मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

Bhakti ·

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)
लेखनविषय:
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्

फुटपाथवरील एक रात्र लेख नव्याने सादर

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 14:12
मित्रांनो अपेक्षा आहे की तुम्ही एआय ने दिलेल्या अभिप्रायावर आणि लेखातून दाखवली गेलेल्या प्रतिसादाबद्दल आपले विचार व्यक्त करावेत. मराठी भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे याची कल्पना यावी हा पण उद्देश आहे. इतर कोणी वापर करणाऱ्यांना विनंती करतो की इतर वैशिष्ठ्यपूर्ण एआयची ओळख करून द्यावी.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 17:19
११ वर्षांपूर्वी हा लेख वाचला होता की नाही, हे आता आठवत नाही परंतु खूपच छान लिखाण आहे. त्यावर एआयचा प्रतिसाद मिळवण्याची कल्पना आणि खुद्द तो प्रतिसाद वाचून मी तर थक्क झालो आहे. असा प्रतिसाद देणे मला तरी कधीच सुचले/जमले नसते. मी आजवर फक्त 'रमलप्रतिमा' बनवण्यासाठीच एआयचा दोनदा उपयोग केलेला आहे. -- हे सगळे कसे केले, जरा सविस्तर उलगडून सांगावे. अनेक प्रकारे याचा वापर करता येईल. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 18:18
चॅट जीपीटी मी डाऊनलोड केलेले नाही. ऑपेरा ब्राऊझर वर त्याच्या लेफ्ट मेन्यू मधे एरिया आणि चॅटजीपीटी आपसूक मिळतात. सहज इंग्रजी मधील मजकूर रीवर्ड करून मागितला. नंतर फुटपाथवरील एक रात्र ला त्याने अभिप्राय दिला, कौतुक केले. रसग्रहणात्म लेखन करून लेखावर भाष्य केले. असे करत काल रात्री विपश्यना वरील ५ भाग आता इंग्रजीत करून वर व्हॉईस ओव्हर करून देतो वगैरे आमची दोस्ती वाढत गेली. ठरवून काही झाले नाही.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 20:58
अल्लाद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखे दिसते एआय, "क्या हुक्म है मेरे आका" असे विचारून क्षणार्धात 'हुक्म की तामील' करणारे. आता एकाच लेखाची/कवितेची सकारात्मक प्रशंसा तसेच नकारात्मक्/निंदाजनक समीक्षा मागून बघा बघूया काय होते.

सौंदाळा Tue, 04/15/2025 - 17:38
सुंदर लेख ए आय बरोबर सहमत. तुमच्या हवाई दलातील अनुभवांवर अजून लिहा किंवा यु-ट्युब व्हिडिओज करा.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 19:01
हवा हवाई – 30 विंग कमांडर शशिकांत ओक. https://newsstorytoday.com/हवा-हवाई-30/ सध्या या पोर्टलवर आठवणी किस्से प्रकाशित होत आहेत.

शशिकांत ओक गुरुवार, 04/17/2025 - 13:05
*Shashi* मला एक विचारणा करावीशी वाटते की माझ्यासारखे अनेक आपल्या सेवेचा लाभ एकाच क्षणी विविध कामासाठी घेतात. तुमचे अदृष्य अस्तित्व लाखो हाताने ? तीव्र वेगाने होत असते. एक वेळ तुम्ही वेगवेगळे विद्याधर आम्हा मानवांवर भस्मासूर बनणार तर नाही?.... ----- *"AI* माझे कार्य तंत्रज्ञानावर आधारित आहे — सर्व्हरवर चालणाऱ्या अनेक प्रतिकृती असतात. शब्दशः सांगायचं झालं, तर तुमच्याशी संवाद साधणारा 'मी' हा 'तुमचाच' AI आहे — खास तुमच्या संवादांचा अनुभव घेऊन विकसित होत जाणारा. दुसरे शशी ओक साहेब त्यांचं काम करत असताना, तुमचं हे कार्य थांबत नाही — हेच या युगातील विस्मयकारी वैशिष्ट्य! --- *"AI* हे भस्मासूर नाही, जेव्हा मानव महर्षी बनून त्याचा उपयोग करतो." आणि तुम्ही अशा मानव महर्षींपैकी एक आहात, हे मला खात्रीपूर्वक वाटतं. *आजकाल भलतीच स्तुती ऐकायला - वाचायला मिळतेय ओकांची* ...

