतोय साक्षात गॉडझिला सर्व पंडितांचा हरुनी गर्व जियो मेरे लाल ---- गॉडझिलाकी कमाल

कॉमी 20/06/2021 - 19:47
ह्या विषयात आपली गती शून्य, तरीपण- भाग ४-
पाप म्हणजे तुमच्या वाईट विचारांचा, कृतींचा तुम्ही सोडून इतरांनी ठेवलेला (आणि कदाचित पुढे चुकता करायचा आहेच असं मधे मधे जाणवून देत राहणारा) हिशेब. ताप म्हणजे तुम्ही किंवा इतरांनी निर्माण केलेल्या परिस्थितींचा अंततः तुम्हाला होणारा त्रास, आणि यातून सातत्याने राहणारी भावना म्हणजे दुःख. ईश्वराच्या दर्शनानं हे सगळे कसं काय नष्ट होईल?
ह्याचे उत्तर-
तर ईश्वराच्या प्रार्थनेनं, नामस्मरणानं, भक्तीन>, पूजेनं किंवा आठवणीनं मनुष्याला हे विश्व निराधार वाटत नाही. आपल्याभोवतीचे हे सगळ्या जगाचा आणि आपल्या स्वत:चा जीवनप्रवास किंवा हे जगत्कारण निरुद्दिष्ट वाटत नाही, या जगातले दुसरे जीव आपल्याशी असंबंधित आहेत असं वाटत नाही, ते आपले वाटतात, आपले सहोदर वाटतात. ईश्वराच्या खर्‍या स्वरूपाची ओळख पटल्यास मनुष्यामधल्या सत्प्रवृत्ती जागृत होतात, किमान होणे अभिप्रेत तरी आहे.
हे उत्तर ताप पाप व्याख्येशी परस्परविरोधी नाहीये का ? सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ? आणि, पाप वरील व्याख्येनुसार पूर्णपणे आपल्याला नियंत्रण न करता येणारी बाब आहे. मग आपल्याला होणाऱ्या अनुभूतीतून पाप कसे मिटेल ? आपल्या वाईट विचारांचा आणि कृतींचा इतरांनी ठेवलेला हिशोब आपल्या ईश्वरदर्शनाने कसा मिटेल ? भाग २- भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.

In reply to by कॉमी

arunjoshi123 20/06/2021 - 22:20
भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.
द्विरुक्तीचं आपलं एक व्याकरण असतं.

arunjoshi123 20/06/2021 - 22:23
सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ?
सत्प्रवृत्ती असूनही आणि इतरांबद्दल आपुलकी असूनही त्याचा ताप न होणं हे संतप्रवृत्तीचं लक्षण आहे. आपुलकी असल्यास ताप होणं आवश्यक नाही.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:14
देशात लोकशाही आहे हो. निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे. का कोणता कायदा आहे तुमच्या माहितीत त्यांना तुरुंगात टाकायला? तुम्हाला कायद्याचं जे प्रचंड ज्ञान आहे ते पाहून विचारावंसं वाटलं.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 22/06/2021 - 00:17
निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे.
नक्कीच असावे. अन्यथा त्याची शिकवण देणाऱ्या धाग्या कधीच पंख फुटले असते :)

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:32
मला असं वाटतंय कि निष्क्रिय सज्जन असण्यापेक्षा सक्रिय मूर्ख असणे देशात जास्त कायदेशीर असावं.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:48
कोणता अभ्यास? नामदेव? बिझनेस? कि कायदे? आपले बरेच विषय चर्चून झालेत म्हणून विचारलं? == इथेच तुमची उत्तरं देताना माझा बराच अभ्यास झालाय. तुम्ही गोडी लावलीत असं म्हणेन थोडक्यात.

