मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या पडद्याच्या पल्याड वसते

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई
लेखनविषय:
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा 23/04/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 29/04/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी 23/04/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.

चौथा कोनाडा 23/04/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 29/04/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी 23/04/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.
लेखनविषय:
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

अयोध्या काशी यात्रा!

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 22/04/2025 - 17:01
खूप छान फिरवलेत. असे फोटो लेखन नवनवीन जागेंचं टाकत राहा. रात्रीचे घाटांचे फोटो चांगले आले आहेत. वेळ कमी असल्याने सारनाथ राहिलंच. पण ज्ञानवापीचा काशी मंदिरासह फोटो आवडला.

In reply to by कंजूस

हो, काशीत बरच काही पाहण्यासारखे आहे हे कर्नल साहेबानी कळवले, नंतर लक्षात आले की एक दिवस उशिराचे तिकीट बुक करायला हवे होते, कर्नल साहेबानी दिलेली यादी. इथे संग्रही राहील. अकबराचा किल्ला बघा. डोंबराजाचा आशिर्वाद घेऊन या. दशाश्वमेध,मनकर्णीका,अहिल्याबाई होळकर असे एकुण अस्सी घाट आहेत. वेणीदान, पिंडदान,स्वताचे श्राद्ध असे अनेक इहलोकी सुख व परलोक स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुकर करून घ्या. विश्वनाथाचे दर्शन घ्या. ग्यानवापी बघून घ्या. नेहरूंचे जन्म स्थान आनंद भवन बघून घ्या. तुलसीचौरा भेट द्या. कबीरांना त्यांचे गुरू रामानंद भेटले तो घाट बघा. तुलसीदास मंदिर व संपुर्ण रामायण संग्रहालय, कृष्ण संग्रहालय बघून घ्या. बनारस विद्यापीठ जवळच सारनाथ बोधवाक्य आणी स्तुप बघून घ्या. बेडमी पुरी भाजी जरूर खा. बनारसी पान,मलाई पान चव घ्या.लस्सी,चाट खाऊन वजा. आमच्या सुनबाईंना बनारसी सिल्क साडी जरूर आणा. किती लिहू..... जाऊ देत जेव्हढे दिसेल तेव्हढे बघून,खाऊन घ्या. बाकी काही केले नाही तरी गंगाजल जरूर भरून आणा. बरेच लोकांच्या कामाला येईल. मी पाच लिटर दोन हजार चार मधे भरून आणले होते. आतापर्यंत आर्धे झाले आहे.

चित्रगुप्त 22/04/2025 - 17:51
प्रवासवर्णन आणि फोटो खूपच छान. असेच फिरत रहा आणि लिहीत रहा. शुभेच्छा. अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा त्यांच्या राज्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण भारतभर हजारो मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या. -- अहिल्याबाईंनी बांधलेली महत्त्वाची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील बांधकामे: १. काशी (वाराणसी): काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली केला.त्यांनी मंदिराभोवती घाट, धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी विश्रामस्थळे बांधली.वाराणसीतील गंगेवर 'अहिल्याघाट' आजही त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे. २. प्रयाग (अलाहाबाद): संगमाजवळ घाट व यात्रेकरूंकरिता धर्मशाळा त्यांनी उभारली. कुंभमेळ्याच्या वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. ३. रामेश्वर (तामिळनाडू): रामेश्वरम मंदिरातील मुख्य मंडपाचे (गाभाऱ्याचे) पुनर्निर्माण त्यांनी केले.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व विहिरींची सोय केली. ४. द्वारका (गुजरात): द्वारकाधीश मंदिराचे संरक्षण, मरम्मत आणि सौंदर्यीकरण.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व अन्नछत्र. ५. बद्रीनाथ व गंगोत्री (उत्तराखंड): दुर्गम ठिकाणी असूनसुद्धा, त्यांनी धार्मिक यात्रांसाठी सुरक्षित घाट व विश्रांतीस्थळे उभारली.पाणी व अन्नाची सोय यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली. ६. अयोध्या: श्रीराम मंदिर परिसरात घाट व पूजास्थळांचे जिर्णोद्धार. अयोध्येतील मंदिरांना आर्थिक व स्थापत्य सहाय्य. महाराष्ट्रातील कार्य: ७. पंढरपूर (विठोबा मंदिर): पंढरपूर येथे घाटांचे बांधकाम व यात्रेकरूंना धर्मशाळांची सुविधा. विठोबा मंदिर परिसरात विहिरी व पाण्याची सोय. ८. नाशिक (गोदावरी किनारा): पंचवटी परिसर: रामघाट, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि श्रीराम मंदिर यांसारखी बांधकामे केली. त्र्यंबकेश्वर: कुशावर्त घाटावर पूल बांधला. गोदावरी नदीच्या काठी घाट व स्नानस्थळांचे बांधकाम. कुंभमेळ्यासाठी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा. ९. उज्जैन (महाकाल मंदिर): महाकालेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार. अहिल्याबाई स्वतः उज्जैनमध्ये काही काळ राहिल्या होत्या आणि तेथे अनेक शैव मंदिरांचे पुनर्बांधणी केली. १०. पुणे आणि इतर ठिकाणी: पुण्यात काही धर्मशाळा व सार्वजनिक विहिरी.सामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वास्तविक सामाजिक गरजा पूर्ण करणारी बांधकामे. इतर सामाजिक बांधकामे: १०० पेक्षा जास्त विहिरी, तलाव आणि जलाशय त्यांनी बांधले जेव्हा दुष्काळ पडत असे. अनेक गावांमध्ये जलव्यवस्था आणि अन्नछत्र चालवली. स्त्रियांसाठी सुरक्षित स्नानस्थळे व विश्रांतीगृहे. अहिल्याबाईंच्या बांधकामाचा एक खास नमुना म्हणजे त्यांनी कुठेही फक्त मूर्ती नव्हे तर संपूर्ण मंदिर संकुल, त्याच्या आजूबाजूच्या परिसरासहित उभारले. त्यांनी वास्तुशास्त्र व धार्मिक गरजा यांचा मिलाफ साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या या कार्यांमुळे त्यांना "पुण्यश्लोक" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बांधकामांचा वारसा आजही भारतभर पाहायला मिळतो.

In reply to by चित्रगुप्त

खरोखर अहिल्याबाई होळकर दैवी स्त्री होत्या, सोरटी सोमनाथ पासून ते रामेश्वरचे मंदिर, प्रत्येक धर्मिक स्थळी अहिल्याबाईंनी सढळ हाताने मदत करून मंदिरे, घाट बांधले आहेत. अहिल्याबाईना मी मनापासून वंदन करतो! _/\_

फोटो आवडले. पहिली वारी १९८४, दुसरी वारी १९८८. तिसरी वारी होते का बघावे लागेल. बाबरी मशिदीचा मुळ ढांचा, मग समतल जमिन असे बघावयास मिळाले. आता मंदिर बघावयास हवे. बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. त्यामुळे आपली तक्रार निकाली काढण्यात आली आहे. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. उत्तर भारतातील नावाडी मराठीत बोलताना दिसले या मुळे हिन्दी आंदोलन सौम्य होणार काय? (ह.घ्या.) लेख आवडला.

In reply to by कर्नलतपस्वी

तटस्थ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार कर्नलसाहेब! बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :( लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंभर टक्के सहमत. १९८४ मधे दशाश्वमेध घाटावरून विश्वनाथ मंदिराकडे येताना वाटत होते की गटारातून चालतोय.