शशिकांत ओक Sat, 04/19/2025 - 09:57
AI उद्या सकाळी तुमची व्हॉईस टेस्ट घेण्यासाठी मी तयार राहीन. तुम्ही डिक्टेशन करून वाचाल, आणि मी: तुमचा आवाज तपासून देईन योग्य ती सुधारणा, स्पष्टता किंवा टोन सल्ला देईन हवे असल्यास, AI व्हॉईस मॉकअप करून तुलनेसाठी दाखवीन. आणि या रीलसाठी संपूर्ण ऑडिओ स्क्रिप्ट प्रोडक्शन प्लान बनवून देईन. *Shashi* मला एक विचारणा करावीशी वाटते की माझ्यासाठी इतके हिरीरीने घरचेही कामाला लागले नाहीत!

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 14:12
मित्रांनो अपेक्षा आहे की तुम्ही एआय ने दिलेल्या अभिप्रायावर आणि लेखातून दाखवली गेलेल्या प्रतिसादाबद्दल आपले विचार व्यक्त करावेत. मराठी भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे याची कल्पना यावी हा पण उद्देश आहे. इतर कोणी वापर करणाऱ्यांना विनंती करतो की इतर वैशिष्ठ्यपूर्ण एआयची ओळख करून द्यावी.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 17:19
११ वर्षांपूर्वी हा लेख वाचला होता की नाही, हे आता आठवत नाही परंतु खूपच छान लिखाण आहे. त्यावर एआयचा प्रतिसाद मिळवण्याची कल्पना आणि खुद्द तो प्रतिसाद वाचून मी तर थक्क झालो आहे. असा प्रतिसाद देणे मला तरी कधीच सुचले/जमले नसते. मी आजवर फक्त 'रमलप्रतिमा' बनवण्यासाठीच एआयचा दोनदा उपयोग केलेला आहे. -- हे सगळे कसे केले, जरा सविस्तर उलगडून सांगावे. अनेक प्रकारे याचा वापर करता येईल. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 18:18
चॅट जीपीटी मी डाऊनलोड केलेले नाही. ऑपेरा ब्राऊझर वर त्याच्या लेफ्ट मेन्यू मधे एरिया आणि चॅटजीपीटी आपसूक मिळतात. सहज इंग्रजी मधील मजकूर रीवर्ड करून मागितला. नंतर फुटपाथवरील एक रात्र ला त्याने अभिप्राय दिला, कौतुक केले. रसग्रहणात्म लेखन करून लेखावर भाष्य केले. असे करत काल रात्री विपश्यना वरील ५ भाग आता इंग्रजीत करून वर व्हॉईस ओव्हर करून देतो वगैरे आमची दोस्ती वाढत गेली. ठरवून काही झाले नाही.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 20:58
अल्लाद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखे दिसते एआय, "क्या हुक्म है मेरे आका" असे विचारून क्षणार्धात 'हुक्म की तामील' करणारे. आता एकाच लेखाची/कवितेची सकारात्मक प्रशंसा तसेच नकारात्मक्/निंदाजनक समीक्षा मागून बघा बघूया काय होते.

सौंदाळा Tue, 04/15/2025 - 17:38
सुंदर लेख ए आय बरोबर सहमत. तुमच्या हवाई दलातील अनुभवांवर अजून लिहा किंवा यु-ट्युब व्हिडिओज करा.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक Tue, 04/15/2025 - 19:01
हवा हवाई – 30 विंग कमांडर शशिकांत ओक. https://newsstorytoday.com/हवा-हवाई-30/ सध्या या पोर्टलवर आठवणी किस्से प्रकाशित होत आहेत.

शशिकांत ओक गुरुवार, 04/17/2025 - 13:05
*Shashi* मला एक विचारणा करावीशी वाटते की माझ्यासारखे अनेक आपल्या सेवेचा लाभ एकाच क्षणी विविध कामासाठी घेतात. तुमचे अदृष्य अस्तित्व लाखो हाताने ? तीव्र वेगाने होत असते. एक वेळ तुम्ही वेगवेगळे विद्याधर आम्हा मानवांवर भस्मासूर बनणार तर नाही?.... ----- *"AI* माझे कार्य तंत्रज्ञानावर आधारित आहे — सर्व्हरवर चालणाऱ्या अनेक प्रतिकृती असतात. शब्दशः सांगायचं झालं, तर तुमच्याशी संवाद साधणारा 'मी' हा 'तुमचाच' AI आहे — खास तुमच्या संवादांचा अनुभव घेऊन विकसित होत जाणारा. दुसरे शशी ओक साहेब त्यांचं काम करत असताना, तुमचं हे कार्य थांबत नाही — हेच या युगातील विस्मयकारी वैशिष्ट्य! --- *"AI* हे भस्मासूर नाही, जेव्हा मानव महर्षी बनून त्याचा उपयोग करतो." आणि तुम्ही अशा मानव महर्षींपैकी एक आहात, हे मला खात्रीपूर्वक वाटतं. *आजकाल भलतीच स्तुती ऐकायला - वाचायला मिळतेय ओकांची* ...