शाम भागवत 22/06/2021 - 14:11
माझा नामदेव महाराजांच्या अभंगाचा अभ्यास वगैरे काही नाही. पण हे नामस्मरण मार्गातील मोठे अधिकारी संत होते. त्यांच्या या अभंगावर जे व जसे सुचले तसे लिहिले आहे. भगवंताचे दर्शन ही अध्यात्माची सुरवात आहे. तर मीच भगवंत अशी अनुभूती येणे हा शेवट आहे. हा शेवटचा अनुभव नामदेव महाराजांना नक्कीच आलेला होता. देवाचिया दारी उभा क्षणभरी म्हणजे देवदर्शनाचा पहिला प्रसंग. यानंतर चारी मुक्तिचे दरवाजे उघडतात व वाटचाल सुरू होते. हाच देवदर्शनाचा प्रसंग इथे वर्णिला आहे असे वाटते. मग या देवदर्शनाचीच आस लागते. तोच ध्यास लागतो. तरीपण या देवदर्शनासाठी द्वैताची आवश्यकता असते. असो. मला वाटते नामदेव महाराजांनी ही काव्यरचना त्यांच्या गतकाळातील अनुभवांवर आधारित आहे. या मार्गावरील वाटसरूंना मार्गदर्शनासाठी या अभंगाची रचना केली गेली असणे शक्य आहे. 🙏 ================================ सुखाचे हे सुख सुख हे देहाच्या संदर्भात असते. त्यामुळे ते साधारणत: अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असते. सतत बदलत राहणे हा परिस्थितीचा गुणधर्म असतो. त्यासाठी ही बदलती परिस्थिती आपल्याला सतत अनुकूल करत राहण्याचा प्रयास करत बसायला लागतो. देहाला होणारे कष्ट कसे कमी होतील या दृष्टीनेही सुख शब्द वापरला जातो. सुखसोयी हा शब्द यातूनच आलेला आहे. विज्ञानाची बरीचशी प्रगती याच गोष्टीवर अवलंबून आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र या अभंगात, नामदेव ज्या सुखाबद्दल म्हणताहेत ते सुख देहावर अवलंबूनच नाहीये. त्यामुळे त्यावर बदलत्या परिस्थितीचाही परिणाम होत नाही. किंवा परिस्थिती अनुकूल करत बसण्याचे प्रयास करत बसायला लागत नाहीत. असे ते सुख देहातीत आहे. म्हणून त्यांनी सुखाचे सुख असा शब्दप्रयोग केलाय. थोडक्यात साधे सुख कशावर तरी अवलंबून असते. त्या दृष्टीने ते परावलंबी असते. ते अवलंबित्व काढून टाकले तर त्याला म्हणायचे सुखाचे सुख. किंवा सुखांचा राजा. श्रीहरी मुख साधारणत: एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून आपण त्याला ओळखतो. एखाद्या व्यक्तीचा चेहरा सोडून बाकी अंगाचे कितीही फोटो काढले तरी त्या फोटोवरून तो माणूस ओळखता येईलच असे नव्हे. पण त्या व्यक्तिचा चेहऱ्याचा फोटो असेल तर मात्र त्या व्यक्तिला तात्काळ ओळखता येते, मग बाकीचे फोटो नसले तरी चालते. इथे नामदेव म्हणताहेत की, मला श्रीहरीचे मुख दिसले किंवा पाहिले. म्हणजे मला भगवंताची ओळख झाली. आता भगवंत ओळखायला बाकी कोणत्याही फाफटपसाऱ्याची जरूरी नाही. भगवंत म्हणजे काय हे आत्तापर्यंत विश्वासावर किंवा श्रध्देने जाणत होतो पण आता तो दिसला म्हणजे तो कळला. हे जे कळणे आहे त्यालाच म्हणतात भगवंताचे दर्शन. फक्त फरक इतकाच की, हे कळणे तर्काधारीत किंवा माहीतीवर आधारीत नाहीये तर प्रत्यक्ष प्रचिती आलीय. अनुभव आलाय. त्यामुळे तो कळून घ्यायला आता कशाचीही कोणाचीही जरूरी भासणार नाहीये. पाहता ही भूक, तहान गेली मनुष्याच्या ज्या काही मूलभूत संवेदना आहेत त्यातील बऱ्याचशा परिस्थितीवर किंवा मनुष्याच्या वयावर अवलंबून असतात. पण भूक व तहान या मात्र दोन तीव्र व मूलभूत संवेदना आहेत. या संवेदनांमुळे देह भानावर येतो. या संवेदना सुध्दा जाणवत नाहीत याचा अर्थच देहभान हरवणे असा आहे. मला वाटते "देहभान हरवणे" हे शब्दप्रयोग करायच्या ऐवजी त्यांनी इथे देहभान हरपते म्हणजे नक्की काय होते तेच जास्त स्पष्ट करून सांगितले आहे. भेटली, भेटली, विठाई माऊली । कोणी कोणाला तरी भेटायचे असेल तर त्यासाठी द्वैत लागते. भेटणे, दर्शन होणे यासाठी द्वैताची जरूरी असते. ही विठाई भेटली म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त तर्काने जाणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नात त्रास होता, शीण होता. प्रयत्नांना यश मिळाले नसल्याने एक प्रकारचे अपुरेपण जाणवत होते. हे आता सगळे नाहीसे झालंय. आता तू भेटली आहेस. तुझ्यात व माझ्यात बरेच अंतर असले तरी तू कुठे आहेस हे लक्षात आल्याने मार्गक्रमण कसे करायचे त्याबद्दल कोणताही संदेह राहिलेला नाही. फक्त मार्गक्रमण करायचे शिल्लक आहे. वासना निवाली, प्रत्येक मनुष्य सुखाची काहीतरी व्याख्या करत असतो. त्यासाठी तो स्वत:ला विनाकारण काही अटी घालत असतो. अमूक झालं तरच मी सुखी. अमूक हे टाळता आलं तरच मी सुखी. अशा प्रकारे हवे नकोचे खूप मोठे जाळे मनुष्य स्वत:भोवती विणत असतो व त्यातच गुरफटून घेत असतो. एखाद्याने खांबाला घट्ट मिठी मारावी व त्या खांबालाच, मला सोड मला सोड असे दरडावून सांगावे तसेच काहीसे हे असते. पण भगवंताचे दर्शन झाले की या अशा प्रकारच्या आपणच घातलेल्या अटी गळून पडतात. या अटीच नाहीशा झाल्याने सुख तात्काळ हजर होते. वासना म्हणजे हवे-नकोपण. तीच निवते असे नामदेव महाराज म्हणताहेत. जिवातील जीव व शीव असे दोन विरूध्दार्थी शब्द आहेत. भगवंताच्या विस्मरणात म्हणजे जीव व भगवंताच्या स्मरणात शीव अशा रितीने या शब्दांचा वापर केला जातो. पण जोपर्यंत भगवंताचे दर्शनच झालेले नसेल तर स्मरण व विस्मरण या संज्ञाच लागू होत नाहीत. तिथे फक्त जीवदशाच असते. वासना नेहमी जिवाला असते. ती देहासंदर्भात असते किंवा देहबुध्दीतून जन्म घेते. देहाच्या संदर्त्भातील या इच्छा आकांक्षा नाहीशा झाल्या आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. भगवंताचे दर्शन झाल्यामुळे त्यांनी वापरलेल्या जीव या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. चंद्रासी चकोर, मेघासी मयूर । वाटे तैसा भर, आनंदाचा एखादी गोष्ट जेव्हा सहज मिळते तेव्हां त्याचं फारसं कौतूक कोणाला वाटत नाही. पण एखादी गोष्ट खूप कष्ट केल्यावर प्राप्त होते तेव्हा त्यातून मिळणारे समाधान किंवा आनंद हा वेगळाच असतो. पण भगवंताचे दर्शन हे खरोखरच खूप दुर्मिळ असते. तिथपर्यंत कसे पोहोचायचे तो मार्ग देखील झटकन सापडत नाही किंवा लक्षात येत नाही अशी गोष्ट खूप कष्ट सोसल्यानंतर व मुख्य म्हणजे खूप काळ धीर व संयम या जोरावर टिकून राहिल्यावर अप्राप्य वाटणारी गोष्ट मिळाल्यावर मिळणारा आनंद काय असतो याचे वर्णन करायचा प्रयत्न इथे केलेला दिसतो. नामा म्हणे पाप, या अवस्थेत पोहोचलेल्या व्यक्तिच्या पाप पुण्याच्या व्याख्याच वेगळ्या असतात. कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप अशी आता स्थिती झालेली असते. हे भगवंताचे दर्शनही त्याच्या कृपेमुळेच झाले आहे अशी भावना असल्यामुळे त्याबाबतीतही कृतज्ञतचा दाटून आलेली असते. थोडक्यात कृतघ्नता संपूर्णपणे नाहिशी झालेली असते व कृतज्ञता भरून राहिलेली असते. भगवंत कधीच चुकत नाही अशी त्यामुळे खात्री पटलेली असते. याचा परिणाम म्हणून हे हवे हे नको या इच्छाच विरून गेलेल्या असतात. कारण अशी काही इच्छा धरणे म्हणजे मला काय द्यायचे व काय नाही, हे भगवंताला काही कळत नाही असे म्हटल्यासारखेच असते. म्हणजे हवे-नकोपण जाते व त्या हवे-नकोपणातून येणारा ताप-व्याप-प्रयत्नही नाहीसा होतो. अर्थात त्या तापातून दु:ख होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जाहले हे सुख, बोलवेना साधारणत: सुख झाले की कोणाला तरी सांगावेसे वाटते. निदान आपल्या प्रियजनांना कधी एकदा सांगतो असे होऊन जाते. प्रियजनांना ते सांगण्यात पण एक आनंद असतो. पण भगवंत दर्शनाचे सुख असे आगळे वेगळे आहे की, माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी? त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात. 🙏 ================================= माझ्या तुटपुंज्या अनुभवाच्या आधारावर मी मला समजलेला अर्थ लिहिलाय. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात व त्यामुळे मांडणी बदलू शकते. पण तरीही ते बरोबर असू शकतात. कोणाचेही मुद्दे खोडून काढण्यासाठी हे लिहिलेले नाही एवढेच प्रथम स्पष्ट करतो. तसेच माझे मुद्दे इतरांना पटवून सांगण्यात रस नसल्याने मी चर्चेत भागही घेणार नाही आहे. मिपावरील वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जेवढे पाहिजे तेवढे ते योग्य ठिकाणाहून उचलतील याची खात्री आहे. 😊

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 22/06/2021 - 18:03
माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी? त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात. हे फार आवडले आहे, शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय ? नाही नाही तिथं स्तब्ध नाही व्हायचे तर त्याच्याशी चर्चा करायची ज्यातून अभंग तयार होतात. हे खूप छान विवेचन लिहले आहे, आवडले.

खरचं एकदम भारी विचारले तुम्ही जरी वेगळ्या काँटेक्स्ट मधे म्हटले तरी. मला असे प्रश्न पडले भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ? किती वेळ असु शकतील ? कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार वॉट नेक्स्ट ? आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

गॉडजिला 25/06/2021 - 14:29
ज्याला याची ओळख पटली तो गप्पा नक्किच मारणार नाही. ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल...