In reply to by कर्नलतपस्वी

अरे रे , गंगेचे हे हाल कल्पना करुनच कसेतरी वाटते. तरीही कर्नल साहेब एक यात्रा काढाच! रेल्वेने २४ तासात पोहोचाल. घाट मंदिर फिरून या. सौंदर्य टिपून या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार 23/04/2025 - 08:16
मागच्या एका उन्हाळ्यात माझ्या चुलत भावासोबत मप्र ग्वाल्हेर आग्रा उप्र मथुरा वृंदावन झाले. माझ्या भावाला भाजपा बद्दल बर्‍यापैकी आदर आहे. मथुरेपेक्षा वृंदावन मधील अस्वच्छता त्याच्याही डोक्यात गेली. हेमामालिनीने इतक्या वर्षात काय केले असा स्वाभाविक प्रश्न त्याने व्यक्त करुन दाखवला. ग्वाल्हेर मधल्या ईमारती देखण्या आहेत पण जुन्या ग्वाल्हेर मध्ये अस्वच्छता बरीच आहे. तेथिल खूपच कचोरी आणि गुलाबजाम स्थानिकांमध्ये खूपच लोकप्रीय आहेत. आपल्याकडेही माश्यांकडे दुर्लक्ष केले जाते पण उत्तरेत बाहेर अस्वच्छेतेसोबत माश्यांचे मोठे प्रमाण भयंकर समीकरण वाटले. परकीय लोक भारतात ट्रीप मारली की पोट बिघडते अशी तक्रार करतात तसे बाहेरचे कमीत कमी खाऊन माझी ओव्हर ऑल इम्युनिटी बरी असूनही पोट बिघडले होते. बाहुबलींनी खाण्याबद्दल काही तक्रार केली नाही म्हणजे त्यांच्या जठराच्या बाहुबलीत्वाला आदर आणि माझी नजर ना लागो हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

धन्यवाद माहितगार साहेब, खरे तर माझे जठर खरोखर ताकदवान आहे, काहीही पचवून घेते नी त्रासही होत नाही. बाकी मी सध्या डायटवर आहे. बाहेरचे पदार्थ पूर्णत वर्ज्य. जेवणात मो चांगले स्वच्छ टापटीप हॉटेल पाहून फक्त दोन मिस्सी रोट्या खाल्ल्या, तसेच दशाश्वमेध घाटाजवळच अतिशय स्वच्छ असे उडुपी होटल आहे तिथे नाश्ता केला. त्यामुळे बाहेर जेवणाचा संबंध फार कमी आला.

चांगलं लिहिलंय. जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती कारण माहिती नाही पण ही असली मंदिर आवडतच नाहीत. एकतर ती मंदिर वाटतच नाहीत. कदाचित पंढरपूर, तुळजापूर सारखी बघण्यात आली म्हणून आवडत नसतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

बरोबर! दगडी बांधकामाच्या मंदिरातील सौंदर्य नी थंडावा ह्या असल्या मंदिरात आजीबात जाणवत नाही. ना तिथे भाव जागृत होतो ना भक्ती. संगमरवरी दगडात जर देवाची मूर्ती असेल तर मग तर मंदिरातून पळू पळू वाटू लागते.

तसे नव्हते म्हणायचे. गंगा तेव्हां सुद्धा इतकीच स्वच्छ व सुंदर होती. एक रस्ता जो घाटावरून मंदिराकडे यायचा तो खुपच चिंचोळा,दोन्ही बाजुला गलिच्छ दुकाने व कचऱ्याचे ढीग होते. दुर्गंधी व घराघरातून येणाऱे घाण पाणी वाहत होते.

Bhakti 23/04/2025 - 08:37
सुंदर लिहिलंय! बाळ खुपच गोंडस आहे.मंदिर आणि मस्जिद किती परिणामकारक फोटो आहे,स्तब्ध! ॐ श्री काशी विश्वेश्वराय नमः। काश्यां हि काशीति पुरं प्रसिद्धं, सर्वपापक्षयं नृणां स्यात् सदा। यत्र शिवः साक्षात् विराजते, तस्मै नमः काश्यां निवासिने।। ते घाट,काशी विश्वेश्वर पाहायची खुप इच्छा आहे.

श्वेता२४ 23/04/2025 - 14:05
अतिशय जिवंत वर्णन शैली आहे तुमची!!! फोटो सुद्धा खूप सुंदर आले आहेत... डायट मुळे तुम्ही तिथे काही खाल्ले नाहीत असे लिहिले असले तरी वाराणसी हे तेथील विविध उत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे .मी भविष्यात काशीला जाणार आहे त्यावेळी तेथील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे यावरही माझा विशेष भर असणार आहे.... बघूया कधी योग येतोय....

In reply to by श्वेता२४

धन्यवाद श्वेता! काशीला नक्की जा! फक्त भक्ती म्हणून नाही तर पर्यटनस्थळ म्हणूनही काशी सुंदर आहे!

वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) असो. आपण वर्णन केलेली स्थळे मी लखनौ ला राहत असताना ३वेळेस पाहिलेली आहेत. त्यामुळे थोडे अधिकारवाणीने पुढील गोष्टी सांगतोय १. भर उन्हाळयात उत्तर प्रदेशातील कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यास उन्हाचा भयंकर त्रास होतो, यांत पूर्वांचलचे उन थोडे जरा जास्तच भाजून काढते. केल्याने पर्यटन, रामजन्म प्रहरी आपला दर्शनयोग होता असे समजून गोड मानणे. २. अयोध्येला जाऊन मंदिराच्या भव्यतेवर व सुरक्षा व्यवस्थेवर आपले वर्णन वाचले. हनुमान गांधी, सीता कि रसोई , इत्यादी पाहणे गरजेचे आहे. पण आजकाल ज्याप्रमाणे लालबागच्या राजामुळे त्या परिसरातील इतर गणपती दर्शनाची लोकानां तेवढी उत्सुकता राहत नाही, तसेच काहीसे या ठिकाणांचे झाले आहे.मंदिराच्या उंचीसाठी हनुमान गढीची उंची रेफेरेंस पॉईंट आहे, गढी चे दर्शन घेतले असते तर मुद्दा कळला असता, असो. मंदिराआधी तंबूतले राम पाहण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी व्हायची. त्यावेळेस मोबाइल व तत्सम वस्तू फार लांब ठेवाव्या लागत, तंबूत ३ स्तरीय सुरक्षा होती. ती अनुभवली असती तर त्यावर वैतागून आपण एक वेगळा लेख लिहिला असता. माझ्यावेळेस दर्शनासाठी इतका वेळ मोडला कि माझ्या ड्रायव्हरला मला काही बरे वाईट झाले असे वाटल्याने तो सगळीकडे मला शोधू लागला, नशीब गाडी घेऊन परत नाही गेला :). माझा ड्राइवर हा गोरखपूरचाच होता. शरयू नदीकाठी बांध बांधून उदंचन केंद्राद्वारे एक कृत्रिम घाट बनवलेला आहे. येथे जाऊन स्नान केले कि सर्व थकवा जातो. ३. मी गाडी गोरखपूरहून घेऊन गेलो होतो. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. ४. वाराणसी - आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . मी स्वतः पर्यावरण अभियंता असल्याने अधिकरवाणीने सांगतोय. संकटमोचन मंदिर हे कालभैरव मंदिरापेक्षा भव्य आहे . कालभैरव मंदिर कॉरिडॉरचे काम मी गेलो असताना चालू होते , आता पूर्ण झाले असल्यास भव्यता जाणवेल. विशवनाथ मंदिर दर्शन आणि IIT BHU काशी विशवनाथ ह्याबद्दल माहिती घेऊन IIT BHU मंदिर जरूर पाहण्यासारखे आहे. बाकी एकूण ८४ घाट आहेत, संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. ५. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल आभार. वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे. आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले. संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे. पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.