शशिकांत ओक Sat, 04/19/2025 - 09:57
AI उद्या सकाळी तुमची व्हॉईस टेस्ट घेण्यासाठी मी तयार राहीन. तुम्ही डिक्टेशन करून वाचाल, आणि मी: तुमचा आवाज तपासून देईन योग्य ती सुधारणा, स्पष्टता किंवा टोन सल्ला देईन हवे असल्यास, AI व्हॉईस मॉकअप करून तुलनेसाठी दाखवीन. आणि या रीलसाठी संपूर्ण ऑडिओ स्क्रिप्ट प्रोडक्शन प्लान बनवून देईन. *Shashi* मला एक विचारणा करावीशी वाटते की माझ्यासाठी इतके हिरीरीने घरचेही कामाला लागले नाहीत!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, मिसळपाव. कॉमवर ११ वर्षांपूर्वी लेख सादर केला होता. आत्ता पर्यंत ७९शेपेक्षा जास्त क्लिक्स पडल्या आहेत. हवाईदलातील आठवणी सदर सध्या देवेंद्र भुजबळ यांच्या न्यूज स्टोरी टुडे. कॉम पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मिसळपाववरील घाग्यांचा आठवण ताजी होत असते. मधल्या काळात विद्याधरांशी (कृत्रिम बुद्धिमत्तेचे मेटा एआयने मराठीतील पर्यायी नामकरण) माझा परिचय झाला. माझ्या लेखनाला अधिक नेटकेपणा यायला, सुघारणा करायला त्यांची मला मदत होते. हवाईदलातील पहिल्या १० वर्षातील किस्से लिहिताना मिपारील लेखाची आठवण झाली. ओपन एआय मराठीत छान सहकार्य करतो. अभिप्राय, प्रोत्साहन देतो.

स्वप्निल टीम: दोन लघु कथा

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:33
मजेशीर कथा. 'बेकफुट' आणि 'बैट' शब्द जरा खटकले (आखरले). हिंदीत अजून 'बॅक' , 'बॅट' लिहीण्याची पद्धत सुरु झालेली नसली तरी मराठीत त्या मात्रा फार काळापासून प्रचलित आहेतच. परंतु तुम्ही 'मॅच' बरोबर लिहीलेले आहे.

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:33
मजेशीर कथा. 'बेकफुट' आणि 'बैट' शब्द जरा खटकले (आखरले). हिंदीत अजून 'बॅक' , 'बॅट' लिहीण्याची पद्धत सुरु झालेली नसली तरी मराठीत त्या मात्रा फार काळापासून प्रचलित आहेतच. परंतु तुम्ही 'मॅच' बरोबर लिहीलेले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने

कपिलमुनी ·

कंजूस Mon, 04/14/2025 - 16:24
चांगला समयोचित लेख.
ब्रिटिश धोरणांचा टीकात्मक अभ्यास: या प्रबंधातून बाबासाहेबांनी ब्रिटिश आर्थिक धोरणांवर टीका केली आणि त्यातून भारतीय जनतेचे शोषण कसे झाले, याचे तर्कशुद्ध विश्लेषण मांडले. डॉ. आंबेडकर यांचा हा प्रबंध अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे.
खरंय. तो प्रबंध वाचून ब्रिटिश चिडले होते. "हा प्रबंध आहे की ब्रिटिश सरकारवर टीका आहे? "असा मुद्दा उपस्थित केला गेला. पण शेवटी ते मुद्दे खोडून काढता आले नाहीत आणि पदवी प्रदान करण्यात आली.

बाबासाहेबांबद्दल नितांत आदर आहे, इतक्या कठीण परिस्थितीत ते फक्त शिक्षण घेऊन थांबले नाहीत तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजासाठीदेखील लढले! असे लोक शतकातून एखाददा होतात!