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 25/06/2021 - 15:32
आणि मागेही काहीही असत नाही. जे आहे ते फक्त वर्तमानात आहे. भुतकाळ स्म्रुतीने जिवंत राखला आहे तर भविश्य अपेक्षांनी वाहते ठेवले आहे प्रत्यक्षात हे दोन्हीही अस्तित्वात नाहीत, अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान.. याची अनुभुती आत्मस्वरुपाच्या जाणीवेतुन येउ लागते त्यामुळे सर्व गोश्टी कालातीत होतात... याला क्षण जगणे म्हणतात कारण हा क्षण सोडुन प्रत्याक्ष अस्तित्वात काहीच नाही हा अनुभव येउ लागला की पुढे काय प्रश्न आपोआप नाहीसा होतो

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 25/06/2021 - 15:55
त्याला मुलभुत दोनच गोश्टी कळतात ० आणि १. पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो... आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.) हा मेंदु देखिल कोणतीही गोश्ट नश्ट होणे = ० व निर्मीत होणे = १ या अस्तित्वात असणार्‍या दोनच मुलभुत नियमाचे /संवेदनांचे मनाच्या आधारे प्रोसेसिंग करत एक फार मोठे मायाजाल तयार करतो. यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते. वस्तुतहा गोश्टी फक्त नाहिश्या होतात व निर्मीत होतात हा एकमेव बदल सातत्याने होत असतो

In reply to by गॉडजिला

माहीती बद्दल. मेंदूचा काही अभ्यास नाही माझा. आणि मिपावर, >> पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो... आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.) यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते. हे इतके स्पष्ट असे काही लिहायचे नसते ही इतकी बेसिक गोष्ट माहीती नाही का तुम्हाला ?

In reply to by गॉडजिला

ज्यातुन अभंग तयार होतात. काहीतरी एक स्टँड घ्या. >> ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल... >> हा क्षण जगुन होत नसतो तो क्षण जगणार्‍या व्यक्तीसाठी विचारलं, पुढे काय म्हणून, क्षणासाठी नाही. >> शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय एवढया पार्ट वर मी पहीला प्रतिसाद अक्षरश: टाईमपास म्हणून लिहिला होता. अ जनरल वंडरिंग. सिरियसली घेऊ नका फार.

In reply to by उन्मेष दिक्षीत

गॉडजिला 25/06/2021 - 16:12
म्हणुन गंभिरतेचा आव आणलाय...
ज्यातुन अभंग तयार होतात.
हे माझे वाक्य असले तरी विधान मि न्हवे भागवत काकांनी केले आहे

राघव 25/06/2021 - 19:03
लेख आणि भागवत काकांचे विवेचन, दोन्ही आवडले. बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार? जास्तीत जास्त होऊ शकेल ते असे - जर त्यांना आलेला अनुभव आपल्याला आला तर कदाचित समजून घेऊ शकू! :-)

शाम भागवत 26/06/2021 - 10:15
बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार?
मला वाटते हे अभंग म्हणजे नामदेव महाराजांचे आत्मनिवेदन आहे. त्यामागे महाराजांचा कोणताही हेतू नाही. हेतू किंवा योजना असली तर ती फक्त भगवंताची असेल. भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते. त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे. हा प्रतिसाद राघवजी यांना आहे. 🙏

In reply to by शाम भागवत

राघव 27/06/2021 - 21:22
भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते.
वेगळा विचार. या दृष्टीकोनातून बघीतले नव्हते. :-)
त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे.
_/\_

गामा पैलवान 28/06/2021 - 18:45
उन्मेष दीक्षित, तुमचे इथले प्रश्न वाचले : https://www.misalpav.com/comment/1111746#comment-1111746 मला जमतील तशी उत्तरं देतो. १.
भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ?
काही नाही. तशी गरज उरंत नाही. २.
किती वेळ असु शकतील ?
अनंतकाळ. किंबहुना भगवद्दर्शन झाल्यावर हे आपल्याला आधीपासनंच ठाऊक होतं, असं काहीसं वाटायला लागतं. ३.
कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार
कोणीही न सांगता ते आपोआप कळायला लागतं. अगदी स्वत:चं स्वत:ला सांगायचीही गरज पडंत नाही. ४
वॉट नेक्स्ट ?
नथिंग नेक्स्ट. नथिंग प्रिव्हीयस टू. नथिंग राईट नाव. ( Nothing next. Nothing previous. Nothing right now. Sheer existence remains.) नंतर काही नाही. अगोदरही काही नाही. सध्या काही नाही. केवळ अस्तित्व उरतं. ५.
आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?
तुम्ही आरशात स्वत:चं प्रतिबिंब बघितलं असेल. तो शरीराचा आरसा झाला. तसाचा मनाचाही आरसा असतो. त्यात मी चं स्वच्छ प्रतिबिंब पडायला लागतं. ते प्रतिबिंब म्हणजे भगवन. असो. जमेल तशी उत्तरं दिली आहेत. कृपया गोड मानून घेणे. आ.न., -गा.पै.

गॉडजिला 20/06/2021 - 16:35
सर्वजण भौतिक गरजा पुरेपुर उपभोगत आहेत हे गृहित धरुन सामजावली जातात... अन त्यावर फलाना फलाना मार्ग हा एकमेव रामबाण उपाय असेही सुनावले जाते... इथेच शिकवण चुकायला सुरुवात होते, योग्य विवेचन असुनही. खरे तर दुख्ख व्याधी, आर्थिक विवंचना, अप्रबलता, नश्वरता या चार रुपाने जरी सामोरे येत असले तरी प्रत्येकाचे तत्कालिक कारण वेगळे असते... जसे लहान मुल एखाद्या खेळन्यासाठि दुख्खि असेल, टिनेज व्यक्ती मोबाइलसाठि, एखादा नोकरदार पगार वा पदासाठि... वयस्कर आरोग्यासाठि ? त्याच्या विविध गरजा पुर्ण होउन यात सुख नाही हि उमज तयार व्हायला काळ जातो याकडे उपदेशकर्ते अथ्वा त्याचे विश्लेशक जाणतेअजाणते दुर्लक्ष करतात व यावर उपाय फक्त एकच असा मार्ग लागु करतात हे वास्तवतः हे चुक होय. अगदी उपदेशकर्त्याची समज कशी तयार झाली याकडे तर प्रत्येकाचे दुर्लक्ष होते, आपण उपदेश का स्विकारला कोणत्या परिस्थिती नंतर स्विकारला याचेही भान उपदेशाच्या नादी लागणार्‍यांकडे समग्र असत नाही परीणामी हे सर्व फोल आहे असा अनेकांचा समज विरोध रुपाने अनेकांच्या मनात प्रकट होतो. वस्तुतः सुखाची शिकवण आत्मनिरीक्षणापासुन सुरु व्हायला हवी तरच ती फलद्रुप होते, यात अपयश, दुख्खः, अप्रगल्भता हे भाग महत्वपुर्ण योगदान देतात व मार्गी व्यक्तीला सत्याच्या जवळ न्हेण्यास सुरुवात करतात... त्याखेरीज बाकी सगळेच... व्यर्थ जाते अथवा अध्यात्माचा विरोधाभास निर्माण करते

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 20/06/2021 - 16:41
नामदेवांना बहुदा सुखाचा हा एकच मार्ग आहे किंवा सुखाची ही एकच प्रचिती आहे असं सूचित करायचं नसावं. त्यांनी त्यांना आलेल्या एका अनुभवाची अभिव्यक्ती इथे केली आहे.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 20/06/2021 - 17:22
नक्किच अनुभवाची अभिव्यक्ती सुंदर आहे पण त्यातुन इतरांना काय लाभ ? असं कोणते कर्म नामदेवांनी केले की ज्याचे फळ कर्माच्या , फळाच्या व त्याच्या पलिकडील वस्तुस्थितीचा लाभ त्यांना झाला ? इतर लोक हे वर्णन व तसे वर्तनाचा अंध प्रयत्न त्यांच्या सामान्य दुख्खि अवस्थेतुन बाहेर पडायचा मार्ग आहे या गैरसमजाला बळी नाही का पडणार. वस्तुतहा ते काय जे बुध्दाला बुध्द, ज्ञानदेवांना ज्ञानेश्वर अथवा संताना संत बनवते याकडे पुर्ण दुर्लक्ष आहे... आपणासही नामदेवांना अलेला अनुभव प्राप्त करायचा मार्ग कोणता हे विचारले तर त्याचे ठाम विवेचन देता येणार नाही. मग कर्म दुर्लक्षित करुन त्याच्या फळाच्या वर्णनात अध्यात्मसार मानत सामान्य जिवांनी किती जन्म घिसायचे .