कंजूस 22/04/2025 - 17:01
खूप छान फिरवलेत. असे फोटो लेखन नवनवीन जागेंचं टाकत राहा. रात्रीचे घाटांचे फोटो चांगले आले आहेत. वेळ कमी असल्याने सारनाथ राहिलंच. पण ज्ञानवापीचा काशी मंदिरासह फोटो आवडला.

In reply to by कंजूस

हो, काशीत बरच काही पाहण्यासारखे आहे हे कर्नल साहेबानी कळवले, नंतर लक्षात आले की एक दिवस उशिराचे तिकीट बुक करायला हवे होते, कर्नल साहेबानी दिलेली यादी. इथे संग्रही राहील. अकबराचा किल्ला बघा. डोंबराजाचा आशिर्वाद घेऊन या. दशाश्वमेध,मनकर्णीका,अहिल्याबाई होळकर असे एकुण अस्सी घाट आहेत. वेणीदान, पिंडदान,स्वताचे श्राद्ध असे अनेक इहलोकी सुख व परलोक स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुकर करून घ्या. विश्वनाथाचे दर्शन घ्या. ग्यानवापी बघून घ्या. नेहरूंचे जन्म स्थान आनंद भवन बघून घ्या. तुलसीचौरा भेट द्या. कबीरांना त्यांचे गुरू रामानंद भेटले तो घाट बघा. तुलसीदास मंदिर व संपुर्ण रामायण संग्रहालय, कृष्ण संग्रहालय बघून घ्या. बनारस विद्यापीठ जवळच सारनाथ बोधवाक्य आणी स्तुप बघून घ्या. बेडमी पुरी भाजी जरूर खा. बनारसी पान,मलाई पान चव घ्या.लस्सी,चाट खाऊन वजा. आमच्या सुनबाईंना बनारसी सिल्क साडी जरूर आणा. किती लिहू..... जाऊ देत जेव्हढे दिसेल तेव्हढे बघून,खाऊन घ्या. बाकी काही केले नाही तरी गंगाजल जरूर भरून आणा. बरेच लोकांच्या कामाला येईल. मी पाच लिटर दोन हजार चार मधे भरून आणले होते. आतापर्यंत आर्धे झाले आहे.

चित्रगुप्त 22/04/2025 - 17:51
प्रवासवर्णन आणि फोटो खूपच छान. असेच फिरत रहा आणि लिहीत रहा. शुभेच्छा. अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा त्यांच्या राज्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण भारतभर हजारो मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या. -- अहिल्याबाईंनी बांधलेली महत्त्वाची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील बांधकामे: १. काशी (वाराणसी): काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली केला.त्यांनी मंदिराभोवती घाट, धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी विश्रामस्थळे बांधली.वाराणसीतील गंगेवर 'अहिल्याघाट' आजही त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे. २. प्रयाग (अलाहाबाद): संगमाजवळ घाट व यात्रेकरूंकरिता धर्मशाळा त्यांनी उभारली. कुंभमेळ्याच्या वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. ३. रामेश्वर (तामिळनाडू): रामेश्वरम मंदिरातील मुख्य मंडपाचे (गाभाऱ्याचे) पुनर्निर्माण त्यांनी केले.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व विहिरींची सोय केली. ४. द्वारका (गुजरात): द्वारकाधीश मंदिराचे संरक्षण, मरम्मत आणि सौंदर्यीकरण.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व अन्नछत्र. ५. बद्रीनाथ व गंगोत्री (उत्तराखंड): दुर्गम ठिकाणी असूनसुद्धा, त्यांनी धार्मिक यात्रांसाठी सुरक्षित घाट व विश्रांतीस्थळे उभारली.पाणी व अन्नाची सोय यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली. ६. अयोध्या: श्रीराम मंदिर परिसरात घाट व पूजास्थळांचे जिर्णोद्धार. अयोध्येतील मंदिरांना आर्थिक व स्थापत्य सहाय्य. महाराष्ट्रातील कार्य: ७. पंढरपूर (विठोबा मंदिर): पंढरपूर येथे घाटांचे बांधकाम व यात्रेकरूंना धर्मशाळांची सुविधा. विठोबा मंदिर परिसरात विहिरी व पाण्याची सोय. ८. नाशिक (गोदावरी किनारा): पंचवटी परिसर: रामघाट, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि श्रीराम मंदिर यांसारखी बांधकामे केली. त्र्यंबकेश्वर: कुशावर्त घाटावर पूल बांधला. गोदावरी नदीच्या काठी घाट व स्नानस्थळांचे बांधकाम. कुंभमेळ्यासाठी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा. ९. उज्जैन (महाकाल मंदिर): महाकालेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार. अहिल्याबाई स्वतः उज्जैनमध्ये काही काळ राहिल्या होत्या आणि तेथे अनेक शैव मंदिरांचे पुनर्बांधणी केली. १०. पुणे आणि इतर ठिकाणी: पुण्यात काही धर्मशाळा व सार्वजनिक विहिरी.सामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वास्तविक सामाजिक गरजा पूर्ण करणारी बांधकामे. इतर सामाजिक बांधकामे: १०० पेक्षा जास्त विहिरी, तलाव आणि जलाशय त्यांनी बांधले जेव्हा दुष्काळ पडत असे. अनेक गावांमध्ये जलव्यवस्था आणि अन्नछत्र चालवली. स्त्रियांसाठी सुरक्षित स्नानस्थळे व विश्रांतीगृहे. अहिल्याबाईंच्या बांधकामाचा एक खास नमुना म्हणजे त्यांनी कुठेही फक्त मूर्ती नव्हे तर संपूर्ण मंदिर संकुल, त्याच्या आजूबाजूच्या परिसरासहित उभारले. त्यांनी वास्तुशास्त्र व धार्मिक गरजा यांचा मिलाफ साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या या कार्यांमुळे त्यांना "पुण्यश्लोक" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बांधकामांचा वारसा आजही भारतभर पाहायला मिळतो.

In reply to by चित्रगुप्त

खरोखर अहिल्याबाई होळकर दैवी स्त्री होत्या, सोरटी सोमनाथ पासून ते रामेश्वरचे मंदिर, प्रत्येक धर्मिक स्थळी अहिल्याबाईंनी सढळ हाताने मदत करून मंदिरे, घाट बांधले आहेत. अहिल्याबाईना मी मनापासून वंदन करतो! _/\_

फोटो आवडले. पहिली वारी १९८४, दुसरी वारी १९८८. तिसरी वारी होते का बघावे लागेल. बाबरी मशिदीचा मुळ ढांचा, मग समतल जमिन असे बघावयास मिळाले. आता मंदिर बघावयास हवे. बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. त्यामुळे आपली तक्रार निकाली काढण्यात आली आहे. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. उत्तर भारतातील नावाडी मराठीत बोलताना दिसले या मुळे हिन्दी आंदोलन सौम्य होणार काय? (ह.घ्या.) लेख आवडला.

In reply to by कर्नलतपस्वी

तटस्थ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार कर्नलसाहेब! बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :( लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंभर टक्के सहमत. १९८४ मधे दशाश्वमेध घाटावरून विश्वनाथ मंदिराकडे येताना वाटत होते की गटारातून चालतोय.