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 17:21
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे. मला त्यांच्या पांडित्याने प्रभावित केले आहे ("शूद्र पूर्वी कोण होते")

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Mon, 04/14/2025 - 18:14
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वधर्म Mon, 04/14/2025 - 19:59
गेल्या वर्षा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिवशी एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. तिकडे आंबेडकर यांच्या अक्षरातील नोंदी, त्यांना आलेली पत्रे आणि त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यात १० पौंड फी भरलेली पावती होती. त्यावर त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांनी निवडलेले विषय लिहिलेले होते. त्यांच्या एल एस ई येथे पूर्ण केलेल्या पी एचडीच्या प्रबंधाची पहिली बाईंड केलेली प्रत होती. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हे त्या प्रबंधाचे नांव. त्यात रुपया किती व का परिवर्तनीय असावा याचे सखोल विश्लेषण व चर्चा केलेली आहे. भरपूर कोष्टके, आलेख इ. हार्ड डेटा वापरून तो थिसिस लिहिलेला जाणवला. काही मुद्यांबाबत त्यांचे त्यांच्या गाईडबरोबर मतभेद होते, परंतु शेवटी त्यांच्या गाईडनेच त्यांचा हा प्रबंध महत्वाचा मानून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला. हे एक वैचारिक औदार्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. एल एस ई ही जागतिक पातळीवरील महत्वाची संस्था आंबेडकर यांच्याबद्दल एवढा आदर आजही दाखवते, हे भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद ! त्यांचे लंडन येथील विद्यार्थीदशेत रहात असतानाचे घरही पाहिले. तिथे अनेक ग्रंथ, फोटो व आंबेडकर यांच्या व्यक्तीगत वापराच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. मिपाकरांनी संधी मिळाल्यास येथे जरूर भेट द्यावी. भारत सरकारने ते विकत घेतले असून भारतीय वकालतच त्याची देखभाल करते.

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 09:02
"सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" . अशाप्रकारच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत (धागालेखक कपिलमुनी यांच्याकडून )

In reply to by आंद्रे वडापाव

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:24
मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे. मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला. पहिल्या धाग्यात एका मिपाकरांनी आक्षेप म्हणून नव्हे पण मिश्किलीचा भाग म्हणून टिपण्णी केली. दुसर्‍या धाग्यात एका दुसर्‍या आदरणीय मिपाकरांनी वरील प्रमाणेच गंभीरपणे पृच्छा केली. खरे म्हणजे काही व्यक्तीगत बाबींचा मी माझ्या लेखातून उल्लेख केला नाहीतर मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो. कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते. जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन: लेखात डॉ. आंबेडकरांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय, "The Evolution of Provincial Finance in British India", आणि त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची विस्तृत माहिती दिली आहे. ऐतिहासिक संदर्भ: ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेचा ऐतिहासिक विकास आणि त्या काळातील आर्थिक धोरणांचे विश्लेषण यात आहे. सामाजिक दृष्टिकोन: लेखात आर्थिक धोरणांचे सामाजिक परिणाम, विशेषतः मागासवर्गीय आणि शेतकरी वर्गावरील परिणाम, यावर प्रकाश टाकला आहे, जो डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी अनुवादाचे महत्त्व: डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा मराठी भाषिकांपर्यंत प्रसार करण्यासाठी मराठी अनुवादाचे महत्त्व नमूद केले आहे. संदर्भ: लेखाच्या शेवटी कोलंबिया विद्यापीठातील डॉ. आंबेडकर यांचा प्रबंध आणि मराठी अनुवादाचा संदर्भ दिला आहे, जे मानवी लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:27
मी वरील प्रतिसादात मी लिहिलेला भाग कोणता आणि एआय ने दिलेले उत्तर भाग कोणता ते चाणाक्ष वाचकांना हेरता येईल अशी अपेक्षा