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 20/06/2021 - 17:30
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख । पाहता ही भूक, तहान गेली ॥१॥ भेटली, भेटली, विठाई माऊली । वासना निवाली, जिवातील ॥२॥ यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ? चंद्रासी चकोर, मेघासी मयूर । वाटे तैसा भर, आनंदाचा ॥३॥ हे सुध्दा झालेल्या आनंदाचे वर्णन आहे तो आनंद प्राप्त करावा कसा याबाबत काय मार्गदर्शन ? नामा म्हणे पाप, आणि ताप, दु:ख, गेले । जाहले हे सुख, बोलवेना ॥४॥ नेमकं काय केल ?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 20/06/2021 - 22:26
यात इश्वर मिळाल्यावर काय ते लिहलं आहे... पण ते मिळणार कसे याचे विवेचन नाही मग लोक त्यांच्या समजुतीने वार्‍या करत बसले तर दोष कोणाचा ?
कार मध्ये बसून मला आनंद देत आहे असं सांगत खेळणार आज कार विकत घेण्याचे पैसे कसे कमावले हे सांगणे बंधनकारक नसावं. सचिन तेंडुलकर नेते सेंचुरी काढली, पण त्याने ते इतके अवघड अवघड बोल कसे खेळले हे सांगितलंच नाही तर मॅच बघायची नाही का?

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 21/06/2021 - 15:06
फक्त खाली तळटीप हवी की हे तुम्ही वाचून/ऐकून/बघून आंनद घ्या फक्त हे तुम्हाला जमणार नाही... फक्त मलाच हे शक्य आहे आणि तुम्हाला ते कसं शक्य झाले ते सांगणार नाही. बाकी तेंडुलकरांची फ्लनंदाजी बघणे आणि शिकणे या दोन वेगळ्या बाबी असल्याने त्यावर जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही ... राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 21/06/2021 - 21:46
राहिला विषय कारचा तर हो त्याचा पैसा कोठून आला हे जाहीर करणे बंधनकारक आहे हे तुम्हा माहीत नसेल तर जो उद्योग आपण करत आहात असे धाग्याखाली लिहले आहे त्याचे चेअरमनपद व डायरेकटरशिप जास्त जबाबदार व्यक्तीस आपण सोपंवावी हे वैयक्तिक मत...
कृपया या कायद्याचे नाव मला कळवा. नारायण मूर्ती, मुकेश अंबानी, गौतम अडाणी यांनी अरुण जोशी किंवा गोडजिला यांना त्यांनी पैसे कसे कमावले हे शिकवणे बंधनकारक आहे, शिवाय या दोघांनी आपण पैसे कसे कमावले हे आपल्याला आता कळले आहे असे लिखित मध्ये देईपर्यंत शिकवणे बंधनकारक आहे हे मला एक प्रचंड नवीन ज्ञान आहे. इतका महत्त्वाचा कायदा आपल्या देशात असताना आणि आपल्याला पूर्वीपासून माहीत असताना आपण आपल्या देशातील श्रीमंत लोकांकडून असे श्रीमंत कसे व्हावे हे कळेपर्यंत का शिकून घेतले नाही हे देखील आयकायचे मला थोडेसे कुतूहल आहे. == बाकी परमात्माला जग नीट चालवता येत नाही, नामदेवांना भक्ती करता येत नाही, अरुण जोशींना रसग्रहण करता येत नाही व व्यवसायही करता येत नाही, तर आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 21/06/2021 - 23:39
आपण अस्वस्थ होऊन शिकवण सोडून द्याल... मी सध्या फक्त हे नक्की सांगेन
परमात्माला जग नीट चालवता येत नाही
परमात्मा जग एडमीनिस्टर करत नाही.
नामदेवांना भक्ती करता येत नाही
नामदेवांनी भक्तीमार्ग लोकांना सांगण्यापूर्वी त्याच्या यशाची कसलीही जबाबदारी कोणाचीच नाही व उत्तराधिकारास नकार लागू हे सांगायचे टाळणे पटत नाही.
जोशींना रसग्रहण करता येत नाही
कोई शक ? व व्यवसायही करता येत नाही जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...
आपण जे काही आपल्या जीवनामध्ये फार व्यवस्थित करत असाल ते मला शिकायला आवडेल.
एखादी गोष्टी समग्र समजून घ्यायला मला फार आवडते व इतर जे काही करतो त्यापेक्षा यात मला जास्त प्राविण्य आहे.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:05
आणि कळस म्हणजे हे घोर अज्ञानी लोक ज्या लोकांना निरागसपणानं, प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं, लहरीपणानं, गंभीर न बनता, अज्ञानानं, विनोदानं, हलकंसं दुष्टपणानं, लौकिकार्थानं कोणतीही मोठी गोष्ट न करता, बुद्धी न लावता, निसर्गवृत्तीनं, इत्यादी, इत्यादी, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगाचा मनमुराद आनंद लुटता येतो त्यांना मूर्ख मानतात.
आपल्या संवादात हे वाक्य मस्त बसतं.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 22/06/2021 - 00:15
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:29
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो
एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन. -- अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:29
पण विरोधीमताचा योग्य असेल तिथे आदर करावा अयोग्य असेल तिथे विरोध अन आणखी काही असेल तिथे शक्य तितके दुर्लक्ष करावे या मताचा मी असल्याने मी आपल्या विधानाशी ना सहमत आहे ना असहमत हे इथे स्पष्ट करतो
एक मित्र म्हणून तुम्ही कोणत्याच मताचं नसावं असा मी सल्ला देईन. वा स्वमताचं अध्ययन इतकंच करावं असं म्हणेन. -- अहो तुम्ही इतक्या चांगल्या मताचे आहात तर आमची ही हालत आहे, मग तुम्ही अन्य कोण्या मताचे असतात तर काय झाले असते?

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:24
जर ते आयकर विभागाचे अस्तित्व अमान्य करत असतील तर हो...
प्रिय साहेब, तुमच्या वाचण्यात कोणती तरी फार घोर अशी कायद्याची प्रत आलेली दिसते. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट ही नाही आणि वकीलही नाही हे मी अत्यंत ठामपणे सांगू शकतो, शिवाय तुम्ही असे काही नाही हे अनेकांच्या नशिबाचा फार मोठा भाग आहे हे देखिल सांगु शकतो. -- उत्तरादाखल तुम्ही अजून कोणते कोणते कायदे वाचले आहेत आणि त्यात काय काय अधिकार लोकांना प्राप्त आहेत ते वाचले आहे ते सांगा. तुमचे वाचनाची कला आणि त्यातूनच ज्ञान घेण्याची प्रथा फारच रोचक आहेत. -- हे नामदेव बिमदेव वाचण्यात फार काही तथ्य दिसत नाहीये. आयकर कायद्याचं तुम्ही जे रसग्रहण केलं आहे त्याची सर कुठल्याही संतांच्या कुठल्याही अभंगाच्या रसग्रहणला येणार नाही. बजाओ अपना टेप, सर, हम सुन रहें है.