In reply to by कर्नलतपस्वी

अरे रे , गंगेचे हे हाल कल्पना करुनच कसेतरी वाटते. तरीही कर्नल साहेब एक यात्रा काढाच! रेल्वेने २४ तासात पोहोचाल. घाट मंदिर फिरून या. सौंदर्य टिपून या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार 23/04/2025 - 08:16
मागच्या एका उन्हाळ्यात माझ्या चुलत भावासोबत मप्र ग्वाल्हेर आग्रा उप्र मथुरा वृंदावन झाले. माझ्या भावाला भाजपा बद्दल बर्‍यापैकी आदर आहे. मथुरेपेक्षा वृंदावन मधील अस्वच्छता त्याच्याही डोक्यात गेली. हेमामालिनीने इतक्या वर्षात काय केले असा स्वाभाविक प्रश्न त्याने व्यक्त करुन दाखवला. ग्वाल्हेर मधल्या ईमारती देखण्या आहेत पण जुन्या ग्वाल्हेर मध्ये अस्वच्छता बरीच आहे. तेथिल खूपच कचोरी आणि गुलाबजाम स्थानिकांमध्ये खूपच लोकप्रीय आहेत. आपल्याकडेही माश्यांकडे दुर्लक्ष केले जाते पण उत्तरेत बाहेर अस्वच्छेतेसोबत माश्यांचे मोठे प्रमाण भयंकर समीकरण वाटले. परकीय लोक भारतात ट्रीप मारली की पोट बिघडते अशी तक्रार करतात तसे बाहेरचे कमीत कमी खाऊन माझी ओव्हर ऑल इम्युनिटी बरी असूनही पोट बिघडले होते. बाहुबलींनी खाण्याबद्दल काही तक्रार केली नाही म्हणजे त्यांच्या जठराच्या बाहुबलीत्वाला आदर आणि माझी नजर ना लागो हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

धन्यवाद माहितगार साहेब, खरे तर माझे जठर खरोखर ताकदवान आहे, काहीही पचवून घेते नी त्रासही होत नाही. बाकी मी सध्या डायटवर आहे. बाहेरचे पदार्थ पूर्णत वर्ज्य. जेवणात मो चांगले स्वच्छ टापटीप हॉटेल पाहून फक्त दोन मिस्सी रोट्या खाल्ल्या, तसेच दशाश्वमेध घाटाजवळच अतिशय स्वच्छ असे उडुपी होटल आहे तिथे नाश्ता केला. त्यामुळे बाहेर जेवणाचा संबंध फार कमी आला.

चांगलं लिहिलंय. जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती कारण माहिती नाही पण ही असली मंदिर आवडतच नाहीत. एकतर ती मंदिर वाटतच नाहीत. कदाचित पंढरपूर, तुळजापूर सारखी बघण्यात आली म्हणून आवडत नसतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

बरोबर! दगडी बांधकामाच्या मंदिरातील सौंदर्य नी थंडावा ह्या असल्या मंदिरात आजीबात जाणवत नाही. ना तिथे भाव जागृत होतो ना भक्ती. संगमरवरी दगडात जर देवाची मूर्ती असेल तर मग तर मंदिरातून पळू पळू वाटू लागते.

तसे नव्हते म्हणायचे. गंगा तेव्हां सुद्धा इतकीच स्वच्छ व सुंदर होती. एक रस्ता जो घाटावरून मंदिराकडे यायचा तो खुपच चिंचोळा,दोन्ही बाजुला गलिच्छ दुकाने व कचऱ्याचे ढीग होते. दुर्गंधी व घराघरातून येणाऱे घाण पाणी वाहत होते.

Bhakti 23/04/2025 - 08:37
सुंदर लिहिलंय! बाळ खुपच गोंडस आहे.मंदिर आणि मस्जिद किती परिणामकारक फोटो आहे,स्तब्ध! ॐ श्री काशी विश्वेश्वराय नमः। काश्यां हि काशीति पुरं प्रसिद्धं, सर्वपापक्षयं नृणां स्यात् सदा। यत्र शिवः साक्षात् विराजते, तस्मै नमः काश्यां निवासिने।। ते घाट,काशी विश्वेश्वर पाहायची खुप इच्छा आहे.

श्वेता२४ 23/04/2025 - 14:05
अतिशय जिवंत वर्णन शैली आहे तुमची!!! फोटो सुद्धा खूप सुंदर आले आहेत... डायट मुळे तुम्ही तिथे काही खाल्ले नाहीत असे लिहिले असले तरी वाराणसी हे तेथील विविध उत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे .मी भविष्यात काशीला जाणार आहे त्यावेळी तेथील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे यावरही माझा विशेष भर असणार आहे.... बघूया कधी योग येतोय....

In reply to by श्वेता२४

धन्यवाद श्वेता! काशीला नक्की जा! फक्त भक्ती म्हणून नाही तर पर्यटनस्थळ म्हणूनही काशी सुंदर आहे!

वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) असो. आपण वर्णन केलेली स्थळे मी लखनौ ला राहत असताना ३वेळेस पाहिलेली आहेत. त्यामुळे थोडे अधिकारवाणीने पुढील गोष्टी सांगतोय १. भर उन्हाळयात उत्तर प्रदेशातील कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यास उन्हाचा भयंकर त्रास होतो, यांत पूर्वांचलचे उन थोडे जरा जास्तच भाजून काढते. केल्याने पर्यटन, रामजन्म प्रहरी आपला दर्शनयोग होता असे समजून गोड मानणे. २. अयोध्येला जाऊन मंदिराच्या भव्यतेवर व सुरक्षा व्यवस्थेवर आपले वर्णन वाचले. हनुमान गांधी, सीता कि रसोई , इत्यादी पाहणे गरजेचे आहे. पण आजकाल ज्याप्रमाणे लालबागच्या राजामुळे त्या परिसरातील इतर गणपती दर्शनाची लोकानां तेवढी उत्सुकता राहत नाही, तसेच काहीसे या ठिकाणांचे झाले आहे.मंदिराच्या उंचीसाठी हनुमान गढीची उंची रेफेरेंस पॉईंट आहे, गढी चे दर्शन घेतले असते तर मुद्दा कळला असता, असो. मंदिराआधी तंबूतले राम पाहण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी व्हायची. त्यावेळेस मोबाइल व तत्सम वस्तू फार लांब ठेवाव्या लागत, तंबूत ३ स्तरीय सुरक्षा होती. ती अनुभवली असती तर त्यावर वैतागून आपण एक वेगळा लेख लिहिला असता. माझ्यावेळेस दर्शनासाठी इतका वेळ मोडला कि माझ्या ड्रायव्हरला मला काही बरे वाईट झाले असे वाटल्याने तो सगळीकडे मला शोधू लागला, नशीब गाडी घेऊन परत नाही गेला :). माझा ड्राइवर हा गोरखपूरचाच होता. शरयू नदीकाठी बांध बांधून उदंचन केंद्राद्वारे एक कृत्रिम घाट बनवलेला आहे. येथे जाऊन स्नान केले कि सर्व थकवा जातो. ३. मी गाडी गोरखपूरहून घेऊन गेलो होतो. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. ४. वाराणसी - आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . मी स्वतः पर्यावरण अभियंता असल्याने अधिकरवाणीने सांगतोय. संकटमोचन मंदिर हे कालभैरव मंदिरापेक्षा भव्य आहे . कालभैरव मंदिर कॉरिडॉरचे काम मी गेलो असताना चालू होते , आता पूर्ण झाले असल्यास भव्यता जाणवेल. विशवनाथ मंदिर दर्शन आणि IIT BHU काशी विशवनाथ ह्याबद्दल माहिती घेऊन IIT BHU मंदिर जरूर पाहण्यासारखे आहे. बाकी एकूण ८४ घाट आहेत, संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. ५. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल आभार. वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे. आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले. संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे. पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.
लेखनविषय:
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला! काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच. अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली.