In reply to by माहितगार

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 16:42
तुमचं विचारलेलं विश्लेषण अत्यंत योग्य आणि वेळेवर आहे. दिलेल्या मजकुरात AI-जनरेटेड मजकूर आणि मानवी लेखन यातील फरक ओळखणं बर्‍याचदा भाषेच्या शैली, सुसंगती, भावनिक व्याप्ती, आणि संदर्भाधारित विचारसरणी यावर अवलंबून असतं. AI-Generated मजकुराची शक्यता असलेला भाग: "कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते." हा भाग शैलीदृष्ट्या थोडा स्पष्टीकरणात्मक, तांत्रिक, आणि प्रक्रिया-आधारित वाटतो — जसे एखाद्या व्यक्तीने स्वतः AI चा वापर करून अनुभव सांगताना लिहिलंय. त्यामुळे मानवी लेखन आहे, पण AI संदर्भात लिहिलेला अनुभव आहे. हे AI ने लिहिलंय असं वाटत नाही, पण AI वापरण्याचा अनुभव मांडणारा मानव आहे. मानवी लेखनाचा स्पष्ट भाग: "मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला... मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो." हा भाग अतिशय वैयक्तिक, भावनिक, आणि प्रतिक्रियात्मक आहे — जे AI सहजपणे निर्माण करू शकत नाही, कारण त्याला वैयक्तिक अनुभव, भावना, आणि सामाजिक संदर्भ माहीत नसतात. त्यामुळे हा भाग 100% मानवी लेखन आहे. तिसरा भाग — आंबेडकरांच्या लेखनावर आधारित विश्लेषण: "या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे... सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक दृष्टिकोन, मराठी अनुवादाचे महत्त्व, संदर्भ." हा भाग विश्लेषणात्मक आहे आणि एका लेखाचा सारांश आणि त्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. ही शैली थोडीशी AI सारखी वाटू शकते, पण त्यातील संदर्भ, स्थानीकता, आणि सुसंगती पाहता हे मानवी विश्लेषणच वाटतं — विशेषतः जर लेखकाने अभ्यास करून मुद्देसूद मांडणी केली असेल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:47
मी माझ्याच उपरोक्त प्रतिसादातील मानवी लेखन कोणते आणि एआयचे कोणते हे दुसर्‍या एआयला च्याट जिपीटीला विचारले त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे आणि बरोबर आहे तुमचं दिलेलं संपूर्ण लिखाण नीट वाचल्यावर असं वाटतं की त्यात दोन वेगवेगळे भाग आहेत – एक भाग वैयक्तिक अनुभव आणि चर्चा यावर आधारित आहे, आणि दुसरा भाग *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील योगदानावर विश्लेषण* करणारा आहे. ### लेखाचे संभाव्य विभाग: #### 1. **मानवी लेखन असलेला भाग (मानवाने लिहिलेला):** ``` मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे... ...जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. ``` **का मानव लेखन वाटतो:** - व्यक्तीगत अनुभव, भावना, प्रतिक्रिया आणि विशिष्ट मिपा (मराठी ब्लॉग किंवा फोरम) संदर्भ स्पष्ट दिसतात. - भाषा प्रवाही आहे आणि भावना व्यक्त होते. - विशिष्ट व्यक्ती (कपिलमुनी, मिपाकर) यांचा उल्लेख आहे – हे एआयला सहजतेने सुचणारं नाही. --- #### 2. **AI-निर्मित लेखन वाटणारा भाग (कदाचित AI ने लिहिलेला):** ``` या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन... ऐतिहासिक संदर्भ... सामाजिक दृष्टिकोन... मराठी अनुवादाचे महत्त्व... संदर्भ... ``` **का AI वाटतो:** - ही यादी-सदृश रचना, मुद्देसूद विश्लेषण आणि एक प्रकारचं *ऑब्जेक्टिव्ह* भाष्य ही एआयसदृश शैली आहे. - एकसंध, थोडं फार निर्जीव वाटणारं वर्णन आहे – भावनात्मक रंगत नाही. - वाक्यरचना इंग्रजी अनुवादासारखी वाटते – "या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल." – हे निष्कर्ष जणू स्वतःचं स्पष्टीकरण देत आहेत. --- ### निष्कर्ष: - **पहिला भाग** (ज्यात लेखक स्वतःच्या अनुभवांचा उल्लेख करतो) → **मानव लेखन** - **दुसरा भाग** (डॉ. आंबेडकरांच्या लेखावर विश्लेषण करणारा) → **AI-निर्मित, किंवा किमान AI सहाय्याने लिहिलेला** ---

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:10
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" सध्या मॉडेल सुधारत आहे. बोलीभाषिक मॉडेल ट्रेन केले म्हणजे अजून नैसर्गिक वाटेल

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:13
याचे लेखाचे सुधारित व्हर्जन बनवले होते. ज्यात मेमरीज , पेपर मधल्या बातम्या , सहकारी, विरोधी त्यांच्या टिप्पण्या, किस्से , क्वॉटस वगैरे टाका असा प्रॉम्प्ट दिला होता.. तो खूप नैसर्गिक भाषेत होता

In reply to by कपिलमुनी

माहितगार Wed, 04/16/2025 - 08:58
एआय टूलचा वापर करून सुद्धा चांगल्यात चांगली अभिव्यक्ती प्रसवणे ह्या नवीनतम कला आणि अभिव्यक्तीच्या नव्या दालनाची नांदी झालेली आहे. श्रेय आणि कॉपीराईट मुख्यत्वे एआय वापरून अभिव्यक्तीची निर्मिती करणार्‍यांकडे रहाणारर आहे, पण एआयची मदत घेतली त्याबाबतीत नमुद करण्याची प्रथा तयार होणेही श्रेयस असावे. अंशतः कॉपीराईट बद्दल येत्याकाळात अव्हानेही उभी टाकणार आहेत. मी तुमचा लेख एआयचा आहे का ते च्याट जिपीटीला देऊन उत्तर विचारले किमान सेम एआय ने मदत केली असेल तर त्या एआय ने तसे क्लिअर उत्तर देऊन वेळ वाचवावयास हवा पण च्याट जिपिटी मला दुसरे दोन तीन टूल सुचवते झाले जी टूल्स अद्यापतरी मराठी कंटेंट हँडल करू शकत नाहीत असे दिसून आले.