In reply to by गॉडजिला

खिलजि 23/06/2021 - 12:31
मस्त निरूपण केलंय. कालच प्रतिक्रिया देणार होतो पण असो .. आवडलंय.. दम है भाऊ .. कशाला भेटू त्या निर्गुणाला निराकाराला इथे सगुण साकार मूर्तिमंत सर्व निरूपण देतोय साक्षात गॉडझिला सर्व पंडितांचा हरुनी गर्व जियो मेरे लाल ---- गॉडझिलाकी कमाल

कॉमी 20/06/2021 - 19:47
ह्या विषयात आपली गती शून्य, तरीपण- भाग ४-
पाप म्हणजे तुमच्या वाईट विचारांचा, कृतींचा तुम्ही सोडून इतरांनी ठेवलेला (आणि कदाचित पुढे चुकता करायचा आहेच असं मधे मधे जाणवून देत राहणारा) हिशेब. ताप म्हणजे तुम्ही किंवा इतरांनी निर्माण केलेल्या परिस्थितींचा अंततः तुम्हाला होणारा त्रास, आणि यातून सातत्याने राहणारी भावना म्हणजे दुःख. ईश्वराच्या दर्शनानं हे सगळे कसं काय नष्ट होईल?
ह्याचे उत्तर-
तर ईश्वराच्या प्रार्थनेनं, नामस्मरणानं, भक्तीन>, पूजेनं किंवा आठवणीनं मनुष्याला हे विश्व निराधार वाटत नाही. आपल्याभोवतीचे हे सगळ्या जगाचा आणि आपल्या स्वत:चा जीवनप्रवास किंवा हे जगत्कारण निरुद्दिष्ट वाटत नाही, या जगातले दुसरे जीव आपल्याशी असंबंधित आहेत असं वाटत नाही, ते आपले वाटतात, आपले सहोदर वाटतात. ईश्वराच्या खर्‍या स्वरूपाची ओळख पटल्यास मनुष्यामधल्या सत्प्रवृत्ती जागृत होतात, किमान होणे अभिप्रेत तरी आहे.
हे उत्तर ताप पाप व्याख्येशी परस्परविरोधी नाहीये का ? सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ? आणि, पाप वरील व्याख्येनुसार पूर्णपणे आपल्याला नियंत्रण न करता येणारी बाब आहे. मग आपल्याला होणाऱ्या अनुभूतीतून पाप कसे मिटेल ? आपल्या वाईट विचारांचा आणि कृतींचा इतरांनी ठेवलेला हिशोब आपल्या ईश्वरदर्शनाने कसा मिटेल ? भाग २- भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.

In reply to by कॉमी

arunjoshi123 20/06/2021 - 22:20
भेटली भेटली चा काढलेला अर्थ दोन वेळा भेटली हे वाचून "Say whaaaat!" असे झाले. बस आल्यावर सुद्धा आम्ही "आली आली" म्हणतो, तेव्हा दोन वेळा आली असे अभिप्रेत नसते.
द्विरुक्तीचं आपलं एक व्याकरण असतं.

arunjoshi123 20/06/2021 - 22:23
सत्प्रवृत्ती आणि इतरांच्याबद्दल आपुलकीची जाणीव ताप आणि पाप आणखी इंटेन्स करणार नाहीत का ?
सत्प्रवृत्ती असूनही आणि इतरांबद्दल आपुलकी असूनही त्याचा ताप न होणं हे संतप्रवृत्तीचं लक्षण आहे. आपुलकी असल्यास ताप होणं आवश्यक नाही.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:14
देशात लोकशाही आहे हो. निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे. का कोणता कायदा आहे तुमच्या माहितीत त्यांना तुरुंगात टाकायला? तुम्हाला कायद्याचं जे प्रचंड ज्ञान आहे ते पाहून विचारावंसं वाटलं.

In reply to by arunjoshi123

गॉडजिला 22/06/2021 - 00:17
निष्क्रिय सज्जन असणं कायदेशीर आहे.
नक्कीच असावे. अन्यथा त्याची शिकवण देणाऱ्या धाग्या कधीच पंख फुटले असते :)

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:32
मला असं वाटतंय कि निष्क्रिय सज्जन असण्यापेक्षा सक्रिय मूर्ख असणे देशात जास्त कायदेशीर असावं.

In reply to by गॉडजिला

arunjoshi123 22/06/2021 - 00:48
कोणता अभ्यास? नामदेव? बिझनेस? कि कायदे? आपले बरेच विषय चर्चून झालेत म्हणून विचारलं? == इथेच तुमची उत्तरं देताना माझा बराच अभ्यास झालाय. तुम्ही गोडी लावलीत असं म्हणेन थोडक्यात.