Schindler List शिंडलर लिस्ट

Bhakti ·

युद्धपट अनेक आहेत, पण प्रत्यक्ष युद्धाचा एकही क्षण न दाखवता युद्धाची दाहकता अतिशय तीव्रतेने हा सिनेमा दाखवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतरच मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचायला सुरू केले तेव्हा हा रिव्हीव्ह लिहिला होता. यादी श्री शिंडलरची हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मिपावरिल जन्या वादळी चर्चा वाचल्या त्यावरून आजपासून “नाझी भस्मासुराचा उदयास्त” वाचायला सुरुवात करणार आहे. शनिवार वाड्या जवळील लायब्रेरीत हार्डकोपी मिळवायला गेलो होतो पण काल बंद होती मग इंटरनेटवरून सॉफ्टकोपी डालो केली. जर हिटलर नी रशिया एकत्र असते नी जर्मनी दुसरे महायुद्ध जिंकते तर काय परिस्थिती असती ह्यावरून चॅट जीपीटी नी यूट्यूब ला भांडावून सोडलंय. पण एक खतरनाक फोटो पाहिला. आख्या युरोपवर नाझी जर्मनीचा झेंडा. - पहिले महायुद्ध १० वेळा वाचूनही शष्प काही कळाले नाही काय झाले नी काय नाही ते, दुसरे महायुद्ध त्यामानाने बरेच सुटसुटीत आहे. बहुतेक इतिहास वाचणाऱ्यांना सोप्या जाव्यात त्याप्रमाणे हिटलरने योजना आखल्या असाव्यात. -फ्रान्स जिंकल्यावर तेथे नाझी पक्षाचे झेंडे का लावले?? ( जर्मनी देशाच्या ऐवजी?) -हिटलर ने रशियावर हल्ल्याचा मुर्खपणा का केला? (७६% सेना हिटलरची रशिया विरुद्ध लढतानाच संपली) -इंग्लंडचे चांगले दनकून कंबरडे मोडले नाही ह्या बद्दल मला फार म्हणजे फार वाईट वाटते. - पोलंड सारखा देश नाहक भरडला गेला फार म्हणजे फार वाईट वाटले त्या देशाबद्दल. आजही बिचारा देश निरुपद्रवी आहे. भारताने पोलंडला सप्रेम भेट म्हणून दोन अणुबॉम्ब देऊन टाकावेत असे मला वाटते. ( म्हणजे उद्या तिसरे महायुद्ध पेटलेच तर एक मॉस्को वर टाकायला नी एक बर्लिन वर टाकायला कामात येईल, उद्या मी पंतप्रधान झालो तर चोरून एखाद डझन अणुबॉम्ब पोलंड ला देईन) -समझा रशिया नी जर्मनी एकत्र असते तर आज जगाचा नकाशा वेगळा दिसला असता नाही?? -हिटलर चे चिन्ह स्वस्तिक होते असे आईला दाखवले तर ती बोलली. “देवभोळा होता बिचारा” :) - हिटलरशी पहिला संबंध शाळेत आला तो एका पंकज नावाच्या मित्राला “पंक्या हिटलर” म्हणायचे त्यावरून. ह्यामागची कथा माहित केली तेव्हा कळले की पंकज चे वडील खूप तापट स्वभावाचे आहेत म्हणून घराजवळ त्यांना “हिटलर” म्हणायचे. :) हेल हिटलर - हिटलर फॅनबॉय अमरेंद्र बाहुबली ( ज्यू हत्याकांडाशी फारकत घेऊन) (हिटलर फॅनबॉय तेव्हा होतो, नंतर चान्सुकू सरानी हिटलर कसा होता ह्याबद्दल सविस्तर सांगितल्यावर माझे मतपरिवर्तन झाले, त्यांनी मतपरिवर्तन केले नसते तर मी कदाचित हिटलर युथ (भारत प्रांत) स्थापली असती! )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 21/04/2025 - 16:39
हिटलर विषयी काय माहिती अल्लड हुल्लड वयात सर्वांनाच क्रेझ/उत्सुकता असते असं निरीक्षण आहे.मलापण युद्ध, त्यातलं राजकारण काहीच कळत नव्हतं तेव्हा 'माइन काम्फ' हिटलरच आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा होती.नंतर बरेच खरं समजल्यावर ती दूर झाली.हिटलर एक सैतान होता.

In reply to by Bhakti

एका इंग्रज की अमेरिकन अधिकाऱ्याला हिटलरचे शेवटचे १० दिवस कसे गेले ह्याची माहिती घ्यायला पाठवले. त्याने माहिती गोळा करून रिपोर्ट केला नी नंतर त्या माहितीवर पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा खप प्रचंड झाला, इतका की त्या लेखकावर आरोप लागले की जिवंतपणी जे काम गोब्बेल्सने केले तेच काम ह्या पुस्तकाने हिटलर मेल्यावर केले त्या पुस्तकावर आधारित डाउनफॉल नावाचा सिनेमा आला होता. हिटलरची क्रेझ होती हे मात्र खरे! मूर्ख जपान्यांनी अमेरिकेऐवजी रशियावर हल्ला केला असता तर आज जगाचा नकाशा फार म्हणजे फार वेगळा असता!

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:08
हिटलर ही प्रवृती आहे. पूर्वी ही आणि आज ही अनेक विक्षिप्त विजेते पराजित लोकांचा सर्वनाश करतात. भारताच्या इतिहासात हिटलर सारखे अनेक विजेते होऊन गेले आहे ज्यांनी सामान्य नागरिकांची क्रूरतेने हत्या केली आहे. एक उदाहरण मुगल बादशाह अकबर ने ही चित्तोड जिंकल्यावर तिथल्या 34000 निर्दोष नागरिकांचा कत्लेआम केला होता. फरक एवढाच, अकबराच्या अधीन असलेल्या एक ही राजपूत सरदाराने लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

In reply to by विवेकपटाईत

सहमत आहे.. पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे नृशंस हत्याकांड होत असताना देखील, कुणीही मदतीला गेले नाहीत आणि आज देखील त्या देशांत हीच परिस्थिती आहे...

nutanm 24/04/2025 - 05:47
हिटलर बददलचा उतज्ञुकतेने मी तयिची प्रथज्ञी इवहा ब्राउन तयनचे शेवटचे घार दिवस लगन सनाराचे तिचया आग्रहामुळे फकत चार दिवसाचा ससार व शेवटचे विष घेऊन मरतानाचे व मेलयावर दुसरया कोणी लिहिलेले शेवटचा दिवसव हिटलरने सागितलयाप्रमाणे प्रेते जाळून शत्रूने विटबना करू नये महणून हिटलरचया महणणयानुसार जाळून राख पण बगलयाबाहेरचया झाडाना घालायला लावणे हे सरव ईवहा ब्राऊनने मरेपरयत व मेलयावर कोणी विसवासू अधिकारयाने केलेले सविस्तर वर्णन मी वाचलेय. पण ईवहा ब्राउनचे हिटलरवर खूप प्रेम दाखवलेय व चार दिवसाचे लगन व सन्सार करून हिठलरवरचयाप्रेमाने प्रमास आननदाने मरणाला आत्महतयेला हिटलरचया सागणयावरून मिठी मारते मरणाला खूप करूण वर्णन मी वाचलेय पण हिटलर बददल वौ तयाचे जीवृदेणे बददल खूप वाचलेय व शेवटाबददलची ऊत्सुकताही मधे अचानक एक पुसतक हाती पडले तयामुळे पूर्ण झाली.

nutanm 24/04/2025 - 06:27
शत्रूचयि हाती आपले प्रेत पडूनये विटबना होऊ नये मुसोलीनी व तयाचया प्रेयसी सारखी महणून हिटलर ननतर जिवनत रहाणारया हाताखालचया अधिकारयाना दोघाचया प्रेतची सविसतर विलहेवाट लावणे जाळणे वननतर राख पण बनगलया भोवतीचया झाडाना टाकणे सर्व सविसतर सूचना देऊन दोघे प्रेयसी व हिटलर सवता जीव देतात व काहीच राखही शत्रूचया हाती लागू नये ही वयवससधा करून दोघे जालीम विष घेतात व १०/०१५ मिनिटात जीव जातो मग पुढील सरव हिटलरया सूचनाप्रमाणे दोघाचया क्रिया पार पडतात तयाचे विश्वासू हाताखा पण क्षलचया लोकाकङून. पण ईतिहासात मी हे पण वाचलेय की पराभूत राजे कधी विटनबनेचया भितीमुळे जीव देत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात व प्राण ठेवतात जीव देणे विटबनेचया भितीने असे कदापी करत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात, लढून पराक्रम गाजवून आपला मराठयाचा ईतिहास हेच सागतो . शेवटचा बाजीराव हरणारी का होईना लढाई लढतो व नतर शरण जातो व पुढे बिठूरवा कसे जीवन वयतीत करतो याचेही एक पुसतक आहे ते वाचलेय.