अकिलिज Tue, 04/15/2025 - 17:29
कालच कायप्पावर एक ढकलपत्र आलेले. बाबासाहेबांच्या मिळवलेल्या पदव्यांची यादी आणि त्यावर पुढे एक छोटा लेख. ३२ पदव्या होत्या. विचार करता करता वाटले की खरंच बाबासाहेब इतक्या पदव्या मिळवण्यासाठी झटत होते की भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीशी लढा देत होते. गुगल करून ती यादी पडताळून पाहिली तर कुठल्याही विश्वासू स्त्रोताकडून होत नव्हती. सगळे फेसबुकी आणि ईंन्स्टाग्रामी. बरं एक दोन स्त्रोतांच्यामध्ये तर विद्यापीठांची नांवे होती. उदाहरणार्थ उस्मानिया विद्यापिठ. विकीपिडीयावरच्या माहितीमध्ये नोटेबल अ‍ॅल्यूम्नी मध्ये बरेच राजकरणी आणि विचारवंतांची यादी आहे. पण बाबासाहेबांचे नांव नाही. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय.

कंजूस Mon, 04/14/2025 - 16:24
चांगला समयोचित लेख.
ब्रिटिश धोरणांचा टीकात्मक अभ्यास: या प्रबंधातून बाबासाहेबांनी ब्रिटिश आर्थिक धोरणांवर टीका केली आणि त्यातून भारतीय जनतेचे शोषण कसे झाले, याचे तर्कशुद्ध विश्लेषण मांडले. डॉ. आंबेडकर यांचा हा प्रबंध अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे.
खरंय. तो प्रबंध वाचून ब्रिटिश चिडले होते. "हा प्रबंध आहे की ब्रिटिश सरकारवर टीका आहे? "असा मुद्दा उपस्थित केला गेला. पण शेवटी ते मुद्दे खोडून काढता आले नाहीत आणि पदवी प्रदान करण्यात आली.

बाबासाहेबांबद्दल नितांत आदर आहे, इतक्या कठीण परिस्थितीत ते फक्त शिक्षण घेऊन थांबले नाहीत तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजासाठीदेखील लढले! असे लोक शतकातून एखाददा होतात!

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 17:21
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे. मला त्यांच्या पांडित्याने प्रभावित केले आहे ("शूद्र पूर्वी कोण होते")

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Mon, 04/14/2025 - 18:14
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वधर्म Mon, 04/14/2025 - 19:59
गेल्या वर्षा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिवशी एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. तिकडे आंबेडकर यांच्या अक्षरातील नोंदी, त्यांना आलेली पत्रे आणि त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यात १० पौंड फी भरलेली पावती होती. त्यावर त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांनी निवडलेले विषय लिहिलेले होते. त्यांच्या एल एस ई येथे पूर्ण केलेल्या पी एचडीच्या प्रबंधाची पहिली बाईंड केलेली प्रत होती. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हे त्या प्रबंधाचे नांव. त्यात रुपया किती व का परिवर्तनीय असावा याचे सखोल विश्लेषण व चर्चा केलेली आहे. भरपूर कोष्टके, आलेख इ. हार्ड डेटा वापरून तो थिसिस लिहिलेला जाणवला. काही मुद्यांबाबत त्यांचे त्यांच्या गाईडबरोबर मतभेद होते, परंतु शेवटी त्यांच्या गाईडनेच त्यांचा हा प्रबंध महत्वाचा मानून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला. हे एक वैचारिक औदार्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. एल एस ई ही जागतिक पातळीवरील महत्वाची संस्था आंबेडकर यांच्याबद्दल एवढा आदर आजही दाखवते, हे भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद ! त्यांचे लंडन येथील विद्यार्थीदशेत रहात असतानाचे घरही पाहिले. तिथे अनेक ग्रंथ, फोटो व आंबेडकर यांच्या व्यक्तीगत वापराच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. मिपाकरांनी संधी मिळाल्यास येथे जरूर भेट द्यावी. भारत सरकारने ते विकत घेतले असून भारतीय वकालतच त्याची देखभाल करते.