शाम भागवत 22/06/2021 - 14:11
माझा नामदेव महाराजांच्या अभंगाचा अभ्यास वगैरे काही नाही. पण हे नामस्मरण मार्गातील मोठे अधिकारी संत होते. त्यांच्या या अभंगावर जे व जसे सुचले तसे लिहिले आहे. भगवंताचे दर्शन ही अध्यात्माची सुरवात आहे. तर मीच भगवंत अशी अनुभूती येणे हा शेवट आहे. हा शेवटचा अनुभव नामदेव महाराजांना नक्कीच आलेला होता. देवाचिया दारी उभा क्षणभरी म्हणजे देवदर्शनाचा पहिला प्रसंग. यानंतर चारी मुक्तिचे दरवाजे उघडतात व वाटचाल सुरू होते. हाच देवदर्शनाचा प्रसंग इथे वर्णिला आहे असे वाटते. मग या देवदर्शनाचीच आस लागते. तोच ध्यास लागतो. तरीपण या देवदर्शनासाठी द्वैताची आवश्यकता असते. असो. मला वाटते नामदेव महाराजांनी ही काव्यरचना त्यांच्या गतकाळातील अनुभवांवर आधारित आहे. या मार्गावरील वाटसरूंना मार्गदर्शनासाठी या अभंगाची रचना केली गेली असणे शक्य आहे. 🙏 ================================ सुखाचे हे सुख सुख हे देहाच्या संदर्भात असते. त्यामुळे ते साधारणत: अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असते. सतत बदलत राहणे हा परिस्थितीचा गुणधर्म असतो. त्यासाठी ही बदलती परिस्थिती आपल्याला सतत अनुकूल करत राहण्याचा प्रयास करत बसायला लागतो. देहाला होणारे कष्ट कसे कमी होतील या दृष्टीनेही सुख शब्द वापरला जातो. सुखसोयी हा शब्द यातूनच आलेला आहे. विज्ञानाची बरीचशी प्रगती याच गोष्टीवर अवलंबून आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र या अभंगात, नामदेव ज्या सुखाबद्दल म्हणताहेत ते सुख देहावर अवलंबूनच नाहीये. त्यामुळे त्यावर बदलत्या परिस्थितीचाही परिणाम होत नाही. किंवा परिस्थिती अनुकूल करत बसण्याचे प्रयास करत बसायला लागत नाहीत. असे ते सुख देहातीत आहे. म्हणून त्यांनी सुखाचे सुख असा शब्दप्रयोग केलाय. थोडक्यात साधे सुख कशावर तरी अवलंबून असते. त्या दृष्टीने ते परावलंबी असते. ते अवलंबित्व काढून टाकले तर त्याला म्हणायचे सुखाचे सुख. किंवा सुखांचा राजा. श्रीहरी मुख साधारणत: एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून आपण त्याला ओळखतो. एखाद्या व्यक्तीचा चेहरा सोडून बाकी अंगाचे कितीही फोटो काढले तरी त्या फोटोवरून तो माणूस ओळखता येईलच असे नव्हे. पण त्या व्यक्तिचा चेहऱ्याचा फोटो असेल तर मात्र त्या व्यक्तिला तात्काळ ओळखता येते, मग बाकीचे फोटो नसले तरी चालते. इथे नामदेव म्हणताहेत की, मला श्रीहरीचे मुख दिसले किंवा पाहिले. म्हणजे मला भगवंताची ओळख झाली. आता भगवंत ओळखायला बाकी कोणत्याही फाफटपसाऱ्याची जरूरी नाही. भगवंत म्हणजे काय हे आत्तापर्यंत विश्वासावर किंवा श्रध्देने जाणत होतो पण आता तो दिसला म्हणजे तो कळला. हे जे कळणे आहे त्यालाच म्हणतात भगवंताचे दर्शन. फक्त फरक इतकाच की, हे कळणे तर्काधारीत किंवा माहीतीवर आधारीत नाहीये तर प्रत्यक्ष प्रचिती आलीय. अनुभव आलाय. त्यामुळे तो कळून घ्यायला आता कशाचीही कोणाचीही जरूरी भासणार नाहीये. पाहता ही भूक, तहान गेली मनुष्याच्या ज्या काही मूलभूत संवेदना आहेत त्यातील बऱ्याचशा परिस्थितीवर किंवा मनुष्याच्या वयावर अवलंबून असतात. पण भूक व तहान या मात्र दोन तीव्र व मूलभूत संवेदना आहेत. या संवेदनांमुळे देह भानावर येतो. या संवेदना सुध्दा जाणवत नाहीत याचा अर्थच देहभान हरवणे असा आहे. मला वाटते "देहभान हरवणे" हे शब्दप्रयोग करायच्या ऐवजी त्यांनी इथे देहभान हरपते म्हणजे नक्की काय होते तेच जास्त स्पष्ट करून सांगितले आहे. भेटली, भेटली, विठाई माऊली । कोणी कोणाला तरी भेटायचे असेल तर त्यासाठी द्वैत लागते. भेटणे, दर्शन होणे यासाठी द्वैताची जरूरी असते. ही विठाई भेटली म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त तर्काने जाणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नात त्रास होता, शीण होता. प्रयत्नांना यश मिळाले नसल्याने एक प्रकारचे अपुरेपण जाणवत होते. हे आता सगळे नाहीसे झालंय. आता तू भेटली आहेस. तुझ्यात व माझ्यात बरेच अंतर असले तरी तू कुठे आहेस हे लक्षात आल्याने मार्गक्रमण कसे करायचे त्याबद्दल कोणताही संदेह राहिलेला नाही. फक्त मार्गक्रमण करायचे शिल्लक आहे. वासना निवाली, प्रत्येक मनुष्य सुखाची काहीतरी व्याख्या करत असतो. त्यासाठी तो स्वत:ला विनाकारण काही अटी घालत असतो. अमूक झालं तरच मी सुखी. अमूक हे टाळता आलं तरच मी सुखी. अशा प्रकारे हवे नकोचे खूप मोठे जाळे मनुष्य स्वत:भोवती विणत असतो व त्यातच गुरफटून घेत असतो. एखाद्याने खांबाला घट्ट मिठी मारावी व त्या खांबालाच, मला सोड मला सोड असे दरडावून सांगावे तसेच काहीसे हे असते. पण भगवंताचे दर्शन झाले की या अशा प्रकारच्या आपणच घातलेल्या अटी गळून पडतात. या अटीच नाहीशा झाल्याने सुख तात्काळ हजर होते. वासना म्हणजे हवे-नकोपण. तीच निवते असे नामदेव महाराज म्हणताहेत. जिवातील जीव व शीव असे दोन विरूध्दार्थी शब्द आहेत. भगवंताच्या विस्मरणात म्हणजे जीव व भगवंताच्या स्मरणात शीव अशा रितीने या शब्दांचा वापर केला जातो. पण जोपर्यंत भगवंताचे दर्शनच झालेले नसेल तर स्मरण व विस्मरण या संज्ञाच लागू होत नाहीत. तिथे फक्त जीवदशाच असते. वासना नेहमी जिवाला असते. ती देहासंदर्भात असते किंवा देहबुध्दीतून जन्म घेते. देहाच्या संदर्त्भातील या इच्छा आकांक्षा नाहीशा झाल्या आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. भगवंताचे दर्शन झाल्यामुळे त्यांनी वापरलेल्या जीव या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. चंद्रासी चकोर, मेघासी मयूर । वाटे तैसा भर, आनंदाचा एखादी गोष्ट जेव्हा सहज मिळते तेव्हां त्याचं फारसं कौतूक कोणाला वाटत नाही. पण एखादी गोष्ट खूप कष्ट केल्यावर प्राप्त होते तेव्हा त्यातून मिळणारे समाधान किंवा आनंद हा वेगळाच असतो. पण भगवंताचे दर्शन हे खरोखरच खूप दुर्मिळ असते. तिथपर्यंत कसे पोहोचायचे तो मार्ग देखील झटकन सापडत नाही किंवा लक्षात येत नाही अशी गोष्ट खूप कष्ट सोसल्यानंतर व मुख्य म्हणजे खूप काळ धीर व संयम या जोरावर टिकून राहिल्यावर अप्राप्य वाटणारी गोष्ट मिळाल्यावर मिळणारा आनंद काय असतो याचे वर्णन करायचा प्रयत्न इथे केलेला दिसतो. नामा म्हणे पाप, या अवस्थेत पोहोचलेल्या व्यक्तिच्या पाप पुण्याच्या व्याख्याच वेगळ्या असतात. कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप अशी आता स्थिती झालेली असते. हे भगवंताचे दर्शनही त्याच्या कृपेमुळेच झाले आहे अशी भावना असल्यामुळे त्याबाबतीतही कृतज्ञतचा दाटून आलेली असते. थोडक्यात कृतघ्नता संपूर्णपणे नाहिशी झालेली असते व कृतज्ञता भरून राहिलेली असते. भगवंत कधीच चुकत नाही अशी त्यामुळे खात्री पटलेली असते. याचा परिणाम म्हणून हे हवे हे नको या इच्छाच विरून गेलेल्या असतात. कारण अशी काही इच्छा धरणे म्हणजे मला काय द्यायचे व काय नाही, हे भगवंताला काही कळत नाही असे म्हटल्यासारखेच असते. म्हणजे हवे-नकोपण जाते व त्या हवे-नकोपणातून येणारा ताप-व्याप-प्रयत्नही नाहीसा होतो. अर्थात त्या तापातून दु:ख होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जाहले हे सुख, बोलवेना साधारणत: सुख झाले की कोणाला तरी सांगावेसे वाटते. निदान आपल्या प्रियजनांना कधी एकदा सांगतो असे होऊन जाते. प्रियजनांना ते सांगण्यात पण एक आनंद असतो. पण भगवंत दर्शनाचे सुख असे आगळे वेगळे आहे की, माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी? त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात. 🙏 ================================= माझ्या तुटपुंज्या अनुभवाच्या आधारावर मी मला समजलेला अर्थ लिहिलाय. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात व त्यामुळे मांडणी बदलू शकते. पण तरीही ते बरोबर असू शकतात. कोणाचेही मुद्दे खोडून काढण्यासाठी हे लिहिलेले नाही एवढेच प्रथम स्पष्ट करतो. तसेच माझे मुद्दे इतरांना पटवून सांगण्यात रस नसल्याने मी चर्चेत भागही घेणार नाही आहे. मिपावरील वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जेवढे पाहिजे तेवढे ते योग्य ठिकाणाहून उचलतील याची खात्री आहे. 😊