राजो 25/04/2025 - 11:56
एकाच वेळी शिन्डलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क या दोन्ही चित्रपटांचं चित्रिकरण चालू होतं. स्पिलबर्गनं दोन्ही यशस्वीरित्या दिग्दर्शित करुन हे आव्हान लिलया पेललं. अप्रतिम चित्रपट. एक ऑस्कर विजेता. दुसरा माईल्स्टोन. हॅट्स ऑफ!!

युद्धपट अनेक आहेत, पण प्रत्यक्ष युद्धाचा एकही क्षण न दाखवता युद्धाची दाहकता अतिशय तीव्रतेने हा सिनेमा दाखवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतरच मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचायला सुरू केले तेव्हा हा रिव्हीव्ह लिहिला होता. यादी श्री शिंडलरची हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मिपावरिल जन्या वादळी चर्चा वाचल्या त्यावरून आजपासून “नाझी भस्मासुराचा उदयास्त” वाचायला सुरुवात करणार आहे. शनिवार वाड्या जवळील लायब्रेरीत हार्डकोपी मिळवायला गेलो होतो पण काल बंद होती मग इंटरनेटवरून सॉफ्टकोपी डालो केली. जर हिटलर नी रशिया एकत्र असते नी जर्मनी दुसरे महायुद्ध जिंकते तर काय परिस्थिती असती ह्यावरून चॅट जीपीटी नी यूट्यूब ला भांडावून सोडलंय. पण एक खतरनाक फोटो पाहिला. आख्या युरोपवर नाझी जर्मनीचा झेंडा. - पहिले महायुद्ध १० वेळा वाचूनही शष्प काही कळाले नाही काय झाले नी काय नाही ते, दुसरे महायुद्ध त्यामानाने बरेच सुटसुटीत आहे. बहुतेक इतिहास वाचणाऱ्यांना सोप्या जाव्यात त्याप्रमाणे हिटलरने योजना आखल्या असाव्यात. -फ्रान्स जिंकल्यावर तेथे नाझी पक्षाचे झेंडे का लावले?? ( जर्मनी देशाच्या ऐवजी?) -हिटलर ने रशियावर हल्ल्याचा मुर्खपणा का केला? (७६% सेना हिटलरची रशिया विरुद्ध लढतानाच संपली) -इंग्लंडचे चांगले दनकून कंबरडे मोडले नाही ह्या बद्दल मला फार म्हणजे फार वाईट वाटते. - पोलंड सारखा देश नाहक भरडला गेला फार म्हणजे फार वाईट वाटले त्या देशाबद्दल. आजही बिचारा देश निरुपद्रवी आहे. भारताने पोलंडला सप्रेम भेट म्हणून दोन अणुबॉम्ब देऊन टाकावेत असे मला वाटते. ( म्हणजे उद्या तिसरे महायुद्ध पेटलेच तर एक मॉस्को वर टाकायला नी एक बर्लिन वर टाकायला कामात येईल, उद्या मी पंतप्रधान झालो तर चोरून एखाद डझन अणुबॉम्ब पोलंड ला देईन) -समझा रशिया नी जर्मनी एकत्र असते तर आज जगाचा नकाशा वेगळा दिसला असता नाही?? -हिटलर चे चिन्ह स्वस्तिक होते असे आईला दाखवले तर ती बोलली. “देवभोळा होता बिचारा” :) - हिटलरशी पहिला संबंध शाळेत आला तो एका पंकज नावाच्या मित्राला “पंक्या हिटलर” म्हणायचे त्यावरून. ह्यामागची कथा माहित केली तेव्हा कळले की पंकज चे वडील खूप तापट स्वभावाचे आहेत म्हणून घराजवळ त्यांना “हिटलर” म्हणायचे. :) हेल हिटलर - हिटलर फॅनबॉय अमरेंद्र बाहुबली ( ज्यू हत्याकांडाशी फारकत घेऊन) (हिटलर फॅनबॉय तेव्हा होतो, नंतर चान्सुकू सरानी हिटलर कसा होता ह्याबद्दल सविस्तर सांगितल्यावर माझे मतपरिवर्तन झाले, त्यांनी मतपरिवर्तन केले नसते तर मी कदाचित हिटलर युथ (भारत प्रांत) स्थापली असती! )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 21/04/2025 - 16:39
हिटलर विषयी काय माहिती अल्लड हुल्लड वयात सर्वांनाच क्रेझ/उत्सुकता असते असं निरीक्षण आहे.मलापण युद्ध, त्यातलं राजकारण काहीच कळत नव्हतं तेव्हा 'माइन काम्फ' हिटलरच आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा होती.नंतर बरेच खरं समजल्यावर ती दूर झाली.हिटलर एक सैतान होता.

In reply to by Bhakti

एका इंग्रज की अमेरिकन अधिकाऱ्याला हिटलरचे शेवटचे १० दिवस कसे गेले ह्याची माहिती घ्यायला पाठवले. त्याने माहिती गोळा करून रिपोर्ट केला नी नंतर त्या माहितीवर पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा खप प्रचंड झाला, इतका की त्या लेखकावर आरोप लागले की जिवंतपणी जे काम गोब्बेल्सने केले तेच काम ह्या पुस्तकाने हिटलर मेल्यावर केले त्या पुस्तकावर आधारित डाउनफॉल नावाचा सिनेमा आला होता. हिटलरची क्रेझ होती हे मात्र खरे! मूर्ख जपान्यांनी अमेरिकेऐवजी रशियावर हल्ला केला असता तर आज जगाचा नकाशा फार म्हणजे फार वेगळा असता!

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:08
हिटलर ही प्रवृती आहे. पूर्वी ही आणि आज ही अनेक विक्षिप्त विजेते पराजित लोकांचा सर्वनाश करतात. भारताच्या इतिहासात हिटलर सारखे अनेक विजेते होऊन गेले आहे ज्यांनी सामान्य नागरिकांची क्रूरतेने हत्या केली आहे. एक उदाहरण मुगल बादशाह अकबर ने ही चित्तोड जिंकल्यावर तिथल्या 34000 निर्दोष नागरिकांचा कत्लेआम केला होता. फरक एवढाच, अकबराच्या अधीन असलेल्या एक ही राजपूत सरदाराने लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

In reply to by विवेकपटाईत

सहमत आहे.. पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे नृशंस हत्याकांड होत असताना देखील, कुणीही मदतीला गेले नाहीत आणि आज देखील त्या देशांत हीच परिस्थिती आहे...