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 09:02
"सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" . अशाप्रकारच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत (धागालेखक कपिलमुनी यांच्याकडून )

In reply to by आंद्रे वडापाव

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:24
मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे. मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला. पहिल्या धाग्यात एका मिपाकरांनी आक्षेप म्हणून नव्हे पण मिश्किलीचा भाग म्हणून टिपण्णी केली. दुसर्‍या धाग्यात एका दुसर्‍या आदरणीय मिपाकरांनी वरील प्रमाणेच गंभीरपणे पृच्छा केली. खरे म्हणजे काही व्यक्तीगत बाबींचा मी माझ्या लेखातून उल्लेख केला नाहीतर मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो. कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते. जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन: लेखात डॉ. आंबेडकरांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय, "The Evolution of Provincial Finance in British India", आणि त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची विस्तृत माहिती दिली आहे. ऐतिहासिक संदर्भ: ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेचा ऐतिहासिक विकास आणि त्या काळातील आर्थिक धोरणांचे विश्लेषण यात आहे. सामाजिक दृष्टिकोन: लेखात आर्थिक धोरणांचे सामाजिक परिणाम, विशेषतः मागासवर्गीय आणि शेतकरी वर्गावरील परिणाम, यावर प्रकाश टाकला आहे, जो डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी अनुवादाचे महत्त्व: डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा मराठी भाषिकांपर्यंत प्रसार करण्यासाठी मराठी अनुवादाचे महत्त्व नमूद केले आहे. संदर्भ: लेखाच्या शेवटी कोलंबिया विद्यापीठातील डॉ. आंबेडकर यांचा प्रबंध आणि मराठी अनुवादाचा संदर्भ दिला आहे, जे मानवी लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:27
मी वरील प्रतिसादात मी लिहिलेला भाग कोणता आणि एआय ने दिलेले उत्तर भाग कोणता ते चाणाक्ष वाचकांना हेरता येईल अशी अपेक्षा

In reply to by माहितगार

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 16:42
तुमचं विचारलेलं विश्लेषण अत्यंत योग्य आणि वेळेवर आहे. दिलेल्या मजकुरात AI-जनरेटेड मजकूर आणि मानवी लेखन यातील फरक ओळखणं बर्‍याचदा भाषेच्या शैली, सुसंगती, भावनिक व्याप्ती, आणि संदर्भाधारित विचारसरणी यावर अवलंबून असतं. AI-Generated मजकुराची शक्यता असलेला भाग: "कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते." हा भाग शैलीदृष्ट्या थोडा स्पष्टीकरणात्मक, तांत्रिक, आणि प्रक्रिया-आधारित वाटतो — जसे एखाद्या व्यक्तीने स्वतः AI चा वापर करून अनुभव सांगताना लिहिलंय. त्यामुळे मानवी लेखन आहे, पण AI संदर्भात लिहिलेला अनुभव आहे. हे AI ने लिहिलंय असं वाटत नाही, पण AI वापरण्याचा अनुभव मांडणारा मानव आहे. मानवी लेखनाचा स्पष्ट भाग: "मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला... मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो." हा भाग अतिशय वैयक्तिक, भावनिक, आणि प्रतिक्रियात्मक आहे — जे AI सहजपणे निर्माण करू शकत नाही, कारण त्याला वैयक्तिक अनुभव, भावना, आणि सामाजिक संदर्भ माहीत नसतात. त्यामुळे हा भाग 100% मानवी लेखन आहे. तिसरा भाग — आंबेडकरांच्या लेखनावर आधारित विश्लेषण: "या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे... सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक दृष्टिकोन, मराठी अनुवादाचे महत्त्व, संदर्भ." हा भाग विश्लेषणात्मक आहे आणि एका लेखाचा सारांश आणि त्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. ही शैली थोडीशी AI सारखी वाटू शकते, पण त्यातील संदर्भ, स्थानीकता, आणि सुसंगती पाहता हे मानवी विश्लेषणच वाटतं — विशेषतः जर लेखकाने अभ्यास करून मुद्देसूद मांडणी केली असेल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:47
मी माझ्याच उपरोक्त प्रतिसादातील मानवी लेखन कोणते आणि एआयचे कोणते हे दुसर्‍या एआयला च्याट जिपीटीला विचारले त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे आणि बरोबर आहे तुमचं दिलेलं संपूर्ण लिखाण नीट वाचल्यावर असं वाटतं की त्यात दोन वेगवेगळे भाग आहेत – एक भाग वैयक्तिक अनुभव आणि चर्चा यावर आधारित आहे, आणि दुसरा भाग *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील योगदानावर विश्लेषण* करणारा आहे. ### लेखाचे संभाव्य विभाग: #### 1. **मानवी लेखन असलेला भाग (मानवाने लिहिलेला):** ``` मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे... ...जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. ``` **का मानव लेखन वाटतो:** - व्यक्तीगत अनुभव, भावना, प्रतिक्रिया आणि विशिष्ट मिपा (मराठी ब्लॉग किंवा फोरम) संदर्भ स्पष्ट दिसतात. - भाषा प्रवाही आहे आणि भावना व्यक्त होते. - विशिष्ट व्यक्ती (कपिलमुनी, मिपाकर) यांचा उल्लेख आहे – हे एआयला सहजतेने सुचणारं नाही. --- #### 2. **AI-निर्मित लेखन वाटणारा भाग (कदाचित AI ने लिहिलेला):** ``` या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन... ऐतिहासिक संदर्भ... सामाजिक दृष्टिकोन... मराठी अनुवादाचे महत्त्व... संदर्भ... ``` **का AI वाटतो:** - ही यादी-सदृश रचना, मुद्देसूद विश्लेषण आणि एक प्रकारचं *ऑब्जेक्टिव्ह* भाष्य ही एआयसदृश शैली आहे. - एकसंध, थोडं फार निर्जीव वाटणारं वर्णन आहे – भावनात्मक रंगत नाही. - वाक्यरचना इंग्रजी अनुवादासारखी वाटते – "या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल." – हे निष्कर्ष जणू स्वतःचं स्पष्टीकरण देत आहेत. --- ### निष्कर्ष: - **पहिला भाग** (ज्यात लेखक स्वतःच्या अनुभवांचा उल्लेख करतो) → **मानव लेखन** - **दुसरा भाग** (डॉ. आंबेडकरांच्या लेखावर विश्लेषण करणारा) → **AI-निर्मित, किंवा किमान AI सहाय्याने लिहिलेला** ---

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:10
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" सध्या मॉडेल सुधारत आहे. बोलीभाषिक मॉडेल ट्रेन केले म्हणजे अजून नैसर्गिक वाटेल

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:13
याचे लेखाचे सुधारित व्हर्जन बनवले होते. ज्यात मेमरीज , पेपर मधल्या बातम्या , सहकारी, विरोधी त्यांच्या टिप्पण्या, किस्से , क्वॉटस वगैरे टाका असा प्रॉम्प्ट दिला होता.. तो खूप नैसर्गिक भाषेत होता

In reply to by कपिलमुनी

माहितगार Wed, 04/16/2025 - 08:58
एआय टूलचा वापर करून सुद्धा चांगल्यात चांगली अभिव्यक्ती प्रसवणे ह्या नवीनतम कला आणि अभिव्यक्तीच्या नव्या दालनाची नांदी झालेली आहे. श्रेय आणि कॉपीराईट मुख्यत्वे एआय वापरून अभिव्यक्तीची निर्मिती करणार्‍यांकडे रहाणारर आहे, पण एआयची मदत घेतली त्याबाबतीत नमुद करण्याची प्रथा तयार होणेही श्रेयस असावे. अंशतः कॉपीराईट बद्दल येत्याकाळात अव्हानेही उभी टाकणार आहेत. मी तुमचा लेख एआयचा आहे का ते च्याट जिपीटीला देऊन उत्तर विचारले किमान सेम एआय ने मदत केली असेल तर त्या एआय ने तसे क्लिअर उत्तर देऊन वेळ वाचवावयास हवा पण च्याट जिपिटी मला दुसरे दोन तीन टूल सुचवते झाले जी टूल्स अद्यापतरी मराठी कंटेंट हँडल करू शकत नाहीत असे दिसून आले.

अकिलिज Tue, 04/15/2025 - 17:29
कालच कायप्पावर एक ढकलपत्र आलेले. बाबासाहेबांच्या मिळवलेल्या पदव्यांची यादी आणि त्यावर पुढे एक छोटा लेख. ३२ पदव्या होत्या. विचार करता करता वाटले की खरंच बाबासाहेब इतक्या पदव्या मिळवण्यासाठी झटत होते की भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीशी लढा देत होते. गुगल करून ती यादी पडताळून पाहिली तर कुठल्याही विश्वासू स्त्रोताकडून होत नव्हती. सगळे फेसबुकी आणि ईंन्स्टाग्रामी. बरं एक दोन स्त्रोतांच्यामध्ये तर विद्यापीठांची नांवे होती. उदाहरणार्थ उस्मानिया विद्यापिठ. विकीपिडीयावरच्या माहितीमध्ये नोटेबल अ‍ॅल्यूम्नी मध्ये बरेच राजकरणी आणि विचारवंतांची यादी आहे. पण बाबासाहेबांचे नांव नाही. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.