In reply to by शाम भागवत

गॉडजिला 22/06/2021 - 18:03
माणूस एकदम तृप्त होऊन जातो. तो आनंद इतका असतो की तो स्तब्ध होतो. कोणाशी बोलावेसेच वाटत नाही. भगवंत व मी या दोघांत आणखी कोणी नको असते. मग बोलणार तरी कुणाशी? त्यामुळे थेट भगवंताशीच बोलणे सुरू होते व त्यातून हे अभंग आलेले असतात. हे फार आवडले आहे, शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय ? नाही नाही तिथं स्तब्ध नाही व्हायचे तर त्याच्याशी चर्चा करायची ज्यातून अभंग तयार होतात. हे खूप छान विवेचन लिहले आहे, आवडले.

खरचं एकदम भारी विचारले तुम्ही जरी वेगळ्या काँटेक्स्ट मधे म्हटले तरी. मला असे प्रश्न पडले भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ? किती वेळ असु शकतील ? कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार वॉट नेक्स्ट ? आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

गॉडजिला 25/06/2021 - 14:29
ज्याला याची ओळख पटली तो गप्पा नक्किच मारणार नाही. ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल...

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 25/06/2021 - 15:32
आणि मागेही काहीही असत नाही. जे आहे ते फक्त वर्तमानात आहे. भुतकाळ स्म्रुतीने जिवंत राखला आहे तर भविश्य अपेक्षांनी वाहते ठेवले आहे प्रत्यक्षात हे दोन्हीही अस्तित्वात नाहीत, अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान.. याची अनुभुती आत्मस्वरुपाच्या जाणीवेतुन येउ लागते त्यामुळे सर्व गोश्टी कालातीत होतात... याला क्षण जगणे म्हणतात कारण हा क्षण सोडुन प्रत्याक्ष अस्तित्वात काहीच नाही हा अनुभव येउ लागला की पुढे काय प्रश्न आपोआप नाहीसा होतो

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 25/06/2021 - 15:55
त्याला मुलभुत दोनच गोश्टी कळतात ० आणि १. पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो... आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.) हा मेंदु देखिल कोणतीही गोश्ट नश्ट होणे = ० व निर्मीत होणे = १ या अस्तित्वात असणार्‍या दोनच मुलभुत नियमाचे /संवेदनांचे मनाच्या आधारे प्रोसेसिंग करत एक फार मोठे मायाजाल तयार करतो. यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते. वस्तुतहा गोश्टी फक्त नाहिश्या होतात व निर्मीत होतात हा एकमेव बदल सातत्याने होत असतो

In reply to by गॉडजिला

माहीती बद्दल. मेंदूचा काही अभ्यास नाही माझा. आणि मिपावर, >> पण प्रोसेसरच्या मदतीने तो फार मोठे मायाजाल तयार करतो ज्यातुन ध्वनी, चित्र तथा इतर अचाट संखेची अफाट संगणकीय कामे तो लिलया करतो... आपला मेंदु सुध्दा एक प्रोसेसर आहे... (आणी मन हे त्याचे ALU, MU, CU.) यातील MU म्हणजेच मेमोरी युनीट भुत आणि भवीश्यकाळाचा यशस्वी संलग्न आभास तयार करण्यात फार मोठी भुमीका निभावते. हे इतके स्पष्ट असे काही लिहायचे नसते ही इतकी बेसिक गोष्ट माहीती नाही का तुम्हाला ?

In reply to by गॉडजिला

ज्यातुन अभंग तयार होतात. काहीतरी एक स्टँड घ्या. >> ती व्यक्ती तो क्षण फक्त जगेल... >> हा क्षण जगुन होत नसतो तो क्षण जगणार्‍या व्यक्तीसाठी विचारलं, पुढे काय म्हणून, क्षणासाठी नाही. >> शेवटी भगवन समोर असेल तर आपण करायचे काय एवढया पार्ट वर मी पहीला प्रतिसाद अक्षरश: टाईमपास म्हणून लिहिला होता. अ जनरल वंडरिंग. सिरियसली घेऊ नका फार.

In reply to by उन्मेष दिक्षीत

गॉडजिला 25/06/2021 - 16:12
म्हणुन गंभिरतेचा आव आणलाय...
ज्यातुन अभंग तयार होतात.
हे माझे वाक्य असले तरी विधान मि न्हवे भागवत काकांनी केले आहे

राघव 25/06/2021 - 19:03
लेख आणि भागवत काकांचे विवेचन, दोन्ही आवडले. बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार? जास्तीत जास्त होऊ शकेल ते असे - जर त्यांना आलेला अनुभव आपल्याला आला तर कदाचित समजून घेऊ शकू! :-)

शाम भागवत 26/06/2021 - 10:15
बाकी नामदेव महाराजांच्या मनांत काय असणार याची कल्पना कशी करणार?
मला वाटते हे अभंग म्हणजे नामदेव महाराजांचे आत्मनिवेदन आहे. त्यामागे महाराजांचा कोणताही हेतू नाही. हेतू किंवा योजना असली तर ती फक्त भगवंताची असेल. भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते. त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे. हा प्रतिसाद राघवजी यांना आहे. 🙏

In reply to by शाम भागवत

राघव 27/06/2021 - 21:22
भगवंताचे प्रथम दर्शन हा आगळा वेगळा व असामान्य असा अनुभव असल्याने, त्याबद्दल कोणाशीतरी बोलावेसे वाटते. पण आजूबाजूच्या माणसांना ते कळणे शक्य असतेच असे नाही कारण त्यांची तेवढी पात्रता नसण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे सत्गुरूंना किंवा आपल्यापेक्षा जेष्ठ साधकाला तो अनुभव सांगणे. पण हेही बर्‍याच वेळेला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आलेला अनुभव भगवंताला कथन केला जातो. इतकेच नव्हे तर यानंतर नेहमीच; आलेले अनुभव, तसेच नव्याने कळलेला अर्थ, नव्याने शिकायला मिळालेल्या गोष्टी, अडचणी वगैरे सगळेच भगवंताला सांगायला सुरवात होते. यातले पद्य कालौघात टिकून राहते कारण, त्याला चाल व ताल लावून त्याची उजळणी होत राहते. तर गद्य विस्मरणात जाते.
वेगळा विचार. या दृष्टीकोनातून बघीतले नव्हते. :-)
त्यामुळे नामदेवांनी खूप काही विचार करून किंवा विशिष्ट्य हेतू धरून हे अभंग लिहिलेले असावेत असे मला वाटत नाहीत. ते निव्वळ आत्मकथन आहे. मात्र अशा प्रकारच्या अनुभवाधारीत अभंगामुळे या मार्गातील साधकांना फायदा होतो हे नक्की. पण तसं होत असेल तर तसा हेतू भगवंताचा असू शकतो व त्यासाठी भगवंताने नामदेव महाराजांना आत्मकथन करण्याची बुध्दी दिली असणे शक्य आहे.
_/\_

गामा पैलवान 28/06/2021 - 18:45
उन्मेष दीक्षित, तुमचे इथले प्रश्न वाचले : https://www.misalpav.com/comment/1111746#comment-1111746 मला जमतील तशी उत्तरं देतो. १.
भगवन समोर असल्यावर नेमके काय करायचे ?
काही नाही. तशी गरज उरंत नाही. २.
किती वेळ असु शकतील ?
अनंतकाळ. किंबहुना भगवद्दर्शन झाल्यावर हे आपल्याला आधीपासनंच ठाऊक होतं, असं काहीसं वाटायला लागतं. ३.
कोणत्या रुपात आले हे कसे कळणार ? आणि जे आले ते भगवंत च आहेत हे कसे कळणार
कोणीही न सांगता ते आपोआप कळायला लागतं. अगदी स्वत:चं स्वत:ला सांगायचीही गरज पडंत नाही. ४
वॉट नेक्स्ट ?
नथिंग नेक्स्ट. नथिंग प्रिव्हीयस टू. नथिंग राईट नाव. ( Nothing next. Nothing previous. Nothing right now. Sheer existence remains.) नंतर काही नाही. अगोदरही काही नाही. सध्या काही नाही. केवळ अस्तित्व उरतं. ५.
आणि खरंच भगवंत म्हणजे कोण ?
तुम्ही आरशात स्वत:चं प्रतिबिंब बघितलं असेल. तो शरीराचा आरसा झाला. तसाचा मनाचाही आरसा असतो. त्यात मी चं स्वच्छ प्रतिबिंब पडायला लागतं. ते प्रतिबिंब म्हणजे भगवन. असो. जमेल तशी उत्तरं दिली आहेत. कृपया गोड मानून घेणे. आ.न., -गा.पै.

प्रारंभः

मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे. सुखाचा शोध तसा सामान्यतः सुखकर नसतो.

कोविड-कोविड गोविंद गोविंद

बाजीगर ·
आली एकादशी ग्रासे जरी कोविड मुखी तरी गोविंद वारकरी हाती ग्लोव्हज् मुखी मास्क एकची टास्क नाचूरंगी सॅनीटाझर ची उधळण वैष्णवां ना ताप डोळ्यांपुढे बाप पांडूरंग कसले हे वर्ष यंदा नाही वारी तूच देवा तारी भक्तजना एकमेका आता नाही लोटांगणे उभी घटींगणे पोलीस ते युगे चार मास राबताती अथक सफाई मदतनीस डाॅक्टर,नर्स,पोलीस रात्रंदिस तुझ्यात पांडूरंग म्हणोनी वारकरी पोलीस पाय धरी होत धन्य

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार ·

लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ 20/03/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार 20/03/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti 29/04/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला 29/04/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार 30/04/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला 30/04/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 30/04/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार 30/04/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार

लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ 20/03/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार 20/03/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti 29/04/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला 29/04/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार 30/04/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला 30/04/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 30/04/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार 30/04/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @

In reply to by इरामयी

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:52
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, sahyadree, अनर्थशास्त्र, अभंग, अविश्वसनीय, आगोबा, आता मला वाटते भिती, आरोग्यदायी, पाककृती, कॉकटेल रेसिपी, गरम पाण्याचे कुंड, चौरागढ, जिलबी, फ्री स्टाइल, बाल साहित्य, भयानक हास्य, पाकक्रिया, शुद्धलेखन, आईस्क्रीम, ओली चटणी, पारंपरिक पाककृती, मायक्रोवेव्ह, लाडू, वडे, शाकाहारी, मौजमजा अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे :-))

In reply to by गड्डा झब्बू

गड्डा झब्बू 31/07/2019 - 20:56
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला! अतृप्त आत्म्या क्षमा असावी...

In reply to by गड्डा झब्बू

@अशी कशाचा कशाशीच संबंध नसलेली लेखनविषय आणि काव्यरसाची वाढत जाणारी शेपटी वाचणे अधिक मनोरंजक आहे. - - -. खिक्क!!! आपण प्राचीन मिपाकर नाहीत असे दिसते! असो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

गड्डा झब्बू 01/08/2019 - 01:50
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही... पण जे जे चांगले त्यास चांगले आणि जे जे वाईट त्यास वाईट म्हणण्याचे धारिष्ट दाखवतो हे ही नसे थोडके...

नाखु 01/08/2019 - 07:31
जसा तवा चुल्ह्यावर आधि हाताले चटके,मग मिळते (गोड) भाकर !! संसारायनी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

चौकटराजा 01/08/2019 - 13:17
आगोबा मोड ऑन .. सदर कविता म्हंजे लांबलचक परंतु अर्थगर्भ रचनेचा एक उत्कट नमुना ठरावा .जुन्या ठरलेल्या नवर्याची मस्त व्यथा मांडण्यात कवि यशस्वी होताना दिसतो .ज्या , ज्यज्याज्या अशा शब्दांना गडे , प्रिये अशी आणखी काही जोड असती तर लाडिक रस क्र १० चा परिपोष खुलून दिसला असता ! ......तरी देखील कविता एक अनोखाच प्रत्यय देऊन जाते . .. विचारावंस वाटतं ... कस्स नेमकं तुम्हांसच हे जमतं हो ?

In reply to by कंजूस

नाखु 01/08/2019 - 15:17
"आगोबांना वैधानिक इशारा आहे काय" या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे स्थळ घारेशास्री सभागृह चिंचवड प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते) वेळ वक्त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या सोयीनुसार ठरविणार आहोत

@सुमार. बुवा, लिहित रहा. टच जातोय.... --- Noted. @प्रमुख वक्ते,चौकट राजा विशेष अतिथी दस्तुरखुद्द कवीराज बुवा चारोळीकर निमंत्रित पाहुणे बाबूशेठ बेडकुंद्रीवार (बारीक खडी,डबर व रॅबीटचे ठोक विक्रेते आणि अखिल मिपा हुतुतू संघाचे आश्रयदाते). ---. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif @
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

अभंग...

bhagwatblog ·
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||

बरवा विठ्ठल ,बडवा विठ्ठल...जुडवा विठ्ठल .

बाजीगर ·

माहितगार 11/05/2019 - 21:06
कुठे असशी विठ्ठला तू तन्मय विवेकाचा जागर का होते नसे दगडाचा कोण बडवा की विठ्ठल युगानू युगे असे शंख का जन्मती जन्माने कसे होती बडवे ब्राह्मण जमविती एकाधिकार परमेश्वरावर पोप मौलवी पुरूष त्याच माळेत

माहितगार 11/05/2019 - 21:06
कुठे असशी विठ्ठला तू तन्मय विवेकाचा जागर का होते नसे दगडाचा कोण बडवा की विठ्ठल युगानू युगे असे शंख का जन्मती जन्माने कसे होती बडवे ब्राह्मण जमविती एकाधिकार परमेश्वरावर पोप मौलवी पुरूष त्याच माळेत
बातमी :पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर https://www.loksatta.com/maharashtra-news/another-vitthal-temple-built-in-pandharpur-by-badve-community-1891481/ बातमी वाचून मनात विचार आला..... जुडवा विठ्ठल !! जुडवा विठ्ठल बडवा विठ्ठल । खरा बा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें त्यांचे मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां येईल मिठी सावकाशें ?॥३॥ तु का म्हणे देह भारिला विठ्ठलें ? दामक्रोधें केलें मन रीतें ॥४॥