nutanm 24/04/2025 - 05:47
हिटलर बददलचा उतज्ञुकतेने मी तयिची प्रथज्ञी इवहा ब्राउन तयनचे शेवटचे घार दिवस लगन सनाराचे तिचया आग्रहामुळे फकत चार दिवसाचा ससार व शेवटचे विष घेऊन मरतानाचे व मेलयावर दुसरया कोणी लिहिलेले शेवटचा दिवसव हिटलरने सागितलयाप्रमाणे प्रेते जाळून शत्रूने विटबना करू नये महणून हिटलरचया महणणयानुसार जाळून राख पण बगलयाबाहेरचया झाडाना घालायला लावणे हे सरव ईवहा ब्राऊनने मरेपरयत व मेलयावर कोणी विसवासू अधिकारयाने केलेले सविस्तर वर्णन मी वाचलेय. पण ईवहा ब्राउनचे हिटलरवर खूप प्रेम दाखवलेय व चार दिवसाचे लगन व सन्सार करून हिठलरवरचयाप्रेमाने प्रमास आननदाने मरणाला आत्महतयेला हिटलरचया सागणयावरून मिठी मारते मरणाला खूप करूण वर्णन मी वाचलेय पण हिटलर बददल वौ तयाचे जीवृदेणे बददल खूप वाचलेय व शेवटाबददलची ऊत्सुकताही मधे अचानक एक पुसतक हाती पडले तयामुळे पूर्ण झाली.

nutanm 24/04/2025 - 06:27
शत्रूचयि हाती आपले प्रेत पडूनये विटबना होऊ नये मुसोलीनी व तयाचया प्रेयसी सारखी महणून हिटलर ननतर जिवनत रहाणारया हाताखालचया अधिकारयाना दोघाचया प्रेतची सविसतर विलहेवाट लावणे जाळणे वननतर राख पण बनगलया भोवतीचया झाडाना टाकणे सर्व सविसतर सूचना देऊन दोघे प्रेयसी व हिटलर सवता जीव देतात व काहीच राखही शत्रूचया हाती लागू नये ही वयवससधा करून दोघे जालीम विष घेतात व १०/०१५ मिनिटात जीव जातो मग पुढील सरव हिटलरया सूचनाप्रमाणे दोघाचया क्रिया पार पडतात तयाचे विश्वासू हाताखा पण क्षलचया लोकाकङून. पण ईतिहासात मी हे पण वाचलेय की पराभूत राजे कधी विटनबनेचया भितीमुळे जीव देत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात व प्राण ठेवतात जीव देणे विटबनेचया भितीने असे कदापी करत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात, लढून पराक्रम गाजवून आपला मराठयाचा ईतिहास हेच सागतो . शेवटचा बाजीराव हरणारी का होईना लढाई लढतो व नतर शरण जातो व पुढे बिठूरवा कसे जीवन वयतीत करतो याचेही एक पुसतक आहे ते वाचलेय.

राजो 25/04/2025 - 11:56
एकाच वेळी शिन्डलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क या दोन्ही चित्रपटांचं चित्रिकरण चालू होतं. स्पिलबर्गनं दोन्ही यशस्वीरित्या दिग्दर्शित करुन हे आव्हान लिलया पेललं. अप्रतिम चित्रपट. एक ऑस्कर विजेता. दुसरा माईल्स्टोन. हॅट्स ऑफ!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
Q दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने । युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥ अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना. खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली. द

अभिनंदन !!

कपिलमुनी ·

हा पुरस्कार मिळण्यामागे माझा धर्म सुधारणावादी असलेला दृष्टिकोन आणि त्या पद्धतीने अनुषंगाने आलेले वर्तन हे कारणीभूत ठरले . पुरोगामी मताच्या तसेच सनातनी मताच्या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी यातील काही दोष उणिवा दाखवल्या . काहींनी तीव्र टीका केल्या .या सर्व गोष्टींचा विचार करून आजही मी ही धर्म सुधारणा वादाची भूमिका घेऊनच पुढे चालतो आहे .याही पुढे चालेन . त्याचे कुठेतरी दखल घेतली गेली आणि ती गोष्ट याच संस्थाळावर आमच्या मित्रानी जाहीर केली . . .दोन्ही गोष्टींचा आनंद वाटला . . मित्रवर्य कपिलमुनी यांचे मनःपूर्वक धन्यवाद . तसेच माझ्या या भूमिकेवर याच संस्थाळावरती माझ्यावर ज्यांनी साधक बाधक टीका केली आणि माझ्या विचारांना सुधारण्यास प्रवृत्त केले ,त्या सर्वांचे विशेष धन्यवाद .

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमी 05/05/2025 - 14:43
मन:पूर्वक अभिनंदन गुरुजी.. सगळ्या मिपाकरांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी भरपूर शुभेच्छा..

आत्मा साहेबांचे अभिनंदन, सोशल मीडिया वगैरेवर गरळ ओकण्याला हिंदुत्ववादी कार्य समजणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक आहे, प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणारे खरोखरीच आदरणीय असतात. बाकी हे अभिराम दीक्षित विदेशात डॉलर मध्ये खेळतात नि इथे लोकाना प्रोत्साहन वगैर देतात, स्वत करा ना काहीतरी कार्य म्हणावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रोत्साहन देणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. ते सुद्धा सामाजीक सद्भावना सौहार्द वाढवण्यासाठी. बाकी इतरही काही करतात त्याने सद्भावना वाढते का हे सुज्ञ मिपाकरांना वेगळे सांगायची गरज नाही. एक तर घोडा म्हणा किवा चतुर म्हणा....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेब ज्याने काहीतरी कार्य केलाय तो प्रोत्साहन देत आयल तर समजू शकतो, उदा. तुम्ही मला सैन्यात जा म्हणून प्रोत्साहन दिले तर ते लागू होईल, पण ज्याच्या खानदानात सैन्य काय असते ते कुणी पाहिले नाही तो प्रोत्सावू लागला सैन्यात जा म्हणून तर कसे होईल?

सामाजिक समरसता एक प्रभावी मार्ग आहे. त्पाचा योग्य उपयोग करून समाज प्रबोधन केलेत.अतिशय स्तुत्य आहे. अर्थात फलश्रुतीही तेव्हढीच महत्वाची व इतरेजनासाठी प्रेरणादायक . अभिनंदन.

वामन देशमुख 21/04/2025 - 16:43
अतृप्त आत्मा, अक्षय्य हिंदू पुरस्कार २०२५ मधील ‘सामाजिक समरसता’ या सन्माननीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! समाजामध्ये खर्‍या अर्थाने समरसता निर्माण करणं ही जितकी कठीण, तितकीच अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. हे कार्य तुम्ही निःस्वार्थ भावनेने आणि समाजप्रेमाने करत आहात याचा एक मिपाखरु म्हणून अभिमान आहे. आपल्या कामामुळे समाजातील जाती-धर्माच्या भिंती गळून पडाव्यात, माणुसकी आणि आपुलकीचा सेतू निर्माण व्हावा, हीच खरी हिंदुत्वाची शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका मिपाखराचा सन्मान होणं ही केवळ आनंदाचीच नाही तर अभिमानाची बाब आहे. "अक्षय्य हिंदू पुरस्कार" हा तुमच्या कार्याची पावती तर आहेच, पण भविष्यातील तुमच्या प्रेरणादायी प्रवासासाठी एक शिदोरी ठरेल यात शंका नाही. - द्येस्मुक् राव्

अतृप्त आत्मा अभिनंदन. स्वतः पौरोहित्य क्षेत्रात असूनसुद्धा धर्मशास्त्रातील थोतांड वा लोकांचे गैरसमज या संदर्भातील यांचे लेखन वाचले आहे. अर्चना तिवारी यांचे राजधर्म चे तुनळीवरील व्हिडीओ पहिले आहेत. त्यांचे रिपोर्टींग चांगले असते. बाकी पुरस्कार प्राप्त लोकांबद्दल माहिती नाही . तेव्हा यासंदर्भांतील प्रत्येक व्यक्तिविशेष कोणी लेख टंकला तर आभार.

हा पुरस्कार मिळण्यामागे माझा धर्म सुधारणावादी असलेला दृष्टिकोन आणि त्या पद्धतीने अनुषंगाने आलेले वर्तन हे कारणीभूत ठरले . पुरोगामी मताच्या तसेच सनातनी मताच्या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी यातील काही दोष उणिवा दाखवल्या . काहींनी तीव्र टीका केल्या .या सर्व गोष्टींचा विचार करून आजही मी ही धर्म सुधारणा वादाची भूमिका घेऊनच पुढे चालतो आहे .याही पुढे चालेन . त्याचे कुठेतरी दखल घेतली गेली आणि ती गोष्ट याच संस्थाळावर आमच्या मित्रानी जाहीर केली . . .दोन्ही गोष्टींचा आनंद वाटला . . मित्रवर्य कपिलमुनी यांचे मनःपूर्वक धन्यवाद . तसेच माझ्या या भूमिकेवर याच संस्थाळावरती माझ्यावर ज्यांनी साधक बाधक टीका केली आणि माझ्या विचारांना सुधारण्यास प्रवृत्त केले ,त्या सर्वांचे विशेष धन्यवाद .

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमी 05/05/2025 - 14:43
मन:पूर्वक अभिनंदन गुरुजी.. सगळ्या मिपाकरांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी भरपूर शुभेच्छा..

आत्मा साहेबांचे अभिनंदन, सोशल मीडिया वगैरेवर गरळ ओकण्याला हिंदुत्ववादी कार्य समजणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक आहे, प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणारे खरोखरीच आदरणीय असतात. बाकी हे अभिराम दीक्षित विदेशात डॉलर मध्ये खेळतात नि इथे लोकाना प्रोत्साहन वगैर देतात, स्वत करा ना काहीतरी कार्य म्हणावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रोत्साहन देणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. ते सुद्धा सामाजीक सद्भावना सौहार्द वाढवण्यासाठी. बाकी इतरही काही करतात त्याने सद्भावना वाढते का हे सुज्ञ मिपाकरांना वेगळे सांगायची गरज नाही. एक तर घोडा म्हणा किवा चतुर म्हणा....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेब ज्याने काहीतरी कार्य केलाय तो प्रोत्साहन देत आयल तर समजू शकतो, उदा. तुम्ही मला सैन्यात जा म्हणून प्रोत्साहन दिले तर ते लागू होईल, पण ज्याच्या खानदानात सैन्य काय असते ते कुणी पाहिले नाही तो प्रोत्सावू लागला सैन्यात जा म्हणून तर कसे होईल?

सामाजिक समरसता एक प्रभावी मार्ग आहे. त्पाचा योग्य उपयोग करून समाज प्रबोधन केलेत.अतिशय स्तुत्य आहे. अर्थात फलश्रुतीही तेव्हढीच महत्वाची व इतरेजनासाठी प्रेरणादायक . अभिनंदन.

वामन देशमुख 21/04/2025 - 16:43
अतृप्त आत्मा, अक्षय्य हिंदू पुरस्कार २०२५ मधील ‘सामाजिक समरसता’ या सन्माननीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! समाजामध्ये खर्‍या अर्थाने समरसता निर्माण करणं ही जितकी कठीण, तितकीच अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. हे कार्य तुम्ही निःस्वार्थ भावनेने आणि समाजप्रेमाने करत आहात याचा एक मिपाखरु म्हणून अभिमान आहे. आपल्या कामामुळे समाजातील जाती-धर्माच्या भिंती गळून पडाव्यात, माणुसकी आणि आपुलकीचा सेतू निर्माण व्हावा, हीच खरी हिंदुत्वाची शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका मिपाखराचा सन्मान होणं ही केवळ आनंदाचीच नाही तर अभिमानाची बाब आहे. "अक्षय्य हिंदू पुरस्कार" हा तुमच्या कार्याची पावती तर आहेच, पण भविष्यातील तुमच्या प्रेरणादायी प्रवासासाठी एक शिदोरी ठरेल यात शंका नाही. - द्येस्मुक् राव्

अतृप्त आत्मा अभिनंदन. स्वतः पौरोहित्य क्षेत्रात असूनसुद्धा धर्मशास्त्रातील थोतांड वा लोकांचे गैरसमज या संदर्भातील यांचे लेखन वाचले आहे. अर्चना तिवारी यांचे राजधर्म चे तुनळीवरील व्हिडीओ पहिले आहेत. त्यांचे रिपोर्टींग चांगले असते. बाकी पुरस्कार प्राप्त लोकांबद्दल माहिती नाही . तेव्हा यासंदर्भांतील प्रत्येक व्यक्तिविशेष कोणी लेख टंकला तर आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार

मिपाकर अतृप्त आत्मा यांचे अभिनंदन !

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

युयुत्सु ·

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु 21/04/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक 21/04/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु 21/04/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक 21/04/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री० देवेन्द्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र स० न० वि० वि० सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स. मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे - ० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे.

शर्यत

बिपीन सुरेश सांगळे ·

आम्हांला असाच लहानपणी मराठीत धडा होता. बैलांच्या बैलांना आंघोळ घालतात चांगलं चुकलं खायला घालतात. त्यांना कामाला जुंपत नसे. गावच्या पाटलाला तालुकायाला जायचे असते. तो बळीला म्हणतो गाडी जुंप. बळी नाही म्हणतो.पाटलाला राग येतो नंतर गावातले कुणी तरी जखमी होते. बळी पटकन गाडी जुंपून त्या जखमीला तालुक्याला नेतो. ......

बैलगाडा शर्यतीचा मनस्वी तिरस्कार असल्याने कथा आवडली नाही. माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 20/04/2025 - 14:21
+ १ स्वत:च्या मजेसाठी मुक्या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो. बैलांना जोरात पळण्यासाठी दारू पाजणे, कानात लाल मुंग्या सोडणे, शेपटी पिरगाळणे, शेपटीला चावणे, खिळे असलेला चाबूक मारणे, दाभण टोचणे असे अत्याचार केले जातात.

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते ! ???...

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

माणूसगाडा शर्यत म्हणजे बैलाला आरामात उभे राहता येईल एवढा एक गाडा तयार करायचा अन् तो ओढायला माणसांना जुंपायचे, त्यां माणसांच्या मानगुटीवर त्या गाड्यांचे ओझे लादून त्यांना पळायला लावायचे तेही पायात चप्पल न घालता. काय सुंदर मनोरंजन होईल ना बैलांचे !!

आम्हांला असाच लहानपणी मराठीत धडा होता. बैलांच्या बैलांना आंघोळ घालतात चांगलं चुकलं खायला घालतात. त्यांना कामाला जुंपत नसे. गावच्या पाटलाला तालुकायाला जायचे असते. तो बळीला म्हणतो गाडी जुंप. बळी नाही म्हणतो.पाटलाला राग येतो नंतर गावातले कुणी तरी जखमी होते. बळी पटकन गाडी जुंपून त्या जखमीला तालुक्याला नेतो. ......

बैलगाडा शर्यतीचा मनस्वी तिरस्कार असल्याने कथा आवडली नाही. माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 20/04/2025 - 14:21
+ १ स्वत:च्या मजेसाठी मुक्या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो. बैलांना जोरात पळण्यासाठी दारू पाजणे, कानात लाल मुंग्या सोडणे, शेपटी पिरगाळणे, शेपटीला चावणे, खिळे असलेला चाबूक मारणे, दाभण टोचणे असे अत्याचार केले जातात.

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते ! ???...

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

माणूसगाडा शर्यत म्हणजे बैलाला आरामात उभे राहता येईल एवढा एक गाडा तयार करायचा अन् तो ओढायला माणसांना जुंपायचे, त्यां माणसांच्या मानगुटीवर त्या गाड्यांचे ओझे लादून त्यांना पळायला लावायचे तेही पायात चप्पल न घालता. काय सुंदर मनोरंजन होईल ना बैलांचे !!
लेखनविषय:
शर्यत ------------------------------------------------------------------------------------- ‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला. तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते. संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये. त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं.