मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आधुनिक दान

सृष्टीलावण्या ·

www.indianblooddonors.com ह्या वेबसाईटवर आपल्याला रक्ताची गरज असेल तर इच्छुक रक्तदात्यांची सूचीपण उपलब्ध असते. जी आणीबाणीत उपयोगी पडू शकते. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्रमोद देव 15/03/2008 - 11:03
मी आजवर जवळ जवळ तीस वेळा रक्तदान केलंय. गेली २०-२२ दर वर्षे १५ ऑगस्ट रोजी मी राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरात रक्तदान करत आलोय आणि एरवी जेव्हा जशी जरूर होती तेव्हा तिथे जाऊन केलेय. एक वेळ अशी होती की नुसते रक्त पाहूनच मला भोवळ आली होती; पण नंतर मनातले गैरसमज आणि भिती दूर झाल्यावर मी त्यावर मात करू शकलो. माझेही समस्त तरूण/तरूणींना आवाहन आहे की जमेल तेव्हा आणि जमेल तिथे निदान वर्षातून एकवेळा तरी रक्तदान करा. तसे पाहायला गेले एखादी सशक्त व्यक्ती तीन ते सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून २-४ वेळा रक्तदान करू शकते. पण हे प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्यामुळे निदान वर्षातून एकदा रक्तदान करायला काहीच हरकत नाही.

In reply to by प्रमोद देव

सर्किट 16/03/2008 - 06:45
काय सांगताय ! तुम्हाला रक्त लागले की माझे रक्त खुशाल शोषून घ्या (ओ पॉझिटिव्ह आहे म्हाराजा, काय समजलात काय ?) - (रक्त दाता.. जो काउंट ठेवत नाही) सर्किट

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:24
थोडक्यातच परंतु खूप चांगला लेख.. रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे आणि ते अवश्य करावं याबद्दल दुमत नाही. परंतु माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कधीही रक्तदान शिबिरात रक्तदान करत नाही कारण बर्‍याचदा शिबिराचे आयोजक आपण केलेल्या रक्तदानाचा धंदा करतात व गरजू व्यक्तिला ते रक्त बर्‍यापैकी महाग पडतं. मात्र कुणी कुठे ओळखीपाळखीत, नातेवाईकात, मित्रमंडळीत कुणी गरजू असेल तर मात्र रात्रीबेरात्रीही रक्तदान करायला मागेपुढे पाहात नाही. मात्र रक्तदान शिबिरात मी कधीही रक्तदान करत नाही... मध्यंतरी पश्चिम रेल्वेवर जे सिरियल बॉम्बस्फोट झाले तेव्हा दुसर्‍याच दिवशी मुद्दामून ठाण्याहून जाऊन मी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात माझ्या जखमी मुंबईकरांकरता रक्तदान केले. स्वत:चं कौतुक सांगू नये, परंतु हे वाचून एखाद्या वाचकाला जरी, 'आपणही कधी असं करावं' असं वाटलं तरी मला ते पुरेसं आहे! रक्तदानामुळे साहजिकच शरीरातील रक्त रिसायकल होते व अर्थातच ताजे रक्त शरीरात खेळू लागते! त्यामुळे रक्तदान हे रक्तदात्यालाही फायद्याचेच ठरते. निरोगी प्रौढ व्यक्तिचे रक्तदानाच्या वेळेला फक्त ३५० मिलि एवढेच रक्त काढले जाते आणि मेडिकल सायन्सच्या नियमाप्रमाणे १२०० मिलिपर्यंत जरी रक्त गेले तरी मानवी जीवाला काहीच धोका नसतो. त्यामुळे ३५० मिलि रक्तदान करणे हे अत्यंत सुरक्षित आहे... असो... आपला, (रक्तदाता) तात्या.

प्राजु 15/03/2008 - 20:23
भारतात असताना २ वेळा केले आहे रक्तदान. माझे बाबा तर दरवर्षी करतात रक्तदान. लघुलेख आवडला. आवांतर : मी कॉलेज मध्ये असताना माझ्या तब्बेतीमुळे "प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण" असा फिशपाँड पडला होता. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 15/03/2008 - 20:30
"प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण" हा हा हा! मग आणला का चमचा... आपण साला आजपर्यंत एकदाही नाही केले,पण आता एवढे लोक सांगत आहेत म्हटल्यावर करायलाच पाह्यजे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

माझ्या मुलाच्या शाळेमध्ये शिबीर होते मी व नवरा गेलो होतो. माझ्या नवर्‍याने रक्तदान केले पण तेथील डॉक्टर मला म्हणाले," तुम्ही करणार आहात का रक्तदान?, तुमच्याकडे पाहून मला वाटते कि तुम्हालाच एक बाटली रक्त द्यावे लागेल.. बाकी लेख आवडला. मस्त विषय...

सचिन 16/03/2008 - 18:23
रक्तदानासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. साईट दिली आहेत, ती ही उपयोगी पडू शकेल. मनापासून धन्यवाद. परन्तु, याव्यतिरिक्त विशेष काही माहिती लेखातून मिळू शकली नाही. तुम्ही लिहिलेल्या गैरसमजांबद्दल बोलायचं झालं तर , मला नाही वाटत मिपाकरांपैकी कोणाचा असा काही गैरसमज असेल म्हणून. मी देखील दर वर्षी वाढदिवसाला रक्तदान करतो, आणि इतर गरजेच्या वेळी..अर्थातच. आणखी एक, तुम्ही नको म्हटलं असलं तरी हा मुद्दा मांडू इच्छितो. रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे. भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ?

In reply to by सचिन

राजमुद्रा 17/03/2008 - 13:27
रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे. भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ? सचिनशी सहमत :) सृष्टीलावण्या, खरंच काय गरज होती? तुम्ही काय तिथे माणसे मोजायला गेला होतात का? गुजराती किती, मराठी किती ? रक्तदान करताना जातीची पण नोंद करतात काय? तुम्हाला कुठून कळले? राजमुद्रा :)

कावीळ झालेल्या व्यक्तीने रक्तदान करु नये असे म्हणतात्......खरं आहे का? मी स्वत: रक्तदान करायला गेल्यावर मला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि मला पुर्वी कावीळीची लागण झाली असल्याने माझे रक्त नाकारण्यात आले..... या संबंधीत कोणी खुलासा करु शकेल काय? आपला, (कावीळ झालेला) छोटी टिंगी.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाच्या रक्तात हेपाटायटिस (ए, बी, की सी माहित नाही) चे जंतू असतात. कावीळ बरी झालेली असली तरी ते जंतू म्हणे आयुष्यभर रक्तात रहातात. मला पूर्वी कावीळ झालेली असल्याने माझेही रक्त घेत नाहीत. तेंव्हा तुम्हाला जर पुर्वी कधीही कावीळ झालेली असेल तर रक्तदान करण्यापूर्वी तिथे असलेल्या नर्सला ते सांगा...

इसम 16/03/2008 - 19:56
सर्वसाधारण रक्तगट असणार्‍या लोकांनी रक्तदान करण्यावर वरती पुष्कळ माहिती योग्यप्रकारे चर्चिली गेली आहे. मला दिला गेलेला एक सल्ला इथेही पारखला जाऊ शकतो म्हणून लिहितोय. असाधारण रक्तगट असणार्‍यांनी गरजेवेळीच दान करावे असे मला एकदा, म्हणजे १५ वर्षांपूर्वी, सहजच रक्तदान करतांना तेथील डॉक्टरांनी बजावले होते. अशा लोकांनी आपले नाव आणि पत्ता योग्य संस्थांकडे नोंदवलेले असणे जास्त गरजेचे आहे असे त्यांचे मत होते आणि ते मला योग्य वाटले. विषाणूंमुळे झालेल्या काविळीची लागण रक्ताद्वारे पुढे कैक वर्षांनंतरही होऊ शकते असे मी ऐकले होते. -एक इसम

www.indianblooddonors.com ह्या वेबसाईटवर आपल्याला रक्ताची गरज असेल तर इच्छुक रक्तदात्यांची सूचीपण उपलब्ध असते. जी आणीबाणीत उपयोगी पडू शकते. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्रमोद देव 15/03/2008 - 11:03
मी आजवर जवळ जवळ तीस वेळा रक्तदान केलंय. गेली २०-२२ दर वर्षे १५ ऑगस्ट रोजी मी राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरात रक्तदान करत आलोय आणि एरवी जेव्हा जशी जरूर होती तेव्हा तिथे जाऊन केलेय. एक वेळ अशी होती की नुसते रक्त पाहूनच मला भोवळ आली होती; पण नंतर मनातले गैरसमज आणि भिती दूर झाल्यावर मी त्यावर मात करू शकलो. माझेही समस्त तरूण/तरूणींना आवाहन आहे की जमेल तेव्हा आणि जमेल तिथे निदान वर्षातून एकवेळा तरी रक्तदान करा. तसे पाहायला गेले एखादी सशक्त व्यक्ती तीन ते सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून २-४ वेळा रक्तदान करू शकते. पण हे प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्यामुळे निदान वर्षातून एकदा रक्तदान करायला काहीच हरकत नाही.

In reply to by प्रमोद देव

सर्किट 16/03/2008 - 06:45
काय सांगताय ! तुम्हाला रक्त लागले की माझे रक्त खुशाल शोषून घ्या (ओ पॉझिटिव्ह आहे म्हाराजा, काय समजलात काय ?) - (रक्त दाता.. जो काउंट ठेवत नाही) सर्किट

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:24
थोडक्यातच परंतु खूप चांगला लेख.. रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे आणि ते अवश्य करावं याबद्दल दुमत नाही. परंतु माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कधीही रक्तदान शिबिरात रक्तदान करत नाही कारण बर्‍याचदा शिबिराचे आयोजक आपण केलेल्या रक्तदानाचा धंदा करतात व गरजू व्यक्तिला ते रक्त बर्‍यापैकी महाग पडतं. मात्र कुणी कुठे ओळखीपाळखीत, नातेवाईकात, मित्रमंडळीत कुणी गरजू असेल तर मात्र रात्रीबेरात्रीही रक्तदान करायला मागेपुढे पाहात नाही. मात्र रक्तदान शिबिरात मी कधीही रक्तदान करत नाही... मध्यंतरी पश्चिम रेल्वेवर जे सिरियल बॉम्बस्फोट झाले तेव्हा दुसर्‍याच दिवशी मुद्दामून ठाण्याहून जाऊन मी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात माझ्या जखमी मुंबईकरांकरता रक्तदान केले. स्वत:चं कौतुक सांगू नये, परंतु हे वाचून एखाद्या वाचकाला जरी, 'आपणही कधी असं करावं' असं वाटलं तरी मला ते पुरेसं आहे! रक्तदानामुळे साहजिकच शरीरातील रक्त रिसायकल होते व अर्थातच ताजे रक्त शरीरात खेळू लागते! त्यामुळे रक्तदान हे रक्तदात्यालाही फायद्याचेच ठरते. निरोगी प्रौढ व्यक्तिचे रक्तदानाच्या वेळेला फक्त ३५० मिलि एवढेच रक्त काढले जाते आणि मेडिकल सायन्सच्या नियमाप्रमाणे १२०० मिलिपर्यंत जरी रक्त गेले तरी मानवी जीवाला काहीच धोका नसतो. त्यामुळे ३५० मिलि रक्तदान करणे हे अत्यंत सुरक्षित आहे... असो... आपला, (रक्तदाता) तात्या.

प्राजु 15/03/2008 - 20:23
भारतात असताना २ वेळा केले आहे रक्तदान. माझे बाबा तर दरवर्षी करतात रक्तदान. लघुलेख आवडला. आवांतर : मी कॉलेज मध्ये असताना माझ्या तब्बेतीमुळे "प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण" असा फिशपाँड पडला होता. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 15/03/2008 - 20:30
"प्राजक्ता गेली करायला रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण" हा हा हा! मग आणला का चमचा... आपण साला आजपर्यंत एकदाही नाही केले,पण आता एवढे लोक सांगत आहेत म्हटल्यावर करायलाच पाह्यजे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

माझ्या मुलाच्या शाळेमध्ये शिबीर होते मी व नवरा गेलो होतो. माझ्या नवर्‍याने रक्तदान केले पण तेथील डॉक्टर मला म्हणाले," तुम्ही करणार आहात का रक्तदान?, तुमच्याकडे पाहून मला वाटते कि तुम्हालाच एक बाटली रक्त द्यावे लागेल.. बाकी लेख आवडला. मस्त विषय...

सचिन 16/03/2008 - 18:23
रक्तदानासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. साईट दिली आहेत, ती ही उपयोगी पडू शकेल. मनापासून धन्यवाद. परन्तु, याव्यतिरिक्त विशेष काही माहिती लेखातून मिळू शकली नाही. तुम्ही लिहिलेल्या गैरसमजांबद्दल बोलायचं झालं तर , मला नाही वाटत मिपाकरांपैकी कोणाचा असा काही गैरसमज असेल म्हणून. मी देखील दर वर्षी वाढदिवसाला रक्तदान करतो, आणि इतर गरजेच्या वेळी..अर्थातच. आणखी एक, तुम्ही नको म्हटलं असलं तरी हा मुद्दा मांडू इच्छितो. रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे. भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ?

In reply to by सचिन

राजमुद्रा 17/03/2008 - 13:27
रक्ताविषयी बोलताना गुजराथी - मराठी चा चिमटा टाळायला हवा होता...कारण ते कंसातले वाक्य निश्चितच बेसलेस आहे. भांडण सुरू होईल आणि मूळ विषय बाजूला राहील म्हणून सबबी देत नाही असं तुम्ही म्हटलय्...तर मग ते वाक्यच तुम्ही टाकलं नसतत तर अधिक बरं झालं नसतं का ? म्हणजे तुम्ही चिमटा काढायचा..आणि आम्ही ओय.. सुद्धा म्हणायचं नाही ? सचिनशी सहमत :) सृष्टीलावण्या, खरंच काय गरज होती? तुम्ही काय तिथे माणसे मोजायला गेला होतात का? गुजराती किती, मराठी किती ? रक्तदान करताना जातीची पण नोंद करतात काय? तुम्हाला कुठून कळले? राजमुद्रा :)

कावीळ झालेल्या व्यक्तीने रक्तदान करु नये असे म्हणतात्......खरं आहे का? मी स्वत: रक्तदान करायला गेल्यावर मला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि मला पुर्वी कावीळीची लागण झाली असल्याने माझे रक्त नाकारण्यात आले..... या संबंधीत कोणी खुलासा करु शकेल काय? आपला, (कावीळ झालेला) छोटी टिंगी.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाच्या रक्तात हेपाटायटिस (ए, बी, की सी माहित नाही) चे जंतू असतात. कावीळ बरी झालेली असली तरी ते जंतू म्हणे आयुष्यभर रक्तात रहातात. मला पूर्वी कावीळ झालेली असल्याने माझेही रक्त घेत नाहीत. तेंव्हा तुम्हाला जर पुर्वी कधीही कावीळ झालेली असेल तर रक्तदान करण्यापूर्वी तिथे असलेल्या नर्सला ते सांगा...

इसम 16/03/2008 - 19:56
सर्वसाधारण रक्तगट असणार्‍या लोकांनी रक्तदान करण्यावर वरती पुष्कळ माहिती योग्यप्रकारे चर्चिली गेली आहे. मला दिला गेलेला एक सल्ला इथेही पारखला जाऊ शकतो म्हणून लिहितोय. असाधारण रक्तगट असणार्‍यांनी गरजेवेळीच दान करावे असे मला एकदा, म्हणजे १५ वर्षांपूर्वी, सहजच रक्तदान करतांना तेथील डॉक्टरांनी बजावले होते. अशा लोकांनी आपले नाव आणि पत्ता योग्य संस्थांकडे नोंदवलेले असणे जास्त गरजेचे आहे असे त्यांचे मत होते आणि ते मला योग्य वाटले. विषाणूंमुळे झालेल्या काविळीची लागण रक्ताद्वारे पुढे कैक वर्षांनंतरही होऊ शकते असे मी ऐकले होते. -एक इसम
बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते. एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील.

लहरी राजा, प्रजा आंधळी...

विकास ·

झकासराव 14/03/2008 - 23:53
धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झाली. >>>>>>>> स्थापनेनंतर त्या निधीच्या रेकॉर्ड वर अजुन पर्यंत मुख्यमंत्री म्हणुन वसंतराव नाईक यांचेच नाव होते. ह्याला म्हणतात सरकारी कारभार :) बघा त्यानंतर किती मुख्यमंत्री झालेत ते मोजा आता. संदर्भ : लोकसत्ता मध्ये आलेली बातमी. आता बातमी महिन्याभरापुर्वी आली असल्याने लिन्क शोधता शोधता सापडेना.

प्रमोद देव 15/03/2008 - 15:43
आणि कुत्रं पीठ खातंय! असला सगळा कारभार आहे. देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत. काय बोलणार ह्यापेक्षा जास्त!

मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात नाही, च्यायला अशा लोकांना भर चौकात जोडे मारले पाहिजे, बाकी काय !!! देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत. सही !!! असाच एक निधी वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाना मदत व्हावी म्हणुन वेगवेगळ्या संस्थेंच्या बरोबर, महाविद्यालयातही विद्यार्थ्यांकडून जमा केला जातो. तो निधी जरी सैनिक कार्यालयात जमा होत असला तरी , तो निधी तरी सैनिकाच्या कुटूंबापर्यंत पोहचत असेल की नाही याबाबत शंका येत आहे ?

विकासभाऊ, चांगले आमचे डोळे उघडणारी बातमी दिलीत. तुमचं वाचून झाल्यावर म.टा. वर जाऊन मूळ बातमी सुद्धा वाचली. वर लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्याशी आम्ही सहमत असलो तरी यावर काहीतरी ठोस उपाय करावा अशा विचाराचे आम्ही आहोत. आज आम्ही निदान २० वर्षे तरी परदेशांत आहोत. अनेक (जवळजवळ सर्वच!) नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस (आणि काही अनैसर्गिक आपत्तीच्या वेळेस, उदा. अणुस्फोट) आम्ही मदत केली आहे आणि इतरांकडून मदत जमा करण्यास हातभार लावला आहे. निदान आमचा कॉन्शन्स क्लिअर करण्यासाठी तरी त्या दात्यांना असे सांगणे भाग आहे की बाबांनो तुमच्याकडून आम्ही जी मदत गोळा केली होती, आणि जी तुम्ही मोकळ्या हाताने दिली होतीत ती सर्वच मदत आपत्तीग्रस्तांना पोचली असेल याची खात्री नाही. सबब, तुम्हाला गळ घातल्याबद्द्ल आम्ही तुमचे दिलगीर आहोत! आमच्या नेत्यांना लाज नाही पण आम्ही शरमिंदे आहोत!! म्हणूनच आम्हाला माहिती असलेल्या यच्चयावत मराठी लोकांना व मुख्य करून यु.एस. ए. व यु. के. मधील सर्व मराठी मंडळांना ही बातमी पाठवण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे यापुढे मदत करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील. मदत जर सत्पात्री होत नसेल तर ती व्यर्थच आहे!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 16/03/2008 - 06:48
म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात. चूक चूक चूक.. भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे.. तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात. ती शक्यता आम्हीही ध्यानात घेतली आहे. नाईलाज आहे. इथे मदत करणारे लोकं मेहेनतीचे (व पांढरे) पैसे देतात, चिंचोके नव्हेत. भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे.. तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच.. हा भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील तुमची मदत चालू आहे म्हणता, म्हणजे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष मान्यता देता नाही का! मग खरे देशद्रोही आम्ही का तुम्ही? आम्ही फक्त या मुख्यमंत्री फंडाबद्दल बोलत आहोत. महाराष्ट्रात समाजसेवा करणार्‍या इतर अनेक प्रामाणिक संस्था आहेत त्यांना मदत करायला कोणाची काही हरकत असायचं कारण नाही.

In reply to by पिवळा डांबिस

परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. आपले दान सत्पात्री पडावे असे वाटणे स्वाभाविक आहे. एनजीओ तेच करतात. तसा दिलासा ते परदेशस्थ भारतीयांना देतात. शासकीय कारभारात कागदावर दाखवलेला खर्च हा प्रत्यक्षात त्याच कामासाठी वापरला थोडाच जातो. कागदावर दाखवलेली वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती दर्शवणारा कागद यात १८० अंश आउट ऑफ फेज इतका फरक असू शकतो. सहानुभूतीच्या लाटेत अशा शंका मनात येणे हे स्वतःलाच अमानवी वाटतं. मग मदत दिली जाते ती स्वतःचा अपराधगंड दूर करण्यासाठी. पाच टक्के कर्ज बुडवे लोक असतात म्हणुन बँकांनी कर्जे द्यायची थांबवावे काय? असाही प्रतिवाद केला जातो. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 16/03/2008 - 21:11
परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. होय पोचते. आता परदेशस्थांचा एक त्रागा (फ्रस्ट्रेशन) असतो की बर्‍याचदा रिपोर्टींग वगैरे आपल्याकडून (म्हणजे भारतातून) जसे होणे महत्वाचे आहे तसे होत नाही. मग कधी कधी जे कोणी भारतात जेथे जेथे जात असतील तेथे तेथे त्या प्रोजेक्ट्सना भेट देतात आणि माहीती घेतात. अशा बर्‍याच भारतीय संस्था आहेत ज्यांचा व्यवस्थापकीय खर्च (ऑर्गनायझेशनल ओव्हरहेडस) हे अगदी २-४% असतात. (रेड क्रॉसचे ते ७५% वगैरे असतात!). आपली परदेशस्थ माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून फावल्या वेळात ही कामे तयार करतात आणि बर्‍यापैकी यशस्वीपण करतात. दुर्दैवाने कधी कधी त्यात आपलेच भारतीय त्यांच्या वैचारीक विरोधातील संस्थांच्या विरुद्ध जाऊन चांगल्या कामाचे "वाटोळे" करण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्यात त्यांना यश जरी मिळत नसले तरी स्वतःच्या निगेटीव्ह एनर्जीबरोबर जी लोकं चांगल्या पद्धतीने (पॉझिटीव्ह) स्वतःची एनर्जी वापरत असतात त्यांना पण त्याचा त्रास होतो आणि वेळेचा आणि मनःस्थितीचा अपव्यय होतो. या संदर्भात मला बरेच काही लिहीता येईल पण विषय भरकटू शकेल आणि तसले निगेटीव्ह मला वागायची इच्छा नाही. अनेक चांगल्या संस्था, अनेक चांगले कार्य माहीत आहे. यात जसे आमच्या सारखे स्थलांतरीत भारतीय आहेत, तसेच येथे जन्मलेले अथवा लहानाचे मोठे झालेली पुढची भारतीय पिढी देखील आहे. ज्याला "सामाजीक उद्यमशिलता" (social entrepreneurship) असे म्हणता येईल असे अनेक उपक्रम आहेत. त्यावर येथे वाचण्यास लोकांना आवडत असेल तर अवश्य लेख लिहीन.

झकासराव 14/03/2008 - 23:53
धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झाली. >>>>>>>> स्थापनेनंतर त्या निधीच्या रेकॉर्ड वर अजुन पर्यंत मुख्यमंत्री म्हणुन वसंतराव नाईक यांचेच नाव होते. ह्याला म्हणतात सरकारी कारभार :) बघा त्यानंतर किती मुख्यमंत्री झालेत ते मोजा आता. संदर्भ : लोकसत्ता मध्ये आलेली बातमी. आता बातमी महिन्याभरापुर्वी आली असल्याने लिन्क शोधता शोधता सापडेना.

प्रमोद देव 15/03/2008 - 15:43
आणि कुत्रं पीठ खातंय! असला सगळा कारभार आहे. देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत. काय बोलणार ह्यापेक्षा जास्त!

मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात नाही, च्यायला अशा लोकांना भर चौकात जोडे मारले पाहिजे, बाकी काय !!! देणार्‍यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत. सही !!! असाच एक निधी वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाना मदत व्हावी म्हणुन वेगवेगळ्या संस्थेंच्या बरोबर, महाविद्यालयातही विद्यार्थ्यांकडून जमा केला जातो. तो निधी जरी सैनिक कार्यालयात जमा होत असला तरी , तो निधी तरी सैनिकाच्या कुटूंबापर्यंत पोहचत असेल की नाही याबाबत शंका येत आहे ?

विकासभाऊ, चांगले आमचे डोळे उघडणारी बातमी दिलीत. तुमचं वाचून झाल्यावर म.टा. वर जाऊन मूळ बातमी सुद्धा वाचली. वर लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्याशी आम्ही सहमत असलो तरी यावर काहीतरी ठोस उपाय करावा अशा विचाराचे आम्ही आहोत. आज आम्ही निदान २० वर्षे तरी परदेशांत आहोत. अनेक (जवळजवळ सर्वच!) नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस (आणि काही अनैसर्गिक आपत्तीच्या वेळेस, उदा. अणुस्फोट) आम्ही मदत केली आहे आणि इतरांकडून मदत जमा करण्यास हातभार लावला आहे. निदान आमचा कॉन्शन्स क्लिअर करण्यासाठी तरी त्या दात्यांना असे सांगणे भाग आहे की बाबांनो तुमच्याकडून आम्ही जी मदत गोळा केली होती, आणि जी तुम्ही मोकळ्या हाताने दिली होतीत ती सर्वच मदत आपत्तीग्रस्तांना पोचली असेल याची खात्री नाही. सबब, तुम्हाला गळ घातल्याबद्द्ल आम्ही तुमचे दिलगीर आहोत! आमच्या नेत्यांना लाज नाही पण आम्ही शरमिंदे आहोत!! म्हणूनच आम्हाला माहिती असलेल्या यच्चयावत मराठी लोकांना व मुख्य करून यु.एस. ए. व यु. के. मधील सर्व मराठी मंडळांना ही बातमी पाठवण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे यापुढे मदत करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील. मदत जर सत्पात्री होत नसेल तर ती व्यर्थच आहे!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 16/03/2008 - 06:48
म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात. चूक चूक चूक.. भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे.. तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात. ती शक्यता आम्हीही ध्यानात घेतली आहे. नाईलाज आहे. इथे मदत करणारे लोकं मेहेनतीचे (व पांढरे) पैसे देतात, चिंचोके नव्हेत. भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे.. तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच.. हा भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील तुमची मदत चालू आहे म्हणता, म्हणजे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष मान्यता देता नाही का! मग खरे देशद्रोही आम्ही का तुम्ही? आम्ही फक्त या मुख्यमंत्री फंडाबद्दल बोलत आहोत. महाराष्ट्रात समाजसेवा करणार्‍या इतर अनेक प्रामाणिक संस्था आहेत त्यांना मदत करायला कोणाची काही हरकत असायचं कारण नाही.

In reply to by पिवळा डांबिस

परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. आपले दान सत्पात्री पडावे असे वाटणे स्वाभाविक आहे. एनजीओ तेच करतात. तसा दिलासा ते परदेशस्थ भारतीयांना देतात. शासकीय कारभारात कागदावर दाखवलेला खर्च हा प्रत्यक्षात त्याच कामासाठी वापरला थोडाच जातो. कागदावर दाखवलेली वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती दर्शवणारा कागद यात १८० अंश आउट ऑफ फेज इतका फरक असू शकतो. सहानुभूतीच्या लाटेत अशा शंका मनात येणे हे स्वतःलाच अमानवी वाटतं. मग मदत दिली जाते ती स्वतःचा अपराधगंड दूर करण्यासाठी. पाच टक्के कर्ज बुडवे लोक असतात म्हणुन बँकांनी कर्जे द्यायची थांबवावे काय? असाही प्रतिवाद केला जातो. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 16/03/2008 - 21:11
परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. होय पोचते. आता परदेशस्थांचा एक त्रागा (फ्रस्ट्रेशन) असतो की बर्‍याचदा रिपोर्टींग वगैरे आपल्याकडून (म्हणजे भारतातून) जसे होणे महत्वाचे आहे तसे होत नाही. मग कधी कधी जे कोणी भारतात जेथे जेथे जात असतील तेथे तेथे त्या प्रोजेक्ट्सना भेट देतात आणि माहीती घेतात. अशा बर्‍याच भारतीय संस्था आहेत ज्यांचा व्यवस्थापकीय खर्च (ऑर्गनायझेशनल ओव्हरहेडस) हे अगदी २-४% असतात. (रेड क्रॉसचे ते ७५% वगैरे असतात!). आपली परदेशस्थ माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून फावल्या वेळात ही कामे तयार करतात आणि बर्‍यापैकी यशस्वीपण करतात. दुर्दैवाने कधी कधी त्यात आपलेच भारतीय त्यांच्या वैचारीक विरोधातील संस्थांच्या विरुद्ध जाऊन चांगल्या कामाचे "वाटोळे" करण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्यात त्यांना यश जरी मिळत नसले तरी स्वतःच्या निगेटीव्ह एनर्जीबरोबर जी लोकं चांगल्या पद्धतीने (पॉझिटीव्ह) स्वतःची एनर्जी वापरत असतात त्यांना पण त्याचा त्रास होतो आणि वेळेचा आणि मनःस्थितीचा अपव्यय होतो. या संदर्भात मला बरेच काही लिहीता येईल पण विषय भरकटू शकेल आणि तसले निगेटीव्ह मला वागायची इच्छा नाही. अनेक चांगल्या संस्था, अनेक चांगले कार्य माहीत आहे. यात जसे आमच्या सारखे स्थलांतरीत भारतीय आहेत, तसेच येथे जन्मलेले अथवा लहानाचे मोठे झालेली पुढची भारतीय पिढी देखील आहे. ज्याला "सामाजीक उद्यमशिलता" (social entrepreneurship) असे म्हणता येईल असे अनेक उपक्रम आहेत. त्यावर येथे वाचण्यास लोकांना आवडत असेल तर अवश्य लेख लिहीन.
खालील बातमी वाचून वरील शिर्षक आठवले... मुख्यमंत्री सहायता निधीचे तीन तेरा..! 14 Mar 2008, 1218 hrs IST मुंबई मटा ऑनलाइन प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात असावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम आहे असेच समजा. २००३ ते २००५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतले कोट्यवधी रूपये कबड्डी मॅच, महिला फुटबॉल मॅच, गझन संमेलन तसेच मराठी नटाच्या एका फॅन क्लबच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाटला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....

प्राजु ·

इनोबा म्हणे 15/03/2008 - 10:40
अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... हे बरे केलेस्.आम्ही लहान असताना आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूस चिमण्यांची बरीचशी घरे होती. त्यामुळे दिवसभर चिवचिवाट चालायचा.नंतर घर पाडून पुन्हा नव्याने बांधले तेव्हापासून ते ही गेले.आता चिमणी दिसली तरी फार. छान लिहीले आहेस. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मस्त. लेख वाचून छान वाटले. पुढला भाग येऊ दे. मला पण काही ना काही प्राणी / पक्षी रस्त्यावरून उचलून आणायची सवय होती. सध्या फक्त मांजर आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:05
मस्त लेख..! वाचून बरं वाटलं... पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे. हे मस्तच! :) आणि रोज तो दुर्वा ठेऊन गेला की मी लगेच त्या दुर्वा सश्यांना खायला घालत असेल. सश्यावरून आठवलं, सशाचं मटण फार छान लागतं! मी एकदा सापुतार्‍याला खाल्लं होतं! :) तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... हा लेख क्रमश: वाचायला देखील आवडला असता... छान लिहिला आहे. चिमण्यांच्या पिल्लांची जल्मकथा वाचायला आवडली असती! आपला, (शेणाच्या घरातला) तात्या.

पाल्हाळीक मांडणी परंतु चांगला विषय. लेखाच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहीलेले नाही पण , पुढे काय झाले उत्सुकता आहे. मुंबईतले आमचे घर जुने आणि कौलारू आहे, आजुबाजूला बरीच झाडे-झुडपे आहेत. मोठा व्हरांडा आहे. कुठले प्राणी पाळले नाहीत तरी त्यांची (चिमण्यांची) वर्दळ घरात, आजुबाजूला असायचीच. चिमण्या (असंख्य), कुत्रे, गाई-वासरं, कोंबड्या (आणि त्यांची गोंडस पिल्ले ), डुकरे, कावळे, पोपट, साळूंख्या, सुतार पक्षी, कोकीळा आदींचा बराच सहवास लाभला. चिमण्यांना दाणे खाऊ घालणे, कावळ्यांना-कुत्र्यांना पोळीचे तुकडे, डुकरांना-गायी वासरांना भाज्यांची देठे, आंब्यांच्या कोयी आणि सालं, जवळच्याच गोठ्यातील गायींना गोग्रास असा खुराख मी पुरवायचो. उन्हाळ्यात अंगणात खाटेवर वाळत घातलेले पापड, कुरडया, सांडगे इत्यादी गोष्टी आमच्या परवानगीशिवाय चाखण्यासही गायी-गुरं यायची, कावळे यायचे. घरातून पिंजर्‍यात पकडलेले उंदीर, बाहेर उघड्यावर जाऊन काव-काव ओरडून कावळ्यांना जमा करायचे आणि कावळे जमले की पिंजर्‍यातील उंदीर उंच उडवायचा (ती ही एक कला असते) की मग कावळे त्याला जमिनीवर पडायच्या आंत वरचेवर हवेतच चोचीत 'कॅच' करायचे आणि घेऊन जायचे हाही माझा आवडता छंद होता. गेले ते बालपण...

मीनल 15/03/2008 - 17:49
शिर्षक लेखाचा शेवट सांगून जातोय . ते वेगळे/अपूर्ण असत तेव्हा ,उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. नुसत `ती आली` असं असत तर छान तर वाटल असत. चांगली सुरवात आहे लेखाची. साधे साधे प्रसंग.प्रत्येकानी अनुभवलेले.तरीही उत्तम वर्णनामुळे आपलेच वाटतात.छान शब्द बध्द केले आहेत.

गोट्या 15/03/2008 - 19:52
"मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)" हाहा..... पुर्वनियोजित काम पुर्ण झाल्याचा आनंद झालाच असेल नाही :))) मस्त.... लेखन ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

व्यंकट 15/03/2008 - 20:05
मराठीच्या पुस्तकातली एक कथा आठवली. ती अशी काहिशी होती: लेखकाच्या घरात चिमण्या येऊन घरट बांधतात. पहिल्यांदा तो चिमण्यांना घर बांधू देतो, पण साफसफाई करतांना त्याच्या हातून ते घरट पडतं आणि त्यातलं अंड फुटतं. पण चिमण्या पुन्हा जिद्दीनी घरट बांधू लागतात. ह्यावेळी लेखक विचार करतो की परत असं व्हायला नको म्हणून तो चिमण्यांना हाकलू पहातो. पण चिमण्या घरट बाधंतच रहातात. तो घरटं काढून फेकून देत रहातो. असं बर्‍याचदा होतं. चिमण्या आपला हेका सोडत नाहीत. शेवटी लेखक घरटं अंगणात नेऊन जाळतो. मग परत चिमण्या त्याच्या घरात घुसतं नाहीत. व्यंकट

अभिज्ञ 15/03/2008 - 21:08
प्राजुताई, लेख आवडला.खुप छान विषय सुरु केला आहात. थोडे परिच्छेद जास्त केले असतेस तर वाचायला आणिक मजा आंलि असति. किंवा काहि परिच्छेद थोडेसे छोटे हवे होते.! नाहितर लेखन लाम्बल्यासारखे वाटते.बाकि लेखनशैली खुप आवडलि. पण माझा ज्ञानेश्वर ह्या लेखा पेक्षा जास्त चान्गला लिहिला होतात. जाता जाता.... त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे? अबब

प्राजु 15/03/2008 - 21:20
अबब राव, त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... ह्याचा अर्थ, मी त्यांना हातात घेऊन चारा भरवला असा होत नाही. त्यांचे मा़ंजरापासून रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली इतकेच. त्यामुळे, माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे? त्या पिलांना मी हात लावला असे कुठेही म्हंटलेले नाही . - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अभिज्ञ 15/03/2008 - 21:51
प्राजुताई, तुमचा काहितरि गैरसमज झालेला दिसतोय. अहो मी जनरल संदर्भात विचारले होते.हे असे असते का?असे मला विचारायचे होते. त्यात तुमच्या ह्या वाक्यावरुन हा विचार आला म्हणून विचारले.बाकि काहि नाहि. काहि चुकले असल्यास माफ़ि.! अबब

सर्वसाक्षी 15/03/2008 - 21:47
वाचून मलाही माझ्या 'चिउताई'ची आठवण झाली, अजूनही रोज सकाळी उठून बाहेर आल्यावर पहिला संवाद होतो तो माझ्या चिमण्यांशीच. त्यांच्यात रमले की काही दिवसात जणु त्यांची भाषा समजते. दाणे हवे असल्याची चिवचिव वेगळी. दाणे टाकलेले दिसल्यावर आपल्या जोडीदाराला बोलावायची चिवचिव वेगळी. आणि त्यांचे दाणे पळवायला कबुतरे वा साळुंक्या आल्या की होणारी चिवचिव वेगळी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातला सकाळचा हा एक आनंददायी कार्यक्रम.

प्राजु 15/03/2008 - 21:52
फोटो सुंदर आहे. ती त्यांची भाषा... आणि नंतर आपल्याबद्दल वाटणारे भय कमी होत चाललेले जाणवणे... धन्यवाद सर्वसाक्षी.. - (सर्वव्यापी)प्राजु

फोटोप्रमाणे लेखही सुंदर आहे..... बाकी काहीही म्हणा.....चिमण्यांची घरं स्वस्तात मस्त (अन् २ दिवसात) बनून जातात्...नाही तर आपली.....भरत बसा जन्मभर होमलोनचे हप्ते.... :(( - (हप्ते भरून कंटाळलेला)छोटी टिंगी

प्राजु, मस्त आठवण लिहिली आहेस... त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... वा मस्तच.. सशांना दुर्वा खायला घालणे....आवडले. आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू होते. त्याला लोणी खूप आवडायचे. आम्ही असेच घरातील लोणी चोरून त्याला घालत असू. त्याची आज आठवण झाली.

पुणेरी 16/03/2008 - 05:07
सुंदर आठवण.. अवांतरः पुण्यात आता फक्त आठवणी.. चिमण्याच दिसत नाहीत.. प्रदुषणामुळे का माहित नाही पण नाहिश्या झाल्या.. :((

मस्त आहे. आम्हाला हा लेख (कथा?) त्या ज्ञानेश्वरांवरच्या लेखापेक्षा जास्त आवडला. तो लेख म्हणजे, लेख लिहायचा, असं निश्चित करूनच लिहिल्यासारखा वाटत होता. या लेखात लेखिकेची (आणि वाचकांची) स्वअनुभूती जाणवते. घरात चिमणी येणे, तिने घरटे बांधणे ही सर्वांच्या (अगदी मुंबयकरांच्याही) परिचयाची गोष्ट. प्राजुने तिचा अनुभव (असावा, अगदीच लेख काल्पनिक वाटत नाही) लिहिला असला तरी प्रत्येक वाचक त्याच्याशी रिलेट करू शकतो. मी अगदी लहान (२-३ वर्षे) असतांना आई स्वयंपाक करीत असतांना मी मध्ये-मध्ये लुडबुड करू नये म्हणून आई मला खिडकीच्या जवळ बसवीत असे व तिथे थोडे तांदूळ टाकीत असे. मग ते तांदूळ खाण्यासाठी येणार्‍या चिमण्या मी तासंतास बघत बसत असे (असे आई सांगायची). त्यामुळे तिला निर्वेध स्वयंपाक व इतर कामे करता येत असत. आज आई जाऊन बावीस वर्षे झाली पण प्राजु, तुझा लेखाने तिची आठवण जागी केली... पण एक गोष्ट खटकली, "बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला काय गरज होती बापाला असं छळण्याची? तू विनोद केला असशील पण त्यांच्यासाठी? उगाच नाही त्यांनी तुझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला! मुलांसाठी इतकं करूनही जेंव्हा मुलं असं बोलतात ना तेंव्हा काय वाटतं हे कळायला बापच व्हावं लागतं!:((( त्यांनी काय ते घर फक्त स्वतःसाठीच बांधलं असेल? ते बांधतांना त्यांना किती शारिरीक, मानसिक (कदाचित आर्थिक) ताण आला असेल! बाप कितीही कडक झाला तरी तो माणूसच असतो, आणि त्याला त्याच्या भावना आवराव्याच लागतात. आई चटकन रडू शकते आणि त्यात काही वावगं वाटत नाही, पण बापाने असं केलं तर? अब्रम्हण्यम! किती ताण येत असेल त्याच्या मनावर! तू केलेलं वर्णन कदाचित काल्पनिक असेल आणि प्रत्यक्षात घडलं नसेलही. पण इथे मिपावर अनेक लहान वयाची मुलं येतात. त्यांना आपल्या वडिलांच्या भावनांची कल्पना यावी म्हणून हे लिहीत आहे, राग नसावा... तुझा, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

प्राजु 16/03/2008 - 21:50
डांबिसकाका, ही गोष्ट जरी खरी असली तरी (चिमणीची) तरी, मलाही नीट आठवत नाही की, मी बाबांना खरंच असं बोलले होते का? बहुतेक नसावेच. कारण मुलगी ही वडिलांना मुलापेक्षा जास्ती लाडकी असते. तशी मिहि आहे. आणि खरं सांगायचं तर जरा जास्तीच आहे. आणि बाबांनी माझ्याकडे असहाय कटाक्ष टाकला तो, मी त्यांना तसे बोलले म्हणून नाही तर, त्यांनी इतका खटाटोप करूनही चिऊताईने घरटे बांधले म्हणून... :) असे मला वाटते. बाकी तुम्ही म्हणता त्याचाशी मी पूर्णपणे सहमत आहे. बाबा लोक असतातच असे... मूकपणे रडणारे.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग 17/03/2008 - 03:38
आमच्या वाड्यात तर चिमण्यांची असंख्य घरटी असत. त्यातली अंडी, नंतर येणारी पिले, क्वचित मांजराने कावेबाज हल्ला करुन मारुन टाकलेले एखादे पिलू असे कितीतरी दिसे. प्राजूच्या त्या चिमणीने त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या चिउ-काउचं आपल्या जीवनात एक वेगळंच स्थान असतं. अगदी लहानपणीच वरणभात खाताना एक घास चिऊचा पासून त्यांची सोबत असते ती बघता बघता कधी मागे पडते ते कळतही नाही. मग आपल्या मुलांच्या वेळेला परत एकदा ती येतात ती त्यांच बालपण संपलं की जातात. त्यानंतर ती अशा लेखातूनच भेटतात आणि मनातला एक निरागस, हळवा कप्पा थोडासा किलकिला होतो. चतुरंग

प्रमोद देव 17/03/2008 - 09:06
प्राजु मस्तच लिहिले आहेस. आमच्याकडे तर चिमण्या इतक्या होत्या की त्यांनी अगदी नकोसे करून सोडलेले होते. आमचे घर दोन्ही बाजूला उतरत्या छपरांचे होते. त्यामुळे घराचा मध्यभाग हा जवळ जवळ १५ फूट उंच होता आणि त्या मध्यभागात चांगली ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी कितीतरी चिमण्यांच्या पिढ्या नांदल्या ह्याची गणती नाही. कैक वेळेला ह्या चिमण्यांची सामुदायिक सभा होत असे. मग घरातल्या निरनिराळ्या ठिकाणी बसून त्यांचा चिवचिवाट चालायचा. तो कधी कधी ऐकण्यासारखा असायचा. मग मधेच काय व्हायचे माहित नाही पण आपल्याकडे हल्ली जसे विधानसभेत/लोकसभेत सभासद आपापसात मारामार्‍या करतात ना अगदी तसे व्हायचे. त्या चिमण्यांच्यात दोन तट पडायचे आणि मग अक्षरशः चिवचिवाट करत मारामार्‍या चालायच्या. एकमेकांशी मारामारी करताना जोडी-जोडीने धाडकन येऊन जमिनीवर पडायच्या. त्यात एखादी चिमणी जखमी व्हायची. मग तिच्यावर इतर चिमण्या सामुदायिक हल्ला करून तिला बेजार करायचे. हे सगळे पाहताना आधी जरी गंमत वाटायची तरी नंतर नंतर आम्ही त्यांना 'भुर्रर्र्-फुर्रर्र' वगैरे करून हुसकुन लावायचो. खरे तर ह्या बद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. पण इथेच थांबतो. तुझ्या ह्या लेखामुळे जुन्या आठवणी चाळवल्या आणि थेट त्या चिऊ-काऊच्या राज्यात पोचलो.

आनंदयात्री 17/03/2008 - 11:58
प्राजु, लेख छान झालय. तुझ्या या लेखाने बहुतेकांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या ! आमच्या घराच्या छोट्याश्या व्हरांड्यात बदाम, पारिजातक, कन्हेर, तुळस अश्या वेगवेगळ्या झाडान्ची गर्दी होती त्यामुळे चिमण्या खुप असत. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात त्या चिमण्या जवळच ठेवलेल्या आमच्या ड्रमातले पाणी किंवा जमिनीवर सांडलेले सांडपाणी प्यायच्या, मी जमेल तेव्हढी बोळकी जमा करुन त्यात प्यायचे पाणी भरुन थोड्याथोड्या अंतरावर ठेवुन द्यायचो, मला वाटायचे चिमण्या आपले दिलेले स्वच्छ पाणी पितील तर त्यांना काविळ होणार नाही. (मराठवाड्यात उन्हाळ्यात हमखास काविळीची साथ येते). ना आता चिमण्या राहिल्या ना ती निरागसता. आणी हो ती उन्हाळ्यात असणारी गर्द गार झाडांची सावली अनुभवुन पण बराच काळ लोटला असावा, दुपारचे मी म्हणनारे उन, जरासे विसावलेले घर, तुरळक कुठुनतरी येणारा मंदसा टीव्ही चा आवाज, अन आम्हा भावंडाचे त्या गर्द झाडांच्या सावलीत रमलेले खेळ !! छ्या बॉ ... गेलेच ते दिवस.

siddhumarathe 17/03/2008 - 21:44
वाचत असताना सागळं डोळ्यासमोर घडतयं असं वाटत होता....

इनोबा म्हणे 15/03/2008 - 10:40
अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... हे बरे केलेस्.आम्ही लहान असताना आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूस चिमण्यांची बरीचशी घरे होती. त्यामुळे दिवसभर चिवचिवाट चालायचा.नंतर घर पाडून पुन्हा नव्याने बांधले तेव्हापासून ते ही गेले.आता चिमणी दिसली तरी फार. छान लिहीले आहेस. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मस्त. लेख वाचून छान वाटले. पुढला भाग येऊ दे. मला पण काही ना काही प्राणी / पक्षी रस्त्यावरून उचलून आणायची सवय होती. सध्या फक्त मांजर आहे. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:05
मस्त लेख..! वाचून बरं वाटलं... पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे. हे मस्तच! :) आणि रोज तो दुर्वा ठेऊन गेला की मी लगेच त्या दुर्वा सश्यांना खायला घालत असेल. सश्यावरून आठवलं, सशाचं मटण फार छान लागतं! मी एकदा सापुतार्‍याला खाल्लं होतं! :) तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... हा लेख क्रमश: वाचायला देखील आवडला असता... छान लिहिला आहे. चिमण्यांच्या पिल्लांची जल्मकथा वाचायला आवडली असती! आपला, (शेणाच्या घरातला) तात्या.

पाल्हाळीक मांडणी परंतु चांगला विषय. लेखाच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहीलेले नाही पण , पुढे काय झाले उत्सुकता आहे. मुंबईतले आमचे घर जुने आणि कौलारू आहे, आजुबाजूला बरीच झाडे-झुडपे आहेत. मोठा व्हरांडा आहे. कुठले प्राणी पाळले नाहीत तरी त्यांची (चिमण्यांची) वर्दळ घरात, आजुबाजूला असायचीच. चिमण्या (असंख्य), कुत्रे, गाई-वासरं, कोंबड्या (आणि त्यांची गोंडस पिल्ले ), डुकरे, कावळे, पोपट, साळूंख्या, सुतार पक्षी, कोकीळा आदींचा बराच सहवास लाभला. चिमण्यांना दाणे खाऊ घालणे, कावळ्यांना-कुत्र्यांना पोळीचे तुकडे, डुकरांना-गायी वासरांना भाज्यांची देठे, आंब्यांच्या कोयी आणि सालं, जवळच्याच गोठ्यातील गायींना गोग्रास असा खुराख मी पुरवायचो. उन्हाळ्यात अंगणात खाटेवर वाळत घातलेले पापड, कुरडया, सांडगे इत्यादी गोष्टी आमच्या परवानगीशिवाय चाखण्यासही गायी-गुरं यायची, कावळे यायचे. घरातून पिंजर्‍यात पकडलेले उंदीर, बाहेर उघड्यावर जाऊन काव-काव ओरडून कावळ्यांना जमा करायचे आणि कावळे जमले की पिंजर्‍यातील उंदीर उंच उडवायचा (ती ही एक कला असते) की मग कावळे त्याला जमिनीवर पडायच्या आंत वरचेवर हवेतच चोचीत 'कॅच' करायचे आणि घेऊन जायचे हाही माझा आवडता छंद होता. गेले ते बालपण...

मीनल 15/03/2008 - 17:49
शिर्षक लेखाचा शेवट सांगून जातोय . ते वेगळे/अपूर्ण असत तेव्हा ,उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. नुसत `ती आली` असं असत तर छान तर वाटल असत. चांगली सुरवात आहे लेखाची. साधे साधे प्रसंग.प्रत्येकानी अनुभवलेले.तरीही उत्तम वर्णनामुळे आपलेच वाटतात.छान शब्द बध्द केले आहेत.

गोट्या 15/03/2008 - 19:52
"मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)" हाहा..... पुर्वनियोजित काम पुर्ण झाल्याचा आनंद झालाच असेल नाही :))) मस्त.... लेखन ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

व्यंकट 15/03/2008 - 20:05
मराठीच्या पुस्तकातली एक कथा आठवली. ती अशी काहिशी होती: लेखकाच्या घरात चिमण्या येऊन घरट बांधतात. पहिल्यांदा तो चिमण्यांना घर बांधू देतो, पण साफसफाई करतांना त्याच्या हातून ते घरट पडतं आणि त्यातलं अंड फुटतं. पण चिमण्या पुन्हा जिद्दीनी घरट बांधू लागतात. ह्यावेळी लेखक विचार करतो की परत असं व्हायला नको म्हणून तो चिमण्यांना हाकलू पहातो. पण चिमण्या घरट बाधंतच रहातात. तो घरटं काढून फेकून देत रहातो. असं बर्‍याचदा होतं. चिमण्या आपला हेका सोडत नाहीत. शेवटी लेखक घरटं अंगणात नेऊन जाळतो. मग परत चिमण्या त्याच्या घरात घुसतं नाहीत. व्यंकट

अभिज्ञ 15/03/2008 - 21:08
प्राजुताई, लेख आवडला.खुप छान विषय सुरु केला आहात. थोडे परिच्छेद जास्त केले असतेस तर वाचायला आणिक मजा आंलि असति. किंवा काहि परिच्छेद थोडेसे छोटे हवे होते.! नाहितर लेखन लाम्बल्यासारखे वाटते.बाकि लेखनशैली खुप आवडलि. पण माझा ज्ञानेश्वर ह्या लेखा पेक्षा जास्त चान्गला लिहिला होतात. जाता जाता.... त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे? अबब

प्राजु 15/03/2008 - 21:20
अबब राव, त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... ह्याचा अर्थ, मी त्यांना हातात घेऊन चारा भरवला असा होत नाही. त्यांचे मा़ंजरापासून रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली इतकेच. त्यामुळे, माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे? त्या पिलांना मी हात लावला असे कुठेही म्हंटलेले नाही . - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अभिज्ञ 15/03/2008 - 21:51
प्राजुताई, तुमचा काहितरि गैरसमज झालेला दिसतोय. अहो मी जनरल संदर्भात विचारले होते.हे असे असते का?असे मला विचारायचे होते. त्यात तुमच्या ह्या वाक्यावरुन हा विचार आला म्हणून विचारले.बाकि काहि नाहि. काहि चुकले असल्यास माफ़ि.! अबब

सर्वसाक्षी 15/03/2008 - 21:47
वाचून मलाही माझ्या 'चिउताई'ची आठवण झाली, अजूनही रोज सकाळी उठून बाहेर आल्यावर पहिला संवाद होतो तो माझ्या चिमण्यांशीच. त्यांच्यात रमले की काही दिवसात जणु त्यांची भाषा समजते. दाणे हवे असल्याची चिवचिव वेगळी. दाणे टाकलेले दिसल्यावर आपल्या जोडीदाराला बोलावायची चिवचिव वेगळी. आणि त्यांचे दाणे पळवायला कबुतरे वा साळुंक्या आल्या की होणारी चिवचिव वेगळी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातला सकाळचा हा एक आनंददायी कार्यक्रम.

प्राजु 15/03/2008 - 21:52
फोटो सुंदर आहे. ती त्यांची भाषा... आणि नंतर आपल्याबद्दल वाटणारे भय कमी होत चाललेले जाणवणे... धन्यवाद सर्वसाक्षी.. - (सर्वव्यापी)प्राजु

फोटोप्रमाणे लेखही सुंदर आहे..... बाकी काहीही म्हणा.....चिमण्यांची घरं स्वस्तात मस्त (अन् २ दिवसात) बनून जातात्...नाही तर आपली.....भरत बसा जन्मभर होमलोनचे हप्ते.... :(( - (हप्ते भरून कंटाळलेला)छोटी टिंगी

प्राजु, मस्त आठवण लिहिली आहेस... त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट... वा मस्तच.. सशांना दुर्वा खायला घालणे....आवडले. आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू होते. त्याला लोणी खूप आवडायचे. आम्ही असेच घरातील लोणी चोरून त्याला घालत असू. त्याची आज आठवण झाली.

पुणेरी 16/03/2008 - 05:07
सुंदर आठवण.. अवांतरः पुण्यात आता फक्त आठवणी.. चिमण्याच दिसत नाहीत.. प्रदुषणामुळे का माहित नाही पण नाहिश्या झाल्या.. :((

मस्त आहे. आम्हाला हा लेख (कथा?) त्या ज्ञानेश्वरांवरच्या लेखापेक्षा जास्त आवडला. तो लेख म्हणजे, लेख लिहायचा, असं निश्चित करूनच लिहिल्यासारखा वाटत होता. या लेखात लेखिकेची (आणि वाचकांची) स्वअनुभूती जाणवते. घरात चिमणी येणे, तिने घरटे बांधणे ही सर्वांच्या (अगदी मुंबयकरांच्याही) परिचयाची गोष्ट. प्राजुने तिचा अनुभव (असावा, अगदीच लेख काल्पनिक वाटत नाही) लिहिला असला तरी प्रत्येक वाचक त्याच्याशी रिलेट करू शकतो. मी अगदी लहान (२-३ वर्षे) असतांना आई स्वयंपाक करीत असतांना मी मध्ये-मध्ये लुडबुड करू नये म्हणून आई मला खिडकीच्या जवळ बसवीत असे व तिथे थोडे तांदूळ टाकीत असे. मग ते तांदूळ खाण्यासाठी येणार्‍या चिमण्या मी तासंतास बघत बसत असे (असे आई सांगायची). त्यामुळे तिला निर्वेध स्वयंपाक व इतर कामे करता येत असत. आज आई जाऊन बावीस वर्षे झाली पण प्राजु, तुझा लेखाने तिची आठवण जागी केली... पण एक गोष्ट खटकली, "बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला काय गरज होती बापाला असं छळण्याची? तू विनोद केला असशील पण त्यांच्यासाठी? उगाच नाही त्यांनी तुझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला! मुलांसाठी इतकं करूनही जेंव्हा मुलं असं बोलतात ना तेंव्हा काय वाटतं हे कळायला बापच व्हावं लागतं!:((( त्यांनी काय ते घर फक्त स्वतःसाठीच बांधलं असेल? ते बांधतांना त्यांना किती शारिरीक, मानसिक (कदाचित आर्थिक) ताण आला असेल! बाप कितीही कडक झाला तरी तो माणूसच असतो, आणि त्याला त्याच्या भावना आवराव्याच लागतात. आई चटकन रडू शकते आणि त्यात काही वावगं वाटत नाही, पण बापाने असं केलं तर? अब्रम्हण्यम! किती ताण येत असेल त्याच्या मनावर! तू केलेलं वर्णन कदाचित काल्पनिक असेल आणि प्रत्यक्षात घडलं नसेलही. पण इथे मिपावर अनेक लहान वयाची मुलं येतात. त्यांना आपल्या वडिलांच्या भावनांची कल्पना यावी म्हणून हे लिहीत आहे, राग नसावा... तुझा, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

प्राजु 16/03/2008 - 21:50
डांबिसकाका, ही गोष्ट जरी खरी असली तरी (चिमणीची) तरी, मलाही नीट आठवत नाही की, मी बाबांना खरंच असं बोलले होते का? बहुतेक नसावेच. कारण मुलगी ही वडिलांना मुलापेक्षा जास्ती लाडकी असते. तशी मिहि आहे. आणि खरं सांगायचं तर जरा जास्तीच आहे. आणि बाबांनी माझ्याकडे असहाय कटाक्ष टाकला तो, मी त्यांना तसे बोलले म्हणून नाही तर, त्यांनी इतका खटाटोप करूनही चिऊताईने घरटे बांधले म्हणून... :) असे मला वाटते. बाकी तुम्ही म्हणता त्याचाशी मी पूर्णपणे सहमत आहे. बाबा लोक असतातच असे... मूकपणे रडणारे.. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग 17/03/2008 - 03:38
आमच्या वाड्यात तर चिमण्यांची असंख्य घरटी असत. त्यातली अंडी, नंतर येणारी पिले, क्वचित मांजराने कावेबाज हल्ला करुन मारुन टाकलेले एखादे पिलू असे कितीतरी दिसे. प्राजूच्या त्या चिमणीने त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या चिउ-काउचं आपल्या जीवनात एक वेगळंच स्थान असतं. अगदी लहानपणीच वरणभात खाताना एक घास चिऊचा पासून त्यांची सोबत असते ती बघता बघता कधी मागे पडते ते कळतही नाही. मग आपल्या मुलांच्या वेळेला परत एकदा ती येतात ती त्यांच बालपण संपलं की जातात. त्यानंतर ती अशा लेखातूनच भेटतात आणि मनातला एक निरागस, हळवा कप्पा थोडासा किलकिला होतो. चतुरंग

प्रमोद देव 17/03/2008 - 09:06
प्राजु मस्तच लिहिले आहेस. आमच्याकडे तर चिमण्या इतक्या होत्या की त्यांनी अगदी नकोसे करून सोडलेले होते. आमचे घर दोन्ही बाजूला उतरत्या छपरांचे होते. त्यामुळे घराचा मध्यभाग हा जवळ जवळ १५ फूट उंच होता आणि त्या मध्यभागात चांगली ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी कितीतरी चिमण्यांच्या पिढ्या नांदल्या ह्याची गणती नाही. कैक वेळेला ह्या चिमण्यांची सामुदायिक सभा होत असे. मग घरातल्या निरनिराळ्या ठिकाणी बसून त्यांचा चिवचिवाट चालायचा. तो कधी कधी ऐकण्यासारखा असायचा. मग मधेच काय व्हायचे माहित नाही पण आपल्याकडे हल्ली जसे विधानसभेत/लोकसभेत सभासद आपापसात मारामार्‍या करतात ना अगदी तसे व्हायचे. त्या चिमण्यांच्यात दोन तट पडायचे आणि मग अक्षरशः चिवचिवाट करत मारामार्‍या चालायच्या. एकमेकांशी मारामारी करताना जोडी-जोडीने धाडकन येऊन जमिनीवर पडायच्या. त्यात एखादी चिमणी जखमी व्हायची. मग तिच्यावर इतर चिमण्या सामुदायिक हल्ला करून तिला बेजार करायचे. हे सगळे पाहताना आधी जरी गंमत वाटायची तरी नंतर नंतर आम्ही त्यांना 'भुर्रर्र्-फुर्रर्र' वगैरे करून हुसकुन लावायचो. खरे तर ह्या बद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. पण इथेच थांबतो. तुझ्या ह्या लेखामुळे जुन्या आठवणी चाळवल्या आणि थेट त्या चिऊ-काऊच्या राज्यात पोचलो.

आनंदयात्री 17/03/2008 - 11:58
प्राजु, लेख छान झालय. तुझ्या या लेखाने बहुतेकांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या ! आमच्या घराच्या छोट्याश्या व्हरांड्यात बदाम, पारिजातक, कन्हेर, तुळस अश्या वेगवेगळ्या झाडान्ची गर्दी होती त्यामुळे चिमण्या खुप असत. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात त्या चिमण्या जवळच ठेवलेल्या आमच्या ड्रमातले पाणी किंवा जमिनीवर सांडलेले सांडपाणी प्यायच्या, मी जमेल तेव्हढी बोळकी जमा करुन त्यात प्यायचे पाणी भरुन थोड्याथोड्या अंतरावर ठेवुन द्यायचो, मला वाटायचे चिमण्या आपले दिलेले स्वच्छ पाणी पितील तर त्यांना काविळ होणार नाही. (मराठवाड्यात उन्हाळ्यात हमखास काविळीची साथ येते). ना आता चिमण्या राहिल्या ना ती निरागसता. आणी हो ती उन्हाळ्यात असणारी गर्द गार झाडांची सावली अनुभवुन पण बराच काळ लोटला असावा, दुपारचे मी म्हणनारे उन, जरासे विसावलेले घर, तुरळक कुठुनतरी येणारा मंदसा टीव्ही चा आवाज, अन आम्हा भावंडाचे त्या गर्द झाडांच्या सावलीत रमलेले खेळ !! छ्या बॉ ... गेलेच ते दिवस.

siddhumarathe 17/03/2008 - 21:44
वाचत असताना सागळं डोळ्यासमोर घडतयं असं वाटत होता....
मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणीमात्रांचं घर. समस्त प्राणीमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांच्(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच. कायम वस्तीला असलेले प्राणी म्हणजे २ कुत्री आणि १ मांजर आणि असलंच तर त्या मांजरीची पिल्लं. माझ्या लहानपणी आम्ही इचलकरंजी इथे डेक्कन कॉ.ऑप.मिल्स च्या क्वार्टर्स मध्ये रहात होतो. तिथले माझे बालपणीचे दिवस म्हणजे खरं सांगायचं तर सुवर्ण अक्षरात लिहावेत असे दिवस होते. एक घर आणि घराबाहेर बाग, त्या बागेत एक मोठे पायरी आंब्याचे झाड, एक मोठे फणसाचे झाड, सिताफळ,पपई आणि काही फुलांची झुडुपे... बाग छोटी असली तर मला खूप आवडायची.

विडंबन-गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.

अविनाश ओगले ·

प्राजु 14/03/2008 - 23:46
जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे छान. - (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे 15/03/2008 - 10:53
बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जबरा... बाकी बरेच दिवस दिसला नाही तुम्ही.जोरदार कमबॅक झालं बॉ जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे काय आमाला जमायचं नाय... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:51
तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. वा वा! या ओळी मस्त बरं का ओगलेशेठ... आपला, (ऑन द रॉक्स्वाला) तात्या.

प्राजु 14/03/2008 - 23:46
जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे छान. - (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे 15/03/2008 - 10:53
बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जबरा... बाकी बरेच दिवस दिसला नाही तुम्ही.जोरदार कमबॅक झालं बॉ जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे. हे काय आमाला जमायचं नाय... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 15/03/2008 - 11:51
तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. वा वा! या ओळी मस्त बरं का ओगलेशेठ... आपला, (ऑन द रॉक्स्वाला) तात्या.
आमची प्रेरणा- आपण दोघे ही रुपेश देशमुख यांची गझल. कधी न संयमी, सदा अनावर आपण दोघे; गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे. तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. तेच तेच ते बोलत बसता उजाडते ही; एकमेका म्हणतो आवर; आपण दोघे. बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

या दोन ओळी घ्या... पुढचे शेर लिहा........

अविनाश ओगले ·

चतुरंग 14/03/2008 - 21:03
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? चतुरंग

तळीराम 14/03/2008 - 22:29
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

वरदा 14/03/2008 - 23:11
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

प्राजु 14/03/2008 - 23:40
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू - प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 15/03/2008 - 02:42
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू हुश्श्य संपला आठवडा, लागला विकेंड पुकारू दोन घोट घेऊ आणिक, कुठेतरी जाऊन चरू व्यंकट

विजुभाऊ 15/03/2008 - 11:31
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू हे कोण जाणतो कोठे ; असेल उद्याचा वारू असेल उरी ध्येय नवे एक अन एक नवे तारु ........विजुभाऊ

चतुरंग 14/03/2008 - 21:03
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? चतुरंग

तळीराम 14/03/2008 - 22:29
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु

वरदा 14/03/2008 - 23:11
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु

प्राजु 14/03/2008 - 23:40
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू - प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट 15/03/2008 - 02:42
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू हुश्श्य संपला आठवडा, लागला विकेंड पुकारू दोन घोट घेऊ आणिक, कुठेतरी जाऊन चरू व्यंकट

विजुभाऊ 15/03/2008 - 11:31
ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु दैवगती ही असे वेगळी नकोच त्या तू स्मरू देव तारतो ज्याला, त्याला कोण शके मारु? लढण्यासाठी हात पुरेसे तुझेच दोन्ही लढल्यावाचून तुझी लढाई नकोच रे हारु स्मरुन तू त्या भाग्यविधात्या, चाल तुझा मार्ग नको फुका तू दु:खाने, डोळे तुझे भरु येतो आपण एकटेच अन जातो ही एकटे सोबती हे असती क्षणिक, नको असा गांगरु थोडासा धिर धर, किनारा नाही दूर लगाम नको सोडू, जरा अवखळ आहे वारू.. बळ आहे मनगटी, इच्छाशक्ती दुर्दम्य उरी घे भरारी मजसवे , संकटांना आपण पुरून उरू हे कोण जाणतो कोठे ; असेल उद्याचा वारू असेल उरी ध्येय नवे एक अन एक नवे तारु ........विजुभाऊ
या दोन ओळी गेले खूप दिवस मनात घोळताहेत... मिपाकरांनी पुढचे शेर लिहावेत... ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

विनोदाचा बादशाह - दादा कोंडके

शेखर ·

विवेकवि 14/03/2008 - 13:43
आजच वर्तमान पत्रात बातमी वाचली की दादा॑नी जे अविरत हसवण्याचे कार्य केलेले आहे ते अविस्मरणीय आहे. सकाळ पेपर नी त्यासाठी एक बक्षिस ही ठेवले आहे.. याची नो॑द घ्यावी.. आपलाच... विवेक वि.

धमाल मुलगा 14/03/2008 - 14:27
केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते. कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर यायला निघाले. त्या॑नी तीला 'तू दुसर्‍या वाहनाने पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो आणि त्याला आपण र॑गेहात पकडू अस॑ सा॑गितल॑. ठरलेल्या स्थळी पोहोचल्यावर तो प्रो. / डा. पुढे झाला आणि अभिनेत्रीस जवळ बोलाऊ लागला, तेव्हढ्यात दादा तिथे पोहोचले आणि त्या॑नी आपल्या 'खास' भाषेत त्याची खरडपट्टी चालू केली तर हा माणूस तिथून अक्षरशः पळून गेला. ह्या क्षेत्रात असे परस्त्रीचा मान ठेवणारे आणि काहीही घेण॑देण॑ नसताना अशी मदत करणारे तसे विरळेच. (अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेतच.) सार्वजनीक ठीकाणी (चित्रपटाच्या माध्यमातून) शालजोडीतून मारावेत तर दादा॑नीच. आणिबाणीची काय खिल्ली उडवलीये. आता माणूस म्हणल॑ की कुठेतरी कमी-जास्त आल॑च. त्यामूळे दादा वाद॑गातही अडकले. पण चालायच॑.

In reply to by धमाल मुलगा

राजमुद्रा 14/03/2008 - 17:56
मला वाटतं ती अभिनेत्री (बहुतेक)मधु कांबीकर असावी :) मीही वाचलयं, तिचा लेख आला होता पेपरमध्ये. राजमुद्रा :)

मनस्वी 14/03/2008 - 17:03
दादा कोंडके ग्रेटच होते. एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची नाडी त्यांनी बरोब्बर हेरली होती. विनोद द्व्यर्थी असले तरी पिक्चर बघायला मजा येते. मला त्यांची 'जीवाशिवाची बैलजोडं' आणि 'अंजनीच्या सूता' ही गाणी आवडतात. आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... विनोदाच्या बादशहाला आमची श्रद्धांजली मनस्वी

येका शिनिमात... त्ये समोर दिसतंय ना त्ये, त्ये श्येत माजं न्हाई आनि बाकीची श्येतं लोकाची हायेत... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

सर्वसाक्षी 15/03/2008 - 00:10
दादा कोंडके नावाच्या एका मराठी माणसानं आपल नाव गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय - बहुधा कधीच न पुसलं जाण्यासाठी "ओळीने सलग नऊ चित्रपटांना रजतजयंतीपार नेणारा जगातला एकमेवाद्वितीय दिग्दर्शक" या लोककलाकारास त्याच्या पुणतिथीनिमित्त आदरांजली.

In reply to by सर्वसाक्षी

गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय गिनीज बूक वाला समज चांगलाच प्रचलित असला तरी, मी कुठेतरी वाचलंय की असा विक्रम अस्तित्त्वात नाही... असो....

प्राजु 15/03/2008 - 20:29
आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... मनस्वी म्हणतात ते अगदी खरंय. मलाही जिवाशिवाची बैलजोड हे गाणं आवडतं. - (सर्वव्यापी)प्राजु

विवेकवि 14/03/2008 - 13:43
आजच वर्तमान पत्रात बातमी वाचली की दादा॑नी जे अविरत हसवण्याचे कार्य केलेले आहे ते अविस्मरणीय आहे. सकाळ पेपर नी त्यासाठी एक बक्षिस ही ठेवले आहे.. याची नो॑द घ्यावी.. आपलाच... विवेक वि.

धमाल मुलगा 14/03/2008 - 14:27
केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते. कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर यायला निघाले. त्या॑नी तीला 'तू दुसर्‍या वाहनाने पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो आणि त्याला आपण र॑गेहात पकडू अस॑ सा॑गितल॑. ठरलेल्या स्थळी पोहोचल्यावर तो प्रो. / डा. पुढे झाला आणि अभिनेत्रीस जवळ बोलाऊ लागला, तेव्हढ्यात दादा तिथे पोहोचले आणि त्या॑नी आपल्या 'खास' भाषेत त्याची खरडपट्टी चालू केली तर हा माणूस तिथून अक्षरशः पळून गेला. ह्या क्षेत्रात असे परस्त्रीचा मान ठेवणारे आणि काहीही घेण॑देण॑ नसताना अशी मदत करणारे तसे विरळेच. (अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेतच.) सार्वजनीक ठीकाणी (चित्रपटाच्या माध्यमातून) शालजोडीतून मारावेत तर दादा॑नीच. आणिबाणीची काय खिल्ली उडवलीये. आता माणूस म्हणल॑ की कुठेतरी कमी-जास्त आल॑च. त्यामूळे दादा वाद॑गातही अडकले. पण चालायच॑.

In reply to by धमाल मुलगा

राजमुद्रा 14/03/2008 - 17:56
मला वाटतं ती अभिनेत्री (बहुतेक)मधु कांबीकर असावी :) मीही वाचलयं, तिचा लेख आला होता पेपरमध्ये. राजमुद्रा :)

मनस्वी 14/03/2008 - 17:03
दादा कोंडके ग्रेटच होते. एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची नाडी त्यांनी बरोब्बर हेरली होती. विनोद द्व्यर्थी असले तरी पिक्चर बघायला मजा येते. मला त्यांची 'जीवाशिवाची बैलजोडं' आणि 'अंजनीच्या सूता' ही गाणी आवडतात. आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... विनोदाच्या बादशहाला आमची श्रद्धांजली मनस्वी

येका शिनिमात... त्ये समोर दिसतंय ना त्ये, त्ये श्येत माजं न्हाई आनि बाकीची श्येतं लोकाची हायेत... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

सर्वसाक्षी 15/03/2008 - 00:10
दादा कोंडके नावाच्या एका मराठी माणसानं आपल नाव गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय - बहुधा कधीच न पुसलं जाण्यासाठी "ओळीने सलग नऊ चित्रपटांना रजतजयंतीपार नेणारा जगातला एकमेवाद्वितीय दिग्दर्शक" या लोककलाकारास त्याच्या पुणतिथीनिमित्त आदरांजली.

In reply to by सर्वसाक्षी

गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय गिनीज बूक वाला समज चांगलाच प्रचलित असला तरी, मी कुठेतरी वाचलंय की असा विक्रम अस्तित्त्वात नाही... असो....

प्राजु 15/03/2008 - 20:29
आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते... मनस्वी म्हणतात ते अगदी खरंय. मलाही जिवाशिवाची बैलजोड हे गाणं आवडतं. - (सर्वव्यापी)प्राजु
दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व माहित नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी चित्रपटास त्यांचे योगदान खुप मोठे आहे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात. 'अपना बझार' मध्ये काम करता करता दादा सेवादला कडे आकर्षित झाले. वसंत सबनीस लिखित नाटक 'विच्छा माझी पुरी करा' हा दादांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट. ह्याच नाटकाने दादांना ओळख दिली. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही.

मजेशीर नावे

मनस्वी ·

आमच्या नात्यात एक पेंडसे फ्यॅमिली आहे त्यातील एकाचे नांव चक्क 'मर्क्युरी' असे आहे! :) ही माहिती सांगोवांगी किंवा ऐकीव नाही. कारण त्या मर्क्युरी पेंडसेच्या लग्नाची पत्रिका आजही माझ्याकडे आहे त्यात, आमचे येथे श्रीकृपेवरून आमचे सुपुत्र चि मर्क्यूरी असा उल्लेख आहे! या पेंडेसे पतीपत्नींनी आपल्या मुलाला पार्‍याचे नांव का द्यावे, याचे उत्तर मला अद्याप सापडलेले नाही! :) असो, मनस्वी तुझा हा उपक्रम छान आहे. यातून मजेमजेशीर नांवे ऐकायला मिळतील अशी आशा आहे! :) आपला, तात्याकाम जाबाली.

मनस्वी 14/03/2008 - 16:09
माझ्या एका colleague चे नाव - अल्फा ओमेगा आधी नुसते डेस्क वरील व्हाइट बोर्डरील नाव वाचून कळलेच नाही मुलगा आहे की मुलगी.. मुलगी होती. मी तिला विचारले तुझ्या भावंडांची नावे बीटा आणि गॅमा आहेत का... नाही म्हणाली.

छोटा डॉन 14/03/2008 - 16:41
मला आमच्या रोजच्या कामासाठी वारंवार "इटाली, जर्मनी, स्वीडन" वरैरे कॉल करावा लागतो... मागच्या आठवड्यात 'इटलीमधील वॅलरियो सालसिनी" नावाच्या व्य्क्तीला कॉल करायचा होता. आता "सालसिनी" हे नाव वाचून माझा एक colleague फार उत्साहित झाला व म्हणाला आधि मी बोलणार ... कारण त्याला वाटले मुलगी आहे... मग काय लावला कॉल, ह्याने जोशात सुरवात केली "हॅलो साल्सिनी , कार्तीक हिअर फ्रॉम अबक इंडिया ....." पलिकडून माणसाचा आवाज आला "हाय कार्तीक , टेल मी ..." ह्यावर आमच्या मित्राचा मूड जाऊन तो मला म्हणला "जाने दे, तू बात कर ...." मग मी आपले हसू आवरत "कार्तीक" बनून "साल्सिनीशी" डिस्कशन केले ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 14/03/2008 - 17:53
आमच्या गावात एक महाशय आहेत की ज्यांना "युद्ध , लढाई " वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या मुलांची नावे अनुक्रमे " रणविजय , संग्राम व ऍलेक्झांडर " अशी ठेवली आहेत ... आता त्याच्या लोकांनी अपभ्रंश अनुक्रमे "ईज्या , मोंट्या व टिंग्या " असा केला आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राजमुद्रा 14/03/2008 - 17:41
माझ्या मामाच्या मित्राला एक मुलगा आणि दोन मुली त्याच्या नावे - भारत, अमेरिका आणि रशिया. कारण विचारल्यावर सांगतो मुलगा आपला आणि मुली परक्या. राजमुद्रा :)

झकासराव 14/03/2008 - 18:56
आडनाव कालच एका दवाखान्यात वाचलेली ऍडमीट पेशंटची. कड खराबे बेंबलगे आता नाव प्रणय (केला हा सांगण्याचा एवढा का अट्टाहास :)) प्रणाली (हे ऐकुन मला तर जलप्रणाली तत्सम काहितरी आठवत भुगोलात शिकलेल.) योजना (हा काय मुलीच नाव ठेवण्याजोगा शब्द आहे का?? माणुस कितिही योजनाप्रिय असला तरी. पण नाही एका ठिकाणी मी पाहिलय हे नाव) अवांतर : मला हा धागा पाहुन "गोकुळ" हा आताच्या आठवीच्या पुस्तकात असलेला धडा आठवला. त्यात तो साक्ष द्यायला जाणार असतो. आणि त्याची बरीच पुर्व तयारी करतो. ती करता करताच त्याला कायद्याच्या पुस्तकातील पंचनामा, साक्ष, दफ्तरीनोंद, उलटतपासणी (चु भु द्या घ्या बर्‍याच दिवसापुर्वी वाचल असल्याने हेच ते शब्द असतीलच अस नाही) हे असले शब्द आवडु लागतात. कारण त्याच्या मते ते भारदस्त असतात. तो लग्गेच ठरवुन टाकतो की त्याच्या मुला मुलींची नाव तो अशीच ठेवणार अस.

गीतांजली 14/03/2008 - 18:57
मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... आमच्या शाळेत दोन अत्रे बाई होत्या. कुमारी अत्रे आणि सौ. अत्रे. आम्ही त्याना कुअ आणि सौअ म्हणत असु. तसेच ३ कुलकर्णी बाई होत्या. त्यांचीही नावं अशीच होती. मकु (मधुरा कुलकर्णी), संकू (संगीताच्या कुलकर्णी) आणि पीकु (पीटी च्या कुलकर्णी)

In reply to by गीतांजली

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची! उगीच बोल लावायचा म्हणजे काय! :))))) वेलकम टू मिसळपाव!!:))) -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 14/03/2008 - 23:24
"कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची!" "डांबिसकाकांच्या" म्हणण्याशी सहमत, काय प्रोब्लेम आहे हो आमच्या नावात ? "छोटा डॉन" किती साधे, सोपे, सरळ, सज्जन, सुसंस्कॄत [ याचा सॄलांच्या संस्कॄतशी काहिही देणे घेणे नाही ], सोज्वळ नाव आहे, ऐकले की कसे शांत, पवित्र , समाधानी वाटते [ वाटत नसल्यास तसे वाटवण्याचे आमच्याकडे बरेच मार्ग आहेत ...]. ऊगीच तिच्यायला आम्हाला बदमान करता का ? आता बाकिची नावे म्हणजे "धमु , डांबिसकाका , टिंग्या , इनोबा " ही पण वरच्या सारखीच गोड आहेत .... [ फुकट नाही म्हणून आमच्याशी पंगा घेऊ नका , कसे ??? ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 14/03/2008 - 19:55
एका फासेपरधी मुलाचे नाव "देशपांड्या काळे" असे होते त्या मुलाला नावाचे विचारता तो म्हणाला की त्याची आइ जेल मधे बाळंत झाली.त्यावेळी तीला देशपांडे नावाचे जज्ज नी शिक्षेत सूट दीली होती बाकी फासे पारधी समाजात पिर्‍या , किरलोस्कर्‍या, इंजन्या , बॅटरी, अशी नावे सर्रास असतात

प्राजु 14/03/2008 - 20:16
आमच्या एका स्नेह्यांच्या मुलाचे नाव अनंत आहे. तर त्याच्या लग्नात त्याने त्याच्या बायकोचे नाव.... 'अनादी' ठेवले... म्हणजे तिचे नाव अनादी अनंत ....... कर असे काहिसे... :)) - (सर्वव्यापी)प्राजु

विकास 14/03/2008 - 22:25
माझ्या वर्गात एक अफ्रिकेहून आलेला मुलगा होता. त्याचे नाव होते "इनोसंट". एकदा त्याने माझ्या घरी फोन केला आणि मी आहे का म्हणून माझ्या रुममेटला विचारले. मी घरात नव्हतो म्हणून त्याने उत्तर दिले की नाही, मग त्यांच्यात पुढील संवाद झाला: माझा रूममेटः "मे आय नो हु इज कॉलिंग?" वर्गमित्र: " आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "ओके, बट व्हॉट इज युअर नेम?" वर्गमित्र: "आय टोल्ड यू आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "दॅट्स फाइन, नाउ फर्गेट द फन , जस्ट टेल मी युअर नेम सो दॅट आय कॅन टेल हिम" वर्गमित्र: (वैतागाने), "कान्ट यू अंडरस्टँड? माय नेम इज इनोसंट" माझा रूममेटः "उप्स! आय ऍम सॉरी!" या प्रसंगानंतर मला माझ्या रूममेट कडून जोरजोरात हसत हा किस्सा ऐकायला मिळाला तर "इनोसंट" कडून वैतागून :)) बाकी हा इनोसंट नंतर काम-धंदा शोधताना "नाव सोनूबाई .." सारखाच वागायला लागला.

सचिन 14/03/2008 - 23:06
आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!!

In reply to by सचिन

झकासराव 14/03/2008 - 23:49
अशा बर्‍याच मुली झाल्या की एक उपाय म्हणून मुलीचे नाव "नकोशी" ठेवत. किंवा "अंबु" ह्याचा अर्थ आता इतक्या मुली झाल्या की अंबुन गेलो. ह्याची आठवण झाली. :( हम्म. चला उगीच सिरियस नको व्हायला. एक प्रसिद्ध असे नाव आहे. बहुतेक कोणत्यातरी राजकारणी माणसाचे होते. "पंजाबराव देशमुख" :) अजुन एक "माँटुकसिंग अहलुवालिया" (हे असच आहे ना??) एक मुलगा आमच्या कालेजात होता. त्याच पुर्ण नाव होत "आशेर फिलिप मनपाडळेकर" :) माझ तो आधी आडनावानुसार हिंदु मग नावानुसार मुस्लिम आणि पुर्ण नाव ऐकुन गोंधळलेला चेहरा अस काहिस झाल होत. तो ख्रिस्चन होता. :) एक चांगला दोस्त होता तो माझा कालेजात :)

प्राजु 14/03/2008 - 23:32
भावाच्या एका मित्राचं नाव आहे अभिनंदन. त्याने फोन केला . त्याला "हॅलो" ऐवजी डायरेक्ट नाव सांगायची सवय असावी. आमचा संवाद असा झाला.. मी : हॅलो तो : अभिनंदन मी : धन्यवाद, पण कशाबद्दल? तो : ताई ना? मी : हो. तो : अगं, अभिनंदन.. मी : ते ठिक आहे पण अभिनंदन कशाबद्दल? आणि कोण बोलतय?? तो : मी अभिनंदन्...विकी आहे का? मी : अच्छा... एक मिनिट.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा 14/03/2008 - 23:38
आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!! कसली लोकं असतात.... ह. ह. मु. व. माझ्या ओळखीत एका मुलाचे नाव हिरण्यगर्भ आहे...एवढे मोठे नाव..कशी हाक मारतात कोण जाणे.. बाबांच्या ऑफिस मधे एक प्युन होता त्याचं नाव मँगो कांबळे....त्याच्या वडिलांना हा एकच इंग्रजी शब्द कळला आणि त्यांना वाटलं इंग्रजांना आवडेल...:)))

चतुरंग 15/03/2008 - 00:26
'कल्पक' असे आहे. (अवांतर - त्याला मी म्हणालो मागून-पुढून 'कल्पक' आहेस! तर काही दिवस माझ्याशी बोलेनासाच झाला.;) पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' (अवांतर - तिथून जाताना नाव बघून आत जावेसे वाटले पण नंतर 'मग बघतो तुझ्याकडे' अशी पुढची अदृश्य अक्षरेही दिसली आणि मी विचार बदलला! ह्.घ्या:)) चतुरंग

In reply to by चतुरंग

अनिता 14/03/2008 - 23:03
माझ्या ओळखीत एक आहे: मदत अग्रवाल अवांतर - पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' माझ्या माहितीप्रमाणे बंगल्याचे मालक फौजेत होते. ईम्फाळच्या लढईत जपानी सेनेशी लढले. जपानी शेवटचा जवान असेपर्यत लढले, त्या तुकडीचे नाव 'येना' होते. त्याची आटवण म्हणून बंगल्याचे नाव 'येना' अनिता

केशवराव 15/03/2008 - 01:51
माझ्या एका मित्राने लग्नाआधीच ठरवीले होते कि, पहीला मुलगाच होणार आणि त्याचे नांव मी घटोत्कच ठेवणार. या मागे त्याचे कारण असे ; ' महाभारतातली कितीतरी नांवे आपण आपल्या मुलांना ठेवतो , मग घटोत्कच काय वाईट ?[ माझा मित्र प्रकृतीने जरा भिमासारखाच आहे म्हणा.] - - - - - - - - - केशवराव .

प्रमोद देव 14/03/2008 - 23:02
ऐकलेली गोष्ट सांगतो. माझ्या एका मित्राच्या नातेवाईकाचे नाव आहे "गोविंद गुणे" सगळे त्यांना "गुण्यागोविंदाने" असेच हाक मारतात.

उदय सप्रे 17/03/2008 - 14:32
आमच्या शाळेत (सन्मित्र मन्डळ विद्यामन्दीर्-गोरेगाव) एक "मोघे" नावाचा मुलगा होता-त्याचे वडील पदार्र्थविज्ञानाचे प्रोफेसर होते.त्या २ भावान्ची नावे : अपोलो आणि मर्क्युरी अशी होती ! नावपेक्षा आडनावान्ची मजा जास्त आहे : खानखोजे शौचे (ह्या आडनावाचा माणूस जेवायला बसला असता त्याला बाहेरुन कशी हाक मारणार? चोळले (काय काय?) उदास घायाळ ससाणे वाघमारे तुपे .....असो,, लिस्ट फारच मोठ्ठी आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ठणठणपाळ 21/03/2008 - 10:23
आमच्या वर्गात एक 'सुवर्णा हगवणे' नावाची मुलगी होती. कसली श्रीमंत असेल नाही ती?

मनस्वी 17/03/2008 - 14:38
ऑफीसमध्ये एका पात्राचे नाव : Sandeep Kizhekakoezhisseri काही बोध झाल्यास मलाही कळवावे. मनस्वी

नंदन 17/03/2008 - 14:39
लोकसत्तेत अविनाश बिनीवालेंचे पूर्वी एक सदर यायचे. त्यात त्यांनी नावांबद्दल लिहिताना, मोठ्या मुलीचे नाव शालिनी म्हणून धाकटीचे त्याच्या बरोबर उलटे निलीशा असे एक उदाहरण दिले होते. बाकी, आमच्या हपिसात टिंगटिंग झू म्हणून एक कर्मचारी आहे. 'युअर नेम हॅज अ रिंग इन इट' हा तिच्या नावावर वरचेवर होणारा विनोद आहे. बाकी 'हॅपिनेस' नावाची एक आफ्रिकन मुलगीही ओळखीची होती. बर्‍याचदा नावांचा अर्थ माहीत नसताना केवळ इंग्रजी शब्द म्हणून नाव ठेवलं जातं. 'टूमॉरो' हे नाव असलेल्या आफ्रिकन मुलाचा त्याच शीर्षकाचा चित्रपट दोन-तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री 17/03/2008 - 14:45
लग्नाच्या पत्रिकेत नवरदेवाचे नाव "म्हातारबा पुंजाजी शिंदे" असे वाचले आहे.

राजमुद्रा 17/03/2008 - 14:57
मी मंगल कार्यालयाच्या बाहेर साईनबोर्ड पाहिला,लग्नातल्या वधू-वर पक्षाकडील आडनावे त्यावर लिहिली होती नावे होती 'तांबडे' आणि 'हिरवे'. बहुतेक वधु म्हणत असावी आधी तांबडी होते आता हिरवी झाले. तशीच एकदा लग्नपत्रिकेवर नावे वाचली होती 'उभे' आणि 'आडवे' राजमुद्रा :)

मनस्वी 17/03/2008 - 15:02
जुन्या कंपनीतील सहकारी. सहकारी मुलगी नसून मुलगा होता. मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/03/2008 - 15:08
असणार. पंजाब्यांच्या पोरा-पोरींची नावे अन कुत्र्यांची नावे यात बरेच साधर्म्य असते असे अस्मादिकांचे मत आहे. उदा: पप्पी, डॉली, लव्हली ई.ई.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:31
बाकी सगळी नाव॑ ठीक आहेत... लव्हली बद्दल काय बोलायच॑ नाय हा॑, पैलेच सा॑गून ठेवतोय. आपल॑ एके काळच॑ झाड व्हत॑ ते. - धमालसि॑ग भि॑द्रनवाले.

मनस्वी 17/03/2008 - 15:21
वर्गातील एका मुलीचे नाव : विद्युत अवांतर : मी लहान असताना आमच्या वाड्यात एका वस्ताद आणी अगाऊ मुलीचे दात पुढे येउन गाल फुगलेले होते.. तिला आम्ही नाव ठेवलेले : चंबूराव गायतोंडे. अशीच हाक मारायचो आम्ही सगळे तिला.. तिची आज्जी जाम चिडायची. मनस्वी

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:37
चंबूराव गायतोंडे.... लय लय भारी !!! विद्युत आमच्या आबा॑च्या मित्राच॑ नाव. त्याला आम्ही विद्युतकाका म्हणतो, आणि म्हणून काकूला बिजलीकाकू :-))

मनस्वी 17/03/2008 - 15:46
काहींना सवय असते भारदस्त नावे ठेवण्याची. आता हर्षवर्धन समजू शकते = आनंद वृद्धिंगत होणे. नाव कसं धष्टपुष्ट दिसलं पाहिजे.. अहो नाव ऐकून माणूस अर्धा गार झाला पाहिजे.. असा काहीजणांचा समज असतो. आमच्या एका परिचिताने सुपुत्राचे नाव ठेवले आहे - राजवर्धन याचा नक्की अर्थ काय? म्हणजे मलाच अर्थ माहित नाही हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे नावे जरूर ठेवा. पण ती अर्थपूर्ण असावीत, नाही का. अवांतर : या राजवर्धनचे नंतर राजू/राज्या, नानासाहेबांचे नानू, बाळासाहेबांचे बाळू होते ती गोष्ट वेगळी. मनस्वी

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:56
माझा एक मित्र आमच्या सर्वा॑च्या मते ठार "येडा' आहे. त्याच्या मुलाच॑ नाव काय ठेवल॑ असाव॑? हव्यवाहन म्हणल॑, 'म्हणजे काय रे?' उत्तर: 'कोण जाणे. पण लय भारी वाटत॑य ना?' मी: 'कप्पाळ! लेका त्याला बोलता यायला लागल्यावर नाव विचारल॑ तर बिचारा नाव सा॑गता सा॑गता कोलमडून पडेल एव्हढ॑ भारी वाटत॑य'.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 16:04
कुठल्याशा काद॑बरीच्या नायकाच॑ नाव होत॑ म्हणे ते! धन्य ते लेखक, आणि धन्य तो आमचा सखाराम गटणे. -ध मा ल.(सरळ साधा..हाप-म्याड)

माझ्या एका विद्यार्थिनीचे असेच एक असेच गमतीदार नाव लक्षात आहे...कु.कोकिळा पोपट मगर. तर एकीचे नाव 'टीनामुनी'..तिला विचारले अग हे कसले नाव? तर म्हणाली ती नटी नाही का? टीनामुनी... तिला टीना मुनीम म्हणायचे होते पण बिचारीच्या पालकांना बारशाच्या वेळी हे माहित नव्हते की टीनामुनी नाव नसून ती मुनीमांची टीना आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 17/03/2008 - 16:17
धमालच आहेत नावे एकदम कु.कोकिळा पोपट मगर :D टीनामुनी :O नारदमुनी ठेवले असते तर अर्थपूर्ण तरी झाली असते. मनस्वी

In reply to by स्वाती दिनेश

प्रमोद देव 17/03/2008 - 17:01
कु. कोकिळा पोपट मगर..... ऐवजी कु. कोकिळा मगर पोपट असे असते तर? कोकिळा...... मगर पोपट! असे म्हणता आले असते! असेच एक नेहमी ऐकतो असे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ..... देवकी पंडीत आता प्रश्न हा पडतो की...... ह्या कोण आहेत? देव.... की.... पंडीत? नेहमीचेच एक आडनाव आहे "नातू" असे. आता त्याच्या पुढे एखादे नाव लावा अणि प्रश्न विचारून पाहा. उदा. अमोल नातू अमोल ना तू? आता हा कुणाचा तरी मुलगा आहे असे विचारायचे असेल तर...... नातूंचा ना तू? अमक्याचा ना तू? तमक्याचा ना तू? वगैरे वगैरे!

विजुभाऊ 17/03/2008 - 16:29
तद माताय............ दामू सुकड्या ; पप्पू कंघी ; येडा याकूब ; कादर टकल्या ; जाड्या लाडू बब्बन पिस्तुल ; बाबू कळक ; राजू शाना ; पक्या खडूस( हे आमाला शाळेत गणीत शिकवायचे) दादू झुरळ( हे पी टी शिकवायचे) ; गोरा लुइस ; काल्या ऍन्थोनी ; गंग्या चड्डी क्यों बे भूल गये क्या आपने दोस्त लोग कू........ आपुन्का विनम्रसे गॅन्ग का अधिक्रुत प्रवक्ता विजुभाऊ( ३ बार एन्कौन्टर रीटर्न)

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 17/03/2008 - 16:41
क्या विजुभाऊ, तुमी अपने सलीम फेकू को तो भुलीच गये. ऐसा नक्को होना भाई ! और शरद का॑डी, दिन्या सॅटेलाईट, जगन भु॑डा इनका नाम नै आया तो गॅन्ग का रेप्युस्टेशन तो एकदम खल्लास. क्या...????

मनस्वी 18/03/2008 - 10:52
आम्ही लहान असताना वाड्यात आमच्या वर रहायच्या. आम्ही त्यांना सुंद्री आज्जी म्हणायचो. लहानपणी काही कळत नसतं नावांना अर्थ वगैरे असतात. सुंद्री आज्जी अन्नपुर्णा होत्या. मनस्वी

झकासराव 19/03/2008 - 11:52
गुपचुप हे आडनाव असत. माझ्या एका मित्राच्या फ्लॅट समोर ह्याच आडनावाचे रहात होते. आणि माझ्या मित्राच इब्लिस पोरटं त्याच्या फ्लेट्ला हळुच जावुन कडी घालत असे. त्यावर माझा मित्र मला सांगत होता. की हा त्या गुपचुप च्या फ्लॅट ला गुपचुप जावुन कडी घालतो :)

नागपूरची एम्प्रेस मिल (स्थापना १८७४, पण आता संपूर्ण मोडित)म्हणजे टाटा उद्योगसमुहाचे पहिले अपत्य.मी तिथे काम करीत असतांना एकदा कामगारांचा संप झाला तेव्हा पोलिस अधिकारी आले होते.फोन समोर करून मी त्यांना म्हणालो,"जरा ड्राइव्हरसाहबसे बात किजिए." त्यावर चिडून ते म्हणाले," Why should I talk to a driver,I shall talk to the Manager." ह्यावर हंसू आवरित मी म्हटले "Sir, Mr. Driver is the Manager." पारशी लोकांमध्ये अशीच नावे असतात उदा.बाटलीवाला.

सभ्य इसम 20/03/2008 - 21:27
बॉक्सवाला,बाटलीवाला,दारुवाला,झुनझुनवाला, मावावाला,बर्फीवाला.....आणि बरेच वाले... मिथुनचं एक गाणं पण ऐकलं आहे लहानपणी...आ गया आ गया हलवावाला आ गया.... मोहित्यांचा केतन...

भोचक 21/03/2008 - 17:59
नाशिकला एके ठिकाणी शाकद्विपी आडनावाचा बोर्ड पाहिलाय. घासकवळी नावाचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सांगून आले होते. आडनाव पाहूनच आम्ही नकार दिला. इकडे मध्य प्रदेशात आडनावांचा वेगळाच झमेला झालाय. काही अक्षरे हिंदीत नसल्यामुळे अनेकांची आडनावे बदलून गेलीत. उदा. धडफळे- धरफले, केळकर- केलकर. ज्यांच्या नावात ळ आहे त्याचा ल झाला. त्याचा फटकाही काहींना इतका बसला की त्यांनी आडनावे बदलली. उदा. वाळवडे नावाच्या आणि तशा प्रकारच्या आडनावे असणार्‍यांनी अखेर आपली आडनावे बदलली, अशी मौलिक माहिती इंदूरच्या एका बुजूर्ग मित्राने दिली. तसेच काही भागात मूळ मराठी आडनावे उडाली आणि ते ज्या गावात राहिले ती आडनावे आली. झाशीवाले, घडवईवाले आदी.

पक्या 05/06/2008 - 08:38
एका मित्राच्या परिचितांच्या मुलीचे नाव विनंती आणि मुलाचे नाव विशेष. ऑफीस मधील एकाचे नाव जयगोबीराम. त्याला सगळे गोबी म्हणतात. एका ओळ्खीतल्या मुलीचे नाव धारा (त्यापेक्षा राधा बरे.) असेच अजून एका मुलाचे नाव ओनील लिमये. (ओनील नावाचा क्रिकेटवीर होता आणि वडील क्रिकेट चे फॅन म्हणुन हे नाव ठेवले) मजेशीर आडनावे: बुचके , बुचडे , भुतडा, मुंदडा , भोंगळे , बारसोडे , डुंबरे (डुंब- रे) कॉलेज मध्ये एक मुलगि होती तिचे नावः प्रतिमा नागवडे एका गांधी नावाच्या मित्राचे नुकतेच लग्न झाले. बायकोचे नाव काय असावे ? सोनिया. लग्नाआधी त्या मुलीला कधीही वाटले नसेल आपण सोनिया गांधी होऊ.

शितल 05/06/2008 - 05:26
चक्रेश्वरी असे वर्गातील एका मुलीचे नाव होते, आणि आम्ही असा अ॑दाज बा॑धला की ती चक्रात जन्माला आलेली असल्याने चक्रेश्वरी. माझ्या मैत्रीनी ने तीला पहायला आलेल्या मुलाचे नाव बबन होते म्हणुन ते स्थळ नाकारले.

रम्या 05/06/2008 - 12:16
माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये दोन गृहस्थ आहेत. एकाचं आडनाव नाग आणि दुसर्‍याचं गरूड. :D मारूति चितमपल्लींच्या रानवाटा या पुस्ताकातील माहीती. त्यांनी पाहिलेल्या तीन फासेपारध्यांची नावं होती, कायदेमंत्री, महागाई आणि वॅटरीलाल!! माझ्या एका मित्राचं नाव होतं विजय डोईफोडे. त्याला एकजण विडो म्हणून हाक मारायचा !! रम्या

ऋचा 05/06/2008 - 14:01
माझ्या ओळखीत एक नाव "विभास" पण त्याला अर्थ विचारला तर माहीत नाही. (संस्कॄत मधे विभास म्हणजे घुबड) एक मराठी घरातील मुलाचे नाव्===जैश ( :W ) आमच्या गावातील आडनाव - दिसले (काय?) भुरके भाडभोके :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

रिमझिम 05/06/2008 - 14:23
वर्गातील एका मुलाचे आडनाव 'भुते' होते बिचारा नेहमी आडनाव सागायचे टाळायचा

गिरिजा 05/06/2008 - 14:41
एका मित्राच्या मैत्रिणिच नाव होत.. जयंती (आडनाव माहित नाही) पण तेव्हा मनात आलेल कि एखाद्या गांधी कुटुंबाने मुलीच नाव ठेवल हे.. तर काय धमाल! "आडनाव नाव" या प्रथेप्रमाणे.. गान्धी जयंती!!!! :S -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मन 05/06/2008 - 14:58
होता एम पी वाला; त्याचं नाव विनायक म्हणताना तो बिनायक म्हणायच आणि त्याला बोलावताना आम्ही नुसतएच "बिन" किम्वा "बिनु" म्हणायचो. मग त्याल "डोके" आडनाव असलेल्या मुलीवरुन चिडवु लागलो. झाला मग तो:- बिन्-डोके किंवा बिन्-डोक आपलाच, मनोबा

ऋचा 05/06/2008 - 15:00
आमच्या वर्गात एक मुलगा होता त्याच आडनाव होत "गांडेकर" =)) मग त्याच्या वडीलांनी तो ९ वीत असताना आडनाव बदलून पालकर केलं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनन्त जोशि 30/06/2008 - 23:24
मित्रानो... माझ्या आजोळी ....जवळपास १९७८ सालची गोश्ट...स्कायलॅब कोसळनार होती...तेव्हा...शेवटी रेडिओवर बातमि...."स्कायलॅब समुद्रात कोसळली"आणि त्याच दिवशी मावशिला मुलगा झाला..नाव ....."स्कायलॅब" अजून एक नाव्.......आमच्या होस्टेलच्या वाचमनच्या मुलाचे.....सॅम्पल....

आमच्या नात्यात एक पेंडसे फ्यॅमिली आहे त्यातील एकाचे नांव चक्क 'मर्क्युरी' असे आहे! :) ही माहिती सांगोवांगी किंवा ऐकीव नाही. कारण त्या मर्क्युरी पेंडसेच्या लग्नाची पत्रिका आजही माझ्याकडे आहे त्यात, आमचे येथे श्रीकृपेवरून आमचे सुपुत्र चि मर्क्यूरी असा उल्लेख आहे! या पेंडेसे पतीपत्नींनी आपल्या मुलाला पार्‍याचे नांव का द्यावे, याचे उत्तर मला अद्याप सापडलेले नाही! :) असो, मनस्वी तुझा हा उपक्रम छान आहे. यातून मजेमजेशीर नांवे ऐकायला मिळतील अशी आशा आहे! :) आपला, तात्याकाम जाबाली.

मनस्वी 14/03/2008 - 16:09
माझ्या एका colleague चे नाव - अल्फा ओमेगा आधी नुसते डेस्क वरील व्हाइट बोर्डरील नाव वाचून कळलेच नाही मुलगा आहे की मुलगी.. मुलगी होती. मी तिला विचारले तुझ्या भावंडांची नावे बीटा आणि गॅमा आहेत का... नाही म्हणाली.

छोटा डॉन 14/03/2008 - 16:41
मला आमच्या रोजच्या कामासाठी वारंवार "इटाली, जर्मनी, स्वीडन" वरैरे कॉल करावा लागतो... मागच्या आठवड्यात 'इटलीमधील वॅलरियो सालसिनी" नावाच्या व्य्क्तीला कॉल करायचा होता. आता "सालसिनी" हे नाव वाचून माझा एक colleague फार उत्साहित झाला व म्हणाला आधि मी बोलणार ... कारण त्याला वाटले मुलगी आहे... मग काय लावला कॉल, ह्याने जोशात सुरवात केली "हॅलो साल्सिनी , कार्तीक हिअर फ्रॉम अबक इंडिया ....." पलिकडून माणसाचा आवाज आला "हाय कार्तीक , टेल मी ..." ह्यावर आमच्या मित्राचा मूड जाऊन तो मला म्हणला "जाने दे, तू बात कर ...." मग मी आपले हसू आवरत "कार्तीक" बनून "साल्सिनीशी" डिस्कशन केले ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 14/03/2008 - 17:53
आमच्या गावात एक महाशय आहेत की ज्यांना "युद्ध , लढाई " वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या मुलांची नावे अनुक्रमे " रणविजय , संग्राम व ऍलेक्झांडर " अशी ठेवली आहेत ... आता त्याच्या लोकांनी अपभ्रंश अनुक्रमे "ईज्या , मोंट्या व टिंग्या " असा केला आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

राजमुद्रा 14/03/2008 - 17:41
माझ्या मामाच्या मित्राला एक मुलगा आणि दोन मुली त्याच्या नावे - भारत, अमेरिका आणि रशिया. कारण विचारल्यावर सांगतो मुलगा आपला आणि मुली परक्या. राजमुद्रा :)

झकासराव 14/03/2008 - 18:56
आडनाव कालच एका दवाखान्यात वाचलेली ऍडमीट पेशंटची. कड खराबे बेंबलगे आता नाव प्रणय (केला हा सांगण्याचा एवढा का अट्टाहास :)) प्रणाली (हे ऐकुन मला तर जलप्रणाली तत्सम काहितरी आठवत भुगोलात शिकलेल.) योजना (हा काय मुलीच नाव ठेवण्याजोगा शब्द आहे का?? माणुस कितिही योजनाप्रिय असला तरी. पण नाही एका ठिकाणी मी पाहिलय हे नाव) अवांतर : मला हा धागा पाहुन "गोकुळ" हा आताच्या आठवीच्या पुस्तकात असलेला धडा आठवला. त्यात तो साक्ष द्यायला जाणार असतो. आणि त्याची बरीच पुर्व तयारी करतो. ती करता करताच त्याला कायद्याच्या पुस्तकातील पंचनामा, साक्ष, दफ्तरीनोंद, उलटतपासणी (चु भु द्या घ्या बर्‍याच दिवसापुर्वी वाचल असल्याने हेच ते शब्द असतीलच अस नाही) हे असले शब्द आवडु लागतात. कारण त्याच्या मते ते भारदस्त असतात. तो लग्गेच ठरवुन टाकतो की त्याच्या मुला मुलींची नाव तो अशीच ठेवणार अस.

गीतांजली 14/03/2008 - 18:57
मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... आमच्या शाळेत दोन अत्रे बाई होत्या. कुमारी अत्रे आणि सौ. अत्रे. आम्ही त्याना कुअ आणि सौअ म्हणत असु. तसेच ३ कुलकर्णी बाई होत्या. त्यांचीही नावं अशीच होती. मकु (मधुरा कुलकर्णी), संकू (संगीताच्या कुलकर्णी) आणि पीकु (पीटी च्या कुलकर्णी)

In reply to by गीतांजली

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची! उगीच बोल लावायचा म्हणजे काय! :))))) वेलकम टू मिसळपाव!!:))) -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 14/03/2008 - 23:24
"कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची!" "डांबिसकाकांच्या" म्हणण्याशी सहमत, काय प्रोब्लेम आहे हो आमच्या नावात ? "छोटा डॉन" किती साधे, सोपे, सरळ, सज्जन, सुसंस्कॄत [ याचा सॄलांच्या संस्कॄतशी काहिही देणे घेणे नाही ], सोज्वळ नाव आहे, ऐकले की कसे शांत, पवित्र , समाधानी वाटते [ वाटत नसल्यास तसे वाटवण्याचे आमच्याकडे बरेच मार्ग आहेत ...]. ऊगीच तिच्यायला आम्हाला बदमान करता का ? आता बाकिची नावे म्हणजे "धमु , डांबिसकाका , टिंग्या , इनोबा " ही पण वरच्या सारखीच गोड आहेत .... [ फुकट नाही म्हणून आमच्याशी पंगा घेऊ नका , कसे ??? ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 14/03/2008 - 19:55
एका फासेपरधी मुलाचे नाव "देशपांड्या काळे" असे होते त्या मुलाला नावाचे विचारता तो म्हणाला की त्याची आइ जेल मधे बाळंत झाली.त्यावेळी तीला देशपांडे नावाचे जज्ज नी शिक्षेत सूट दीली होती बाकी फासे पारधी समाजात पिर्‍या , किरलोस्कर्‍या, इंजन्या , बॅटरी, अशी नावे सर्रास असतात

प्राजु 14/03/2008 - 20:16
आमच्या एका स्नेह्यांच्या मुलाचे नाव अनंत आहे. तर त्याच्या लग्नात त्याने त्याच्या बायकोचे नाव.... 'अनादी' ठेवले... म्हणजे तिचे नाव अनादी अनंत ....... कर असे काहिसे... :)) - (सर्वव्यापी)प्राजु

विकास 14/03/2008 - 22:25
माझ्या वर्गात एक अफ्रिकेहून आलेला मुलगा होता. त्याचे नाव होते "इनोसंट". एकदा त्याने माझ्या घरी फोन केला आणि मी आहे का म्हणून माझ्या रुममेटला विचारले. मी घरात नव्हतो म्हणून त्याने उत्तर दिले की नाही, मग त्यांच्यात पुढील संवाद झाला: माझा रूममेटः "मे आय नो हु इज कॉलिंग?" वर्गमित्र: " आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "ओके, बट व्हॉट इज युअर नेम?" वर्गमित्र: "आय टोल्ड यू आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "दॅट्स फाइन, नाउ फर्गेट द फन , जस्ट टेल मी युअर नेम सो दॅट आय कॅन टेल हिम" वर्गमित्र: (वैतागाने), "कान्ट यू अंडरस्टँड? माय नेम इज इनोसंट" माझा रूममेटः "उप्स! आय ऍम सॉरी!" या प्रसंगानंतर मला माझ्या रूममेट कडून जोरजोरात हसत हा किस्सा ऐकायला मिळाला तर "इनोसंट" कडून वैतागून :)) बाकी हा इनोसंट नंतर काम-धंदा शोधताना "नाव सोनूबाई .." सारखाच वागायला लागला.

सचिन 14/03/2008 - 23:06
आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!!

In reply to by सचिन

झकासराव 14/03/2008 - 23:49
अशा बर्‍याच मुली झाल्या की एक उपाय म्हणून मुलीचे नाव "नकोशी" ठेवत. किंवा "अंबु" ह्याचा अर्थ आता इतक्या मुली झाल्या की अंबुन गेलो. ह्याची आठवण झाली. :( हम्म. चला उगीच सिरियस नको व्हायला. एक प्रसिद्ध असे नाव आहे. बहुतेक कोणत्यातरी राजकारणी माणसाचे होते. "पंजाबराव देशमुख" :) अजुन एक "माँटुकसिंग अहलुवालिया" (हे असच आहे ना??) एक मुलगा आमच्या कालेजात होता. त्याच पुर्ण नाव होत "आशेर फिलिप मनपाडळेकर" :) माझ तो आधी आडनावानुसार हिंदु मग नावानुसार मुस्लिम आणि पुर्ण नाव ऐकुन गोंधळलेला चेहरा अस काहिस झाल होत. तो ख्रिस्चन होता. :) एक चांगला दोस्त होता तो माझा कालेजात :)

प्राजु 14/03/2008 - 23:32
भावाच्या एका मित्राचं नाव आहे अभिनंदन. त्याने फोन केला . त्याला "हॅलो" ऐवजी डायरेक्ट नाव सांगायची सवय असावी. आमचा संवाद असा झाला.. मी : हॅलो तो : अभिनंदन मी : धन्यवाद, पण कशाबद्दल? तो : ताई ना? मी : हो. तो : अगं, अभिनंदन.. मी : ते ठिक आहे पण अभिनंदन कशाबद्दल? आणि कोण बोलतय?? तो : मी अभिनंदन्...विकी आहे का? मी : अच्छा... एक मिनिट.. - (सर्वव्यापी)प्राजु

वरदा 14/03/2008 - 23:38
आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!! कसली लोकं असतात.... ह. ह. मु. व. माझ्या ओळखीत एका मुलाचे नाव हिरण्यगर्भ आहे...एवढे मोठे नाव..कशी हाक मारतात कोण जाणे.. बाबांच्या ऑफिस मधे एक प्युन होता त्याचं नाव मँगो कांबळे....त्याच्या वडिलांना हा एकच इंग्रजी शब्द कळला आणि त्यांना वाटलं इंग्रजांना आवडेल...:)))

चतुरंग 15/03/2008 - 00:26
'कल्पक' असे आहे. (अवांतर - त्याला मी म्हणालो मागून-पुढून 'कल्पक' आहेस! तर काही दिवस माझ्याशी बोलेनासाच झाला.;) पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' (अवांतर - तिथून जाताना नाव बघून आत जावेसे वाटले पण नंतर 'मग बघतो तुझ्याकडे' अशी पुढची अदृश्य अक्षरेही दिसली आणि मी विचार बदलला! ह्.घ्या:)) चतुरंग

In reply to by चतुरंग

अनिता 14/03/2008 - 23:03
माझ्या ओळखीत एक आहे: मदत अग्रवाल अवांतर - पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' माझ्या माहितीप्रमाणे बंगल्याचे मालक फौजेत होते. ईम्फाळच्या लढईत जपानी सेनेशी लढले. जपानी शेवटचा जवान असेपर्यत लढले, त्या तुकडीचे नाव 'येना' होते. त्याची आटवण म्हणून बंगल्याचे नाव 'येना' अनिता

केशवराव 15/03/2008 - 01:51
माझ्या एका मित्राने लग्नाआधीच ठरवीले होते कि, पहीला मुलगाच होणार आणि त्याचे नांव मी घटोत्कच ठेवणार. या मागे त्याचे कारण असे ; ' महाभारतातली कितीतरी नांवे आपण आपल्या मुलांना ठेवतो , मग घटोत्कच काय वाईट ?[ माझा मित्र प्रकृतीने जरा भिमासारखाच आहे म्हणा.] - - - - - - - - - केशवराव .

प्रमोद देव 14/03/2008 - 23:02
ऐकलेली गोष्ट सांगतो. माझ्या एका मित्राच्या नातेवाईकाचे नाव आहे "गोविंद गुणे" सगळे त्यांना "गुण्यागोविंदाने" असेच हाक मारतात.

उदय सप्रे 17/03/2008 - 14:32
आमच्या शाळेत (सन्मित्र मन्डळ विद्यामन्दीर्-गोरेगाव) एक "मोघे" नावाचा मुलगा होता-त्याचे वडील पदार्र्थविज्ञानाचे प्रोफेसर होते.त्या २ भावान्ची नावे : अपोलो आणि मर्क्युरी अशी होती ! नावपेक्षा आडनावान्ची मजा जास्त आहे : खानखोजे शौचे (ह्या आडनावाचा माणूस जेवायला बसला असता त्याला बाहेरुन कशी हाक मारणार? चोळले (काय काय?) उदास घायाळ ससाणे वाघमारे तुपे .....असो,, लिस्ट फारच मोठ्ठी आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ठणठणपाळ 21/03/2008 - 10:23
आमच्या वर्गात एक 'सुवर्णा हगवणे' नावाची मुलगी होती. कसली श्रीमंत असेल नाही ती?

मनस्वी 17/03/2008 - 14:38
ऑफीसमध्ये एका पात्राचे नाव : Sandeep Kizhekakoezhisseri काही बोध झाल्यास मलाही कळवावे. मनस्वी

नंदन 17/03/2008 - 14:39
लोकसत्तेत अविनाश बिनीवालेंचे पूर्वी एक सदर यायचे. त्यात त्यांनी नावांबद्दल लिहिताना, मोठ्या मुलीचे नाव शालिनी म्हणून धाकटीचे त्याच्या बरोबर उलटे निलीशा असे एक उदाहरण दिले होते. बाकी, आमच्या हपिसात टिंगटिंग झू म्हणून एक कर्मचारी आहे. 'युअर नेम हॅज अ रिंग इन इट' हा तिच्या नावावर वरचेवर होणारा विनोद आहे. बाकी 'हॅपिनेस' नावाची एक आफ्रिकन मुलगीही ओळखीची होती. बर्‍याचदा नावांचा अर्थ माहीत नसताना केवळ इंग्रजी शब्द म्हणून नाव ठेवलं जातं. 'टूमॉरो' हे नाव असलेल्या आफ्रिकन मुलाचा त्याच शीर्षकाचा चित्रपट दोन-तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री 17/03/2008 - 14:45
लग्नाच्या पत्रिकेत नवरदेवाचे नाव "म्हातारबा पुंजाजी शिंदे" असे वाचले आहे.

राजमुद्रा 17/03/2008 - 14:57
मी मंगल कार्यालयाच्या बाहेर साईनबोर्ड पाहिला,लग्नातल्या वधू-वर पक्षाकडील आडनावे त्यावर लिहिली होती नावे होती 'तांबडे' आणि 'हिरवे'. बहुतेक वधु म्हणत असावी आधी तांबडी होते आता हिरवी झाले. तशीच एकदा लग्नपत्रिकेवर नावे वाचली होती 'उभे' आणि 'आडवे' राजमुद्रा :)

मनस्वी 17/03/2008 - 15:02
जुन्या कंपनीतील सहकारी. सहकारी मुलगी नसून मुलगा होता. मनस्वी

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/03/2008 - 15:08
असणार. पंजाब्यांच्या पोरा-पोरींची नावे अन कुत्र्यांची नावे यात बरेच साधर्म्य असते असे अस्मादिकांचे मत आहे. उदा: पप्पी, डॉली, लव्हली ई.ई.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:31
बाकी सगळी नाव॑ ठीक आहेत... लव्हली बद्दल काय बोलायच॑ नाय हा॑, पैलेच सा॑गून ठेवतोय. आपल॑ एके काळच॑ झाड व्हत॑ ते. - धमालसि॑ग भि॑द्रनवाले.

मनस्वी 17/03/2008 - 15:21
वर्गातील एका मुलीचे नाव : विद्युत अवांतर : मी लहान असताना आमच्या वाड्यात एका वस्ताद आणी अगाऊ मुलीचे दात पुढे येउन गाल फुगलेले होते.. तिला आम्ही नाव ठेवलेले : चंबूराव गायतोंडे. अशीच हाक मारायचो आम्ही सगळे तिला.. तिची आज्जी जाम चिडायची. मनस्वी

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:37
चंबूराव गायतोंडे.... लय लय भारी !!! विद्युत आमच्या आबा॑च्या मित्राच॑ नाव. त्याला आम्ही विद्युतकाका म्हणतो, आणि म्हणून काकूला बिजलीकाकू :-))

मनस्वी 17/03/2008 - 15:46
काहींना सवय असते भारदस्त नावे ठेवण्याची. आता हर्षवर्धन समजू शकते = आनंद वृद्धिंगत होणे. नाव कसं धष्टपुष्ट दिसलं पाहिजे.. अहो नाव ऐकून माणूस अर्धा गार झाला पाहिजे.. असा काहीजणांचा समज असतो. आमच्या एका परिचिताने सुपुत्राचे नाव ठेवले आहे - राजवर्धन याचा नक्की अर्थ काय? म्हणजे मलाच अर्थ माहित नाही हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे नावे जरूर ठेवा. पण ती अर्थपूर्ण असावीत, नाही का. अवांतर : या राजवर्धनचे नंतर राजू/राज्या, नानासाहेबांचे नानू, बाळासाहेबांचे बाळू होते ती गोष्ट वेगळी. मनस्वी

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 15:56
माझा एक मित्र आमच्या सर्वा॑च्या मते ठार "येडा' आहे. त्याच्या मुलाच॑ नाव काय ठेवल॑ असाव॑? हव्यवाहन म्हणल॑, 'म्हणजे काय रे?' उत्तर: 'कोण जाणे. पण लय भारी वाटत॑य ना?' मी: 'कप्पाळ! लेका त्याला बोलता यायला लागल्यावर नाव विचारल॑ तर बिचारा नाव सा॑गता सा॑गता कोलमडून पडेल एव्हढ॑ भारी वाटत॑य'.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 17/03/2008 - 16:04
कुठल्याशा काद॑बरीच्या नायकाच॑ नाव होत॑ म्हणे ते! धन्य ते लेखक, आणि धन्य तो आमचा सखाराम गटणे. -ध मा ल.(सरळ साधा..हाप-म्याड)

माझ्या एका विद्यार्थिनीचे असेच एक असेच गमतीदार नाव लक्षात आहे...कु.कोकिळा पोपट मगर. तर एकीचे नाव 'टीनामुनी'..तिला विचारले अग हे कसले नाव? तर म्हणाली ती नटी नाही का? टीनामुनी... तिला टीना मुनीम म्हणायचे होते पण बिचारीच्या पालकांना बारशाच्या वेळी हे माहित नव्हते की टीनामुनी नाव नसून ती मुनीमांची टीना आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 17/03/2008 - 16:17
धमालच आहेत नावे एकदम कु.कोकिळा पोपट मगर :D टीनामुनी :O नारदमुनी ठेवले असते तर अर्थपूर्ण तरी झाली असते. मनस्वी

In reply to by स्वाती दिनेश

प्रमोद देव 17/03/2008 - 17:01
कु. कोकिळा पोपट मगर..... ऐवजी कु. कोकिळा मगर पोपट असे असते तर? कोकिळा...... मगर पोपट! असे म्हणता आले असते! असेच एक नेहमी ऐकतो असे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ..... देवकी पंडीत आता प्रश्न हा पडतो की...... ह्या कोण आहेत? देव.... की.... पंडीत? नेहमीचेच एक आडनाव आहे "नातू" असे. आता त्याच्या पुढे एखादे नाव लावा अणि प्रश्न विचारून पाहा. उदा. अमोल नातू अमोल ना तू? आता हा कुणाचा तरी मुलगा आहे असे विचारायचे असेल तर...... नातूंचा ना तू? अमक्याचा ना तू? तमक्याचा ना तू? वगैरे वगैरे!

विजुभाऊ 17/03/2008 - 16:29
तद माताय............ दामू सुकड्या ; पप्पू कंघी ; येडा याकूब ; कादर टकल्या ; जाड्या लाडू बब्बन पिस्तुल ; बाबू कळक ; राजू शाना ; पक्या खडूस( हे आमाला शाळेत गणीत शिकवायचे) दादू झुरळ( हे पी टी शिकवायचे) ; गोरा लुइस ; काल्या ऍन्थोनी ; गंग्या चड्डी क्यों बे भूल गये क्या आपने दोस्त लोग कू........ आपुन्का विनम्रसे गॅन्ग का अधिक्रुत प्रवक्ता विजुभाऊ( ३ बार एन्कौन्टर रीटर्न)

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 17/03/2008 - 16:41
क्या विजुभाऊ, तुमी अपने सलीम फेकू को तो भुलीच गये. ऐसा नक्को होना भाई ! और शरद का॑डी, दिन्या सॅटेलाईट, जगन भु॑डा इनका नाम नै आया तो गॅन्ग का रेप्युस्टेशन तो एकदम खल्लास. क्या...????

मनस्वी 18/03/2008 - 10:52
आम्ही लहान असताना वाड्यात आमच्या वर रहायच्या. आम्ही त्यांना सुंद्री आज्जी म्हणायचो. लहानपणी काही कळत नसतं नावांना अर्थ वगैरे असतात. सुंद्री आज्जी अन्नपुर्णा होत्या. मनस्वी

झकासराव 19/03/2008 - 11:52
गुपचुप हे आडनाव असत. माझ्या एका मित्राच्या फ्लॅट समोर ह्याच आडनावाचे रहात होते. आणि माझ्या मित्राच इब्लिस पोरटं त्याच्या फ्लेट्ला हळुच जावुन कडी घालत असे. त्यावर माझा मित्र मला सांगत होता. की हा त्या गुपचुप च्या फ्लॅट ला गुपचुप जावुन कडी घालतो :)

नागपूरची एम्प्रेस मिल (स्थापना १८७४, पण आता संपूर्ण मोडित)म्हणजे टाटा उद्योगसमुहाचे पहिले अपत्य.मी तिथे काम करीत असतांना एकदा कामगारांचा संप झाला तेव्हा पोलिस अधिकारी आले होते.फोन समोर करून मी त्यांना म्हणालो,"जरा ड्राइव्हरसाहबसे बात किजिए." त्यावर चिडून ते म्हणाले," Why should I talk to a driver,I shall talk to the Manager." ह्यावर हंसू आवरित मी म्हटले "Sir, Mr. Driver is the Manager." पारशी लोकांमध्ये अशीच नावे असतात उदा.बाटलीवाला.

सभ्य इसम 20/03/2008 - 21:27
बॉक्सवाला,बाटलीवाला,दारुवाला,झुनझुनवाला, मावावाला,बर्फीवाला.....आणि बरेच वाले... मिथुनचं एक गाणं पण ऐकलं आहे लहानपणी...आ गया आ गया हलवावाला आ गया.... मोहित्यांचा केतन...

भोचक 21/03/2008 - 17:59
नाशिकला एके ठिकाणी शाकद्विपी आडनावाचा बोर्ड पाहिलाय. घासकवळी नावाचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सांगून आले होते. आडनाव पाहूनच आम्ही नकार दिला. इकडे मध्य प्रदेशात आडनावांचा वेगळाच झमेला झालाय. काही अक्षरे हिंदीत नसल्यामुळे अनेकांची आडनावे बदलून गेलीत. उदा. धडफळे- धरफले, केळकर- केलकर. ज्यांच्या नावात ळ आहे त्याचा ल झाला. त्याचा फटकाही काहींना इतका बसला की त्यांनी आडनावे बदलली. उदा. वाळवडे नावाच्या आणि तशा प्रकारच्या आडनावे असणार्‍यांनी अखेर आपली आडनावे बदलली, अशी मौलिक माहिती इंदूरच्या एका बुजूर्ग मित्राने दिली. तसेच काही भागात मूळ मराठी आडनावे उडाली आणि ते ज्या गावात राहिले ती आडनावे आली. झाशीवाले, घडवईवाले आदी.

पक्या 05/06/2008 - 08:38
एका मित्राच्या परिचितांच्या मुलीचे नाव विनंती आणि मुलाचे नाव विशेष. ऑफीस मधील एकाचे नाव जयगोबीराम. त्याला सगळे गोबी म्हणतात. एका ओळ्खीतल्या मुलीचे नाव धारा (त्यापेक्षा राधा बरे.) असेच अजून एका मुलाचे नाव ओनील लिमये. (ओनील नावाचा क्रिकेटवीर होता आणि वडील क्रिकेट चे फॅन म्हणुन हे नाव ठेवले) मजेशीर आडनावे: बुचके , बुचडे , भुतडा, मुंदडा , भोंगळे , बारसोडे , डुंबरे (डुंब- रे) कॉलेज मध्ये एक मुलगि होती तिचे नावः प्रतिमा नागवडे एका गांधी नावाच्या मित्राचे नुकतेच लग्न झाले. बायकोचे नाव काय असावे ? सोनिया. लग्नाआधी त्या मुलीला कधीही वाटले नसेल आपण सोनिया गांधी होऊ.

शितल 05/06/2008 - 05:26
चक्रेश्वरी असे वर्गातील एका मुलीचे नाव होते, आणि आम्ही असा अ॑दाज बा॑धला की ती चक्रात जन्माला आलेली असल्याने चक्रेश्वरी. माझ्या मैत्रीनी ने तीला पहायला आलेल्या मुलाचे नाव बबन होते म्हणुन ते स्थळ नाकारले.

रम्या 05/06/2008 - 12:16
माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये दोन गृहस्थ आहेत. एकाचं आडनाव नाग आणि दुसर्‍याचं गरूड. :D मारूति चितमपल्लींच्या रानवाटा या पुस्ताकातील माहीती. त्यांनी पाहिलेल्या तीन फासेपारध्यांची नावं होती, कायदेमंत्री, महागाई आणि वॅटरीलाल!! माझ्या एका मित्राचं नाव होतं विजय डोईफोडे. त्याला एकजण विडो म्हणून हाक मारायचा !! रम्या

ऋचा 05/06/2008 - 14:01
माझ्या ओळखीत एक नाव "विभास" पण त्याला अर्थ विचारला तर माहीत नाही. (संस्कॄत मधे विभास म्हणजे घुबड) एक मराठी घरातील मुलाचे नाव्===जैश ( :W ) आमच्या गावातील आडनाव - दिसले (काय?) भुरके भाडभोके :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

रिमझिम 05/06/2008 - 14:23
वर्गातील एका मुलाचे आडनाव 'भुते' होते बिचारा नेहमी आडनाव सागायचे टाळायचा

गिरिजा 05/06/2008 - 14:41
एका मित्राच्या मैत्रिणिच नाव होत.. जयंती (आडनाव माहित नाही) पण तेव्हा मनात आलेल कि एखाद्या गांधी कुटुंबाने मुलीच नाव ठेवल हे.. तर काय धमाल! "आडनाव नाव" या प्रथेप्रमाणे.. गान्धी जयंती!!!! :S -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मन 05/06/2008 - 14:58
होता एम पी वाला; त्याचं नाव विनायक म्हणताना तो बिनायक म्हणायच आणि त्याला बोलावताना आम्ही नुसतएच "बिन" किम्वा "बिनु" म्हणायचो. मग त्याल "डोके" आडनाव असलेल्या मुलीवरुन चिडवु लागलो. झाला मग तो:- बिन्-डोके किंवा बिन्-डोक आपलाच, मनोबा

ऋचा 05/06/2008 - 15:00
आमच्या वर्गात एक मुलगा होता त्याच आडनाव होत "गांडेकर" =)) मग त्याच्या वडीलांनी तो ९ वीत असताना आडनाव बदलून पालकर केलं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अनन्त जोशि 30/06/2008 - 23:24
मित्रानो... माझ्या आजोळी ....जवळपास १९७८ सालची गोश्ट...स्कायलॅब कोसळनार होती...तेव्हा...शेवटी रेडिओवर बातमि...."स्कायलॅब समुद्रात कोसळली"आणि त्याच दिवशी मावशिला मुलगा झाला..नाव ....."स्कायलॅब" अजून एक नाव्.......आमच्या होस्टेलच्या वाचमनच्या मुलाचे.....सॅम्पल....
काल मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्याच्या ओळखीत एक कुटुंब आहे त्यांच्या मुलांची नावे आहेत - थेंब आणि ठिपका आमचा ग्रुप १०-१५ मिनिटं हसतच सुटला. त्याला म्हणालो की टिंग्या सोडू नकोस म्हणून. पण तो म्हणाला टिंग्या नाही.. खरच आहेत. मग अशाच काहीच्या काही नावांवर चर्चा आणि खीखी - ख्याख्या सुरु झाली. तुम्हाला माहित आहेत का अशी मजेशीर नावे...?? मनस्वी

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

विजुभाऊ ·

सागर 14/03/2008 - 12:21
विजुभाऊ , तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का? तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न, काय हे आव्हान दिले कोणी पेलायची ताकद मनगटात असते वादळाशी ही झुंझ मी घेईन पण वावटळीला ते का विचारु? विजुभाऊ... जमले का हे? (फाश्ट कवी) सागर

विजुभाऊ 14/03/2008 - 12:27
सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत

केशवसुमार 14/03/2008 - 14:33
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..

इनोबा म्हणे 14/03/2008 - 15:02
आयला डोक्याची मंडई रोजचा नवा वाद हा काही बोलला तर तो वढतोय पाय जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला. (पद्य क्रांतीकारक-इनोबा ) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

जुना अभिजित 14/03/2008 - 15:09
पावसाच्या सरींनी दरवळला मृद्-गंध गुंजतो आहे नाद अजून थेंबांचा ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा 14/03/2008 - 15:55
स्वयम्भू राव, लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-))) कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-) विजुभाऊ, जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :) के.सु.शेठ, आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-) अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 14/03/2008 - 16:43
१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती.. २.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात ३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा.. ४.र्‍हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या.. अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी (चारोळा)केशवसुमार

In reply to by प्रमोद देव

स्वयम्भू 14/03/2008 - 16:42
ये ना गड्या घरी, असे ती म्हणाली, जेंव्हा तो घरी गेला, तिने त्याचा खरंच गडी केला. आपला, स्वयंभू

छोटा डॉन 14/03/2008 - 16:33
हे घ्या ... हिंदीतून आहे .... "चांद गया भजिया तलने, सितारे तोडकर लाऊंगा, विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है, तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...." अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ. [ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा 14/03/2008 - 16:46
कोण म्हणतो मी एकटा आहे, एका॑तही जसा मित्र माझा क॑टाळतो मी गर्दीला, गर्दीतही मी एकटाच आहे! हा हा हा..घ्या तद् माताय! मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत. आपला -ध मा ल रावसाहेब.

धमाल मुलगा 14/03/2008 - 16:57
कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे, कोणि झोकलेली अन् भोग कोणाच्या नशिबी ! आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-) ना चार ओळी ना दोन ओळी काय म्हणावे ह्याला प्रश्न माझ्या अ॑तरी घ्या च्यामारी, अजुन एक. - ध मा ल. (मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)

की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय. चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु, माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं, मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

In reply to by सृष्टीलावण्या

धमाल मुलगा 14/03/2008 - 17:15
मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!

विजुभाऊ 14/03/2008 - 17:15
कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय. हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले माझा हात तुझ्या हाती असावा आणि माझे डोके उशाशी...... स्टेथास्कोप छातीशी मी खोकतो ठक ठक.... आता ओकतो मी सगळी दु:खे केवढा सागर साठला.... तुला पामराला राहीला दूर किनारा

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 17/03/2008 - 20:13
एकटा मी असतो प्रिये विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना पण खरे सांगू प्रिये जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना...... (या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)

धमाल मुलगा 14/03/2008 - 17:23
तिला पाहिले एकदा तळ्याच्या पलिकडे, मनी आस तिला आणण्याची मळ्याच्या खोलीकडे - (धाकल॑) देशमुख-पाटील. (स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)

स्वयम्भू 14/03/2008 - 17:37
तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात, बुडावसं वाटतंय, ती म्हणाली लाजून, पोहता येतं का तुला? आपला, स्वयंभू

विजुभाऊ 14/03/2008 - 17:48
आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे.... बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 14/03/2008 - 18:28
कसल॑ काय विजुभाऊ, इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची. बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-)) कोणि म्हणे तू बडा माणूस, कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल मी ना होतो दु:ख्खी मुळीच मी तर आहे ध मा ल धमाल !!!! कै च्या कै काव्यसम्राट -ध मा ल.

मनस्वी 14/03/2008 - 18:17
पिझ्झा घेणार की बर्गर.. नाहीच जमणार आपलं! वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त बिल वेगवेगळं मनस्वी

स्वयम्भू 14/03/2008 - 18:22
मिसळी वर लिम्बू, ताटा मधे पाव, सन्गती येउ दे, कोकम सरबत. आपला, स्वयंभू

स्वयम्भू 14/03/2008 - 18:43
उन्हाळा वाढला, वाळ्याचे पडदे, आंब्याच्या झाडाला, पन्ह्याची तहान. आपला, स्वयंभू टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.

चतुरंग 14/03/2008 - 20:03
विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज? हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं? 'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना, तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:)) चतुरंग

प्राजु 14/03/2008 - 20:09
गेले घेऊन गुलाबी फुले त्याला भेटायला.. आर्जव करीत म्हणाले, इथे भेटलास वर भेटू नको.... - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजु 14/03/2008 - 20:31
पाऊस इतका पडला की शिगघ्रकवी जन्मले बघ माझी आठवण येते..का..? सर्रास विचारू लागले - (सर्वव्यापी)प्राजु

स्वयम्भू 14/03/2008 - 20:39
शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. छान आहे, मला आवडलं!

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? चायलेंज देऊन, आम्हाला चढवता अंतस्थ कावा, कळला बरं का -डांबिसकुमार (डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)

In reply to by चतुरंग

अहो मला काव्य म्हणायचं होतं! :)))) मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही! योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :)) खट्याळ, पिवळा डांबिस

विजुभाऊ 15/03/2008 - 11:52
कालचा पाउस आमच्या गावी आलाच नाही सदरहु आम्ही पीक आसवांवर काढले आहे. ( ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)

In reply to by विजुभाऊ

सचिन 15/03/2008 - 16:55
विजुभाऊ, कवी होते "यशवन्त मनोहर". संपूर्ण कविता येणेप्रमाणे : कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत झाडे करपली, माथी हरपली नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

विजुभाऊ 15/03/2008 - 11:55
इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त..... देता प्रतिसाद मला तुम्ही ; ......साद आली घरुन मेल्या लौकर ये......... सैपाक कोण करणार ..............बिचारा सैपाकी विजुभाऊ

स्वयम्भू 15/03/2008 - 13:45
सुट्टी च्या दीवशी, अन्घोळीला पण सुट्टी, काराण अन्घोळ केली की, कपडे ही धुवावे लगतात. आपला, स्वयंभू

विसोबा खेचर 15/03/2008 - 15:21
तात्या मरतो अनुष्कावर तिच्यावर आहे जीव असेल मोठी ती हिरॉईन तर घरची तिच्या! विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :) अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्‍या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्‍या! :) साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं! बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. ! आपला, (अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.

ॐकार 15/03/2008 - 15:58
पुण्यातल्या टरॅफिकमंदी फलक लावा स्मारट हितचिंतक म्हणाले आता ट्र र्ट बाद शरबुद्दीन जॉन फुलपुडीकर वाडीतील सर्व ख्रिश्वन, मुस्लिम, हिंदू बांधवांना गुड शुक्रवार, होली होळी आणि पवित्र ईदच्या हाद्रीक शुभेच्छा! शुभेच्छूक - तळहात, पंकज, तीरकमठा, घड्याळ, गजराज इ . इ. पक्षांचे निष्ठावान नगरसेवक (आजी, माजी, भावी)

मीनल 15/03/2008 - 17:37
एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते. प्रयत्नपुर्वक टाळावे लागले. मी केलेला प्रयत्न--- तुझ्या न माझ्या जु ळल्या तारा, म्हणूनी हे जिवन सुरेल न संगीत.

विजुभाऊ 17/03/2008 - 16:10
यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्‍या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते... नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या.. यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्‍या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या दोस्तानो....या खेळात मला मजा आली. कविता रचताना मी माझा राहीलो नाही कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही एक धागा गीत माझे मला तुला गुंफणारे.............. मी आता कशास चिंता करु.... तू सवे असताना स्वप्नांच्या मागे कशास लागू... मी स्वप्न माझे जगताना.

विजुभाऊ 17/03/2008 - 14:27
चॅलेंज घेणारे संपले का सगळे? धमाल्या थकलास का रे बाळ? हरला असे डीक्लेर करा............... तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श....... असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........

यशोधरा 17/10/2008 - 22:43
ही चालेल का विजूभाऊ? नातं उमलावं सुगंधी, ज्याला समर्पणाची जोड, मनी रुजावी कृष्णाच्या, प्रिय सखी राधेची ओढ...

स्नेहश्री 18/10/2008 - 11:31
ते भिरभिरणारे सुंदर मनोहर अन मखमली गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विजुभाऊ 18/10/2008 - 18:02
ज्याला त्याला आपले घर असते येणार्‍याचे स्वागत करणारे दार असते ......................यापुढच्या दोन ओळी कोणी ल्हिणार का?

कहर 24/04/2015 - 17:13
सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली Challenge accepted बुडलो तेव्हा नव्हते डोक्यावर आकाश खाली नव्हते पाणी कसे असेल विचारात बुडल्यावर ? :) :)

In reply to by वेल्लाभट

ससा म्हणाला सिंव्हाला मी तुला घाबरत नाही सिंह म्हणाला अच्छा? ये ना मग जवळ ये =============== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif =============== भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ... =================== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

मूकवाचक 30/06/2015 - 14:21
भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ...

गरजू पाटिल. 01/07/2015 - 16:52
......डोहात.. पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा .... भला मोठ्ठा मिठाचा खडा ... नावेत बसलेला मी ..... आणि ती नसलेला माझा शेजार... श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले) प प पाटलाचा. श श ती शेजारीण. ड ड त्या डोहात, डुबुक.... डुबुक.....

सागर 14/03/2008 - 12:21
विजुभाऊ , तुम्हाला यमक न जुळवता केलेली चारोळी म्हणायची आहे का? तसे असेल तर माझा हा एक प्रयत्न, काय हे आव्हान दिले कोणी पेलायची ताकद मनगटात असते वादळाशी ही झुंझ मी घेईन पण वावटळीला ते का विचारु? विजुभाऊ... जमले का हे? (फाश्ट कवी) सागर

विजुभाऊ 14/03/2008 - 12:27
सागर्...........झकास...अजून तात्या / डॉन्या विचार करत बसले आहेत

केशवसुमार 14/03/2008 - 14:33
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं तदमाताय.. परत चार ओळि झाल्या..

इनोबा म्हणे 14/03/2008 - 15:02
आयला डोक्याची मंडई रोजचा नवा वाद हा काही बोलला तर तो वढतोय पाय जमलं का हो? आयला जमलंच पायजे आपल्याला. (पद्य क्रांतीकारक-इनोबा ) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

जुना अभिजित 14/03/2008 - 15:09
पावसाच्या सरींनी दरवळला मृद्-गंध गुंजतो आहे नाद अजून थेंबांचा ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा 14/03/2008 - 15:55
स्वयम्भू राव, लय भारी...सुर्य उगवला, बाटली रिकामी :-))) कोणाला वाटत असेल कै च्या कै, तर असुदे, आपल्याला आवडली. एकदम वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन :-) विजुभाऊ, जरा दम धरा, मला जरा वेळच लागेल रि॑गणात यायला. पण सुटलो ना तर मला आवरण॑ उभ्या मिपाला अवघड होईल. तात्या डायरेक्ट मला तडीपार करतील :) के.सु.शेठ, आपण खुन्नस नाय धरायची. ऊठ-सुठ ह्याला ठोकरे त्याला ठोकरे नको बॉ. त्यापेक्षा जरा राजकारन खेळू. आपन म्हनजे आमी वो, ल्हितो चारोळ्या-बेदाने जमतील तशे. ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप होत्याल 'हे असल॑ झे॑गाट कशापाई उरावर घेतल॑ म्हनून' :-) अवा॑तर : शेठ तद् माताय लैच आवडलेल॑ दिसत॑य. कालधरन॑ चार-पाच ठिकानी पाह्यल॑ :-))

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 14/03/2008 - 16:43
१.'तिच्यामायला' म्हणल की लोक उगाच तोंड हाय की गटार हाय म्हणत्याती.. २.तद माताय म्हणल म्हण्जे कस (कुनालच कलत नाय)...संस्कृतमधे बोलतुया .. साना मानुस दिसतुया .. किती गार वाटतया....अजून येऊदे, आम्ही वाचतोय ..अस म्हणत्यात ३.बाकी तदमाताय.. हे ज ह ब ह रा.. ४.र्‍हाता राहिल त्या विजुभाऊच..आर.. ठोकून काढायच म्हण्जे.. तू म्हणतोस तसच ईजुभाव आन बाकी सगळे आपसुक गप गार होईस्तोवर चरोळ्या पाडायच्या.. अर् !!तद् मातय!! झाल्या का पुन्हा चार-ओळी (चारोळा)केशवसुमार

In reply to by प्रमोद देव

स्वयम्भू 14/03/2008 - 16:42
ये ना गड्या घरी, असे ती म्हणाली, जेंव्हा तो घरी गेला, तिने त्याचा खरंच गडी केला. आपला, स्वयंभू

छोटा डॉन 14/03/2008 - 16:33
हे घ्या ... हिंदीतून आहे .... "चांद गया भजिया तलने, सितारे तोडकर लाऊंगा, विजूभाऊ तू 'चारोळी' की बात करता है, तेरेलिये तो "शाकुंतल" लिख डालुंगा ...." अवांतर : जे लिहलय ते ग्वाड मानून घ्या कारण आ.का. व. चा. घं. क. ना. हे. ज.जा. आ. [ म्हणजे आम्हाला काव्य व चारोळीतलं घंटा कळत नाही हे जग जाहीर आहे .....] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा 14/03/2008 - 16:46
कोण म्हणतो मी एकटा आहे, एका॑तही जसा मित्र माझा क॑टाळतो मी गर्दीला, गर्दीतही मी एकटाच आहे! हा हा हा..घ्या तद् माताय! मीटर, मात्रा, यम,नियम सगळ॑ तिच्याआयला नेऊन घातल॑ तिकडे....सात गडगड्याच्या विहीरीत. आपला -ध मा ल रावसाहेब.

धमाल मुलगा 14/03/2008 - 16:57
कुणाच्या खा॑द्यावर कुणाचे ओझे, कोणि झोकलेली अन् भोग कोणाच्या नशिबी ! आयला, चारोळी बेदाणे म्हणता म्हणता हे काय? जर्दाळूच झाला :-) ना चार ओळी ना दोन ओळी काय म्हणावे ह्याला प्रश्न माझ्या अ॑तरी घ्या च्यामारी, अजुन एक. - ध मा ल. (मॅनेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूट्स प्रा. लि.)

की काय अज्याबात न्हाई... पन र ला ट जुळवने काय कटिनबी न्हाई. हे पाह्य म्या पाडली जिलबी मी चार वळींची. च्या मारी टोपी आहे काय नी न्हाई काय. चायलेंज खेल आपल्याला बी आवडतु, माझ्या तीन रान्या असे कोनतरी बोलतं, मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

In reply to by सृष्टीलावण्या

धमाल मुलगा 14/03/2008 - 17:15
मी विचार करतु च्या मारी माज्या हातात दोन लाल रान्या, मग ह्याच्याकडं काय घंटा... हा हा हा..सृष्टीताई, फर्मास....लगे रहो !!!!

विजुभाऊ 14/03/2008 - 17:15
कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके, मस्तच की रे बघा कसं एक्दम वस्तुस्थिती ला धरून काव्ये होताहेत की नाय. हातातल्या सिगरेट ने मला मोठे केले तारुण्य नेले आणि म्हातारपण आणले माझा हात तुझ्या हाती असावा आणि माझे डोके उशाशी...... स्टेथास्कोप छातीशी मी खोकतो ठक ठक.... आता ओकतो मी सगळी दु:खे केवढा सागर साठला.... तुला पामराला राहीला दूर किनारा

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ 17/03/2008 - 20:13
एकटा मी असतो प्रिये विना तक्रार जीणे जगतोय तुझ्या विना पण खरे सांगू प्रिये जगणे हे जीणेच उरले नाही तुझ्या विना...... (या कवितेला आंधी च्या तेरे बिना जिंदगी से कोइ..चा वास आला तर तो केवळ योगायोग समजावा)

धमाल मुलगा 14/03/2008 - 17:23
तिला पाहिले एकदा तळ्याच्या पलिकडे, मनी आस तिला आणण्याची मळ्याच्या खोलीकडे - (धाकल॑) देशमुख-पाटील. (स्वगत :आता खातोय जोडे सगळ्या॑चे)

स्वयम्भू 14/03/2008 - 17:37
तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात, बुडावसं वाटतंय, ती म्हणाली लाजून, पोहता येतं का तुला? आपला, स्वयंभू

विजुभाऊ 14/03/2008 - 17:48
आरं तद माताय्.......धमाल्या मस्त रे.... बघा बघा मंडळी स्वतःला काव्यातले काहीही कळत नाही म्हणणारा धमल्या कसा मस्त रंगलाय आन स्वयंभूशेठ्.....हाण तद माताय्..........जबरदस्तच

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 14/03/2008 - 18:28
कसल॑ काय विजुभाऊ, इथ॑ कशाचा कशाला पायपोस नाही म्हणून आपल॑ चालल॑य आमच॑ प्राची ला गच्ची. बाकी, मजा येते हो स्वतः असल॑ काहीतरी जुळवायला. अन् त्याहून जास्त मजा ते वाचायला देऊन इतरा॑ना छळायला :-)) कोणि म्हणे तू बडा माणूस, कोणि नि॑दे तू आय.टी. हमाल मी ना होतो दु:ख्खी मुळीच मी तर आहे ध मा ल धमाल !!!! कै च्या कै काव्यसम्राट -ध मा ल.

मनस्वी 14/03/2008 - 18:17
पिझ्झा घेणार की बर्गर.. नाहीच जमणार आपलं! वेटर, १ मिसळपाव.. कांदा जास्त बिल वेगवेगळं मनस्वी

स्वयम्भू 14/03/2008 - 18:22
मिसळी वर लिम्बू, ताटा मधे पाव, सन्गती येउ दे, कोकम सरबत. आपला, स्वयंभू

स्वयम्भू 14/03/2008 - 18:43
उन्हाळा वाढला, वाळ्याचे पडदे, आंब्याच्या झाडाला, पन्ह्याची तहान. आपला, स्वयंभू टिपः- ही चारोळी मनावर घेउ नका मनस्वी ताई.

चतुरंग 14/03/2008 - 20:03
विजुभाऊ म्हणतात 'सगळ्याना' 'ओपन' च्यालेंज? हे तर 'शाकाहारी' 'आहार' झालं? 'पुन्हा' 'द्विरुक्ती' बघून फारच रहावेना, तेव्हा म्हटलं द्यावी टाकून एक 'चार ओळींची' 'चारोळी'!:)) चतुरंग

प्राजु 14/03/2008 - 20:09
गेले घेऊन गुलाबी फुले त्याला भेटायला.. आर्जव करीत म्हणाले, इथे भेटलास वर भेटू नको.... - (सर्वव्यापी)प्राजु

प्राजु 14/03/2008 - 20:31
पाऊस इतका पडला की शिगघ्रकवी जन्मले बघ माझी आठवण येते..का..? सर्रास विचारू लागले - (सर्वव्यापी)प्राजु

स्वयम्भू 14/03/2008 - 20:39
शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

शेकडो पावसाळे पाहीले, तरी मी कोरडाच, शेवटी स्वताला ढग म्हणून, मनाचं समाधान केलं. छान आहे, मला आवडलं!

केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? चायलेंज देऊन, आम्हाला चढवता अंतस्थ कावा, कळला बरं का -डांबिसकुमार (डिसक्लेमरः वरील चार ओळींत कुणाला काव्याचा संशय आला तर तो केवळ योगायोग समजावा)

In reply to by चतुरंग

अहो मला काव्य म्हणायचं होतं! :)))) मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही! योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :)) खट्याळ, पिवळा डांबिस

विजुभाऊ 15/03/2008 - 11:52
कालचा पाउस आमच्या गावी आलाच नाही सदरहु आम्ही पीक आसवांवर काढले आहे. ( ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)

In reply to by विजुभाऊ

सचिन 15/03/2008 - 16:55
विजुभाऊ, कवी होते "यशवन्त मनोहर". संपूर्ण कविता येणेप्रमाणे : कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत झाडे करपली, माथी हरपली नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

विजुभाऊ 15/03/2008 - 11:55
इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त..... देता प्रतिसाद मला तुम्ही ; ......साद आली घरुन मेल्या लौकर ये......... सैपाक कोण करणार ..............बिचारा सैपाकी विजुभाऊ

स्वयम्भू 15/03/2008 - 13:45
सुट्टी च्या दीवशी, अन्घोळीला पण सुट्टी, काराण अन्घोळ केली की, कपडे ही धुवावे लगतात. आपला, स्वयंभू

विसोबा खेचर 15/03/2008 - 15:21
तात्या मरतो अनुष्कावर तिच्यावर आहे जीव असेल मोठी ती हिरॉईन तर घरची तिच्या! विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :) अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्‍या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्‍या! :) साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं! बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. ! आपला, (अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.

ॐकार 15/03/2008 - 15:58
पुण्यातल्या टरॅफिकमंदी फलक लावा स्मारट हितचिंतक म्हणाले आता ट्र र्ट बाद शरबुद्दीन जॉन फुलपुडीकर वाडीतील सर्व ख्रिश्वन, मुस्लिम, हिंदू बांधवांना गुड शुक्रवार, होली होळी आणि पवित्र ईदच्या हाद्रीक शुभेच्छा! शुभेच्छूक - तळहात, पंकज, तीरकमठा, घड्याळ, गजराज इ . इ. पक्षांचे निष्ठावान नगरसेवक (आजी, माजी, भावी)

मीनल 15/03/2008 - 17:37
एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते. प्रयत्नपुर्वक टाळावे लागले. मी केलेला प्रयत्न--- तुझ्या न माझ्या जु ळल्या तारा, म्हणूनी हे जिवन सुरेल न संगीत.

विजुभाऊ 17/03/2008 - 16:10
यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं! तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्‍या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते... नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या.. यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्‍या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या दोस्तानो....या खेळात मला मजा आली. कविता रचताना मी माझा राहीलो नाही कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही एक धागा गीत माझे मला तुला गुंफणारे.............. मी आता कशास चिंता करु.... तू सवे असताना स्वप्नांच्या मागे कशास लागू... मी स्वप्न माझे जगताना.

विजुभाऊ 17/03/2008 - 14:27
चॅलेंज घेणारे संपले का सगळे? धमाल्या थकलास का रे बाळ? हरला असे डीक्लेर करा............... तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श....... असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........

यशोधरा 17/10/2008 - 22:43
ही चालेल का विजूभाऊ? नातं उमलावं सुगंधी, ज्याला समर्पणाची जोड, मनी रुजावी कृष्णाच्या, प्रिय सखी राधेची ओढ...

स्नेहश्री 18/10/2008 - 11:31
ते भिरभिरणारे सुंदर मनोहर अन मखमली गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विजुभाऊ 18/10/2008 - 18:02
ज्याला त्याला आपले घर असते येणार्‍याचे स्वागत करणारे दार असते ......................यापुढच्या दोन ओळी कोणी ल्हिणार का?

कहर 24/04/2015 - 17:13
सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली Challenge accepted बुडलो तेव्हा नव्हते डोक्यावर आकाश खाली नव्हते पाणी कसे असेल विचारात बुडल्यावर ? :) :)

In reply to by वेल्लाभट

ससा म्हणाला सिंव्हाला मी तुला घाबरत नाही सिंह म्हणाला अच्छा? ये ना मग जवळ ये =============== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif =============== भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ... =================== http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

मूकवाचक 30/06/2015 - 14:21
भानावर येण्यापूर्वी पावसात जळाया लागलो नंगा नाचेन मी एक दिवस पाऊस पडून गेल्यावर ...

गरजू पाटिल. 01/07/2015 - 16:52
......डोहात.. पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा .... भला मोठ्ठा मिठाचा खडा ... नावेत बसलेला मी ..... आणि ती नसलेला माझा शेजार... श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले) प प पाटलाचा. श श ती शेजारीण. ड ड त्या डोहात, डुबुक.... डुबुक.....
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?

प्रश्नच प्रश्न चहूकडे...

सृष्टीलावण्या ·

प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का? मुळीच नाही. सृष्टीलावण्य ताई, तुम्ही पुण्याकडच्या का हो?? कारण असा गिर्हाईकाला उदद्धट पणे उत्तरे देण्याचा प्रकार सर्वसाधारणपणे पुण्याशीच सम्बधित असतो (हे माझे वैयक्तीक मत आहे, कोणाला वाईट वाटले तर क्षमस्व). गेल्या २५ वर्षान्च्या मुम्बईतील मराठी दुकान्दरानकडुन मी हा टोन कधीच ऐकलेला नाही. त्यामुळे सरसकट 'मराठी भाषा उद्धट' असे मला बिल्कूल वाटत नाही. प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का? भाषेचा Overall Tone हा भाषीकान्च्या सन्स्कारान्वर अवलम्बून असतो. त्यामुळे, प्रश्न क्र. १ च्या उत्तरावरुन Corollary काढायला गेल, तर याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल. प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का? रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या सर्वच भाषान्चा Tone उद्धट असतो. हा भाषा सम्बन्धीत विषय नसुन, 'Lack of Cutomer Centric Culture' चा मुद्दा आहे असे माझे मत आहे. आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

मिपावर इतकी चांगले लेखन करणारी सृष्टीचा भाषेच्या चर्चेवरुन तोल कसा काय जातो आहे, कोणास ठाऊक ? माय मराठीचं किती कौतुक करावं, ती भाषा उद्धट कशी असेल ? भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो. खरे तर तुझे लेखन मला उद्धट वाटते असे म्हटले तर तुला काय वाटेल ? तेव्हा त्याबाबतीत मी असा म्हणेन सृष्टीचा टोनच तसा आहे :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनोबा म्हणे 14/03/2008 - 11:19
भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो. सहमत. हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा. अवांतरः प्रा.डॉ. म्हणजे प्राकृत डॉन तर नव्हे. नाही,इथे आजकाल बर्‍याच डॉन लोकांचा (आमचा छोटा डॉन वगळून) सुळसुळाट झाला आहे.म्हणून विचारले. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा. समजून सांगा ना राव ! भाषेवर कशाचे संस्कार होतात म्हणुन ? आपला प्रा.डॉ.तुकोबा म्हणे

In reply to by विजुभाऊ

तात्या ही चर्चा आता बास्...........मिपा हे काही भांडणाचे स्थळ नाही अशी सभासदांची समजूत आहे ती कायम राहु द्यात सध्या आम्ही शांत आहोत आणि जे काही चाललं आहे ते पाहात आहोत. आम्हाला जरूर वाटल्यास योग्य ती वेळ आल्यावर आम्ही मिपावरील अनावश्यक तो मजकूर हलकेच उडवून लावू. परंतु सध्या तरी मिपावर विशेष अशी काही मारामारी, भांडणं वगैरे सुरू आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही! जी काही सुरू आहेत ती थोडीफार मरमतांतरे व थोडीफार शेरेबाजी, फटकेबाजी सुरू आहे व असल्या लहानसहान गोष्टी मिपाला मुळीच वर्ज्य नाहीत! :) बाय द वे विजुभाऊ, मिपाच्या शुभचिंतकाच्या नात्याने आपण मला वरील दोन ओळी लिहिल्यात याचं खरंच कौतुक वाटतं! आपल्यासारख्या मिपाच्या हितचिंतकामुळेच मिपाची वाटचाल सुरू आहे हे इथे नमूद करतो. मिपा आपलंच आहे, कृपया असाच लोभ असू द्यावा... आपला, (सौम्यावर लाईन मारणारा!) तात्याकाम जाबाली! :)

सचिन 14/03/2008 - 23:43
...मुळीच नाही !! गेली दोन वर्षे मी दिल्लीत राहात आहे. "उद्धट " हा शब्दही अत्यन्त नरम वा मऊ वाटावा अशी इथली हिन्दी भाषा आणि भाषिक आहेत. अतिशय uncivilised वागणूक ! प्रचंड माजोरीपणा ! आपण मात्र पुण्याच्या मराठीला आणि पुणेकरांना टोचण्यातच समाधान मानतो ! एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ?

प्राजु 14/03/2008 - 23:48
एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ? सचिन... एकदम बरोबर आहे तुझे. - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 15/03/2008 - 16:27
प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का? उत्तर - हो मराठीत जवळपास सर्व कठीण उच्चार करता येतात आणि ते नेहमीच्या वापरांतील शब्द असतात. र, ड, थ, फ (दोन्ही उच्चार), झ, क्ष, र जोडल्याने होणारी जोडाक्षरे, त्त, ट्ट, ड्ड अशी जोडाक्षरे इ. ची वारंवारता तपासायला हवी. त्यामानामे हिंदी, उर्दू, काही युरोपिअन भाषांचा बोलण्याचा मृदू ढंग( जसे र च अर्धवट उच्चार, स्वरांचे उच्चार लांबवणे इ.), जपान, चायना , थायलंड इ. देशांतील टोनल (हेलकट(!) - मराठीत काय म्हणावे?) ढंग ( ञ, ङ च्या जवळपास जाणारे अनुनासिक उच्चार, स्वरांच्या जाती इ.), हिब्रू तसेच मध्यपूर्वेतील इतर भाषांचा जोरकस ढंग (स्पष्ट उच्चार, तीव्र आवाजांचा वापर केलेले शब्द इ.) पाहिल्यास मराठी भाषा राकट ठरते ( हिब्रू इ. भाषा तर आक्रमक ठरेल!) अवांतर - गोष्ट क्र. १ आणि त्याखालचा प्रश्न यांचा ताळमेळ लागत नाही. तरी भाषेचा राकटपणा मात्र मला मान्य आहे. बाकी प्रश्नांची उत्तरे देण्यात काही स्वरस्य नाही.

सचिन 15/03/2008 - 16:40
मराठी भाषा उद्धट आहे असे म्हणतांना , ती राकट असल्याचे सिद्ध करीत आहात. काहीतरी वैचारिक गोंधळ आहे खास !! महाराष्ट्राला "राकट देशा कणखर देशा..." म्हटलेच आहे, पण म्हणजे उद्धट नव्हे .

In reply to by सचिन

ॐकार 15/03/2008 - 16:55
कोणी काय शब्द वापरावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने भाषा राकट आहे. गोंधळ शाब्दिक आहे! उत्तरादाखल हो म्हटले ते चुकले. भाषा राकट आहे....उद्धट नव्हे!

प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का? मुळीच नाही. सृष्टीलावण्य ताई, तुम्ही पुण्याकडच्या का हो?? कारण असा गिर्हाईकाला उदद्धट पणे उत्तरे देण्याचा प्रकार सर्वसाधारणपणे पुण्याशीच सम्बधित असतो (हे माझे वैयक्तीक मत आहे, कोणाला वाईट वाटले तर क्षमस्व). गेल्या २५ वर्षान्च्या मुम्बईतील मराठी दुकान्दरानकडुन मी हा टोन कधीच ऐकलेला नाही. त्यामुळे सरसकट 'मराठी भाषा उद्धट' असे मला बिल्कूल वाटत नाही. प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का? भाषेचा Overall Tone हा भाषीकान्च्या सन्स्कारान्वर अवलम्बून असतो. त्यामुळे, प्रश्न क्र. १ च्या उत्तरावरुन Corollary काढायला गेल, तर याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल. प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का? रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या सर्वच भाषान्चा Tone उद्धट असतो. हा भाषा सम्बन्धीत विषय नसुन, 'Lack of Cutomer Centric Culture' चा मुद्दा आहे असे माझे मत आहे. आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

मिपावर इतकी चांगले लेखन करणारी सृष्टीचा भाषेच्या चर्चेवरुन तोल कसा काय जातो आहे, कोणास ठाऊक ? माय मराठीचं किती कौतुक करावं, ती भाषा उद्धट कशी असेल ? भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो. खरे तर तुझे लेखन मला उद्धट वाटते असे म्हटले तर तुला काय वाटेल ? तेव्हा त्याबाबतीत मी असा म्हणेन सृष्टीचा टोनच तसा आहे :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनोबा म्हणे 14/03/2008 - 11:19
भाषा ही त्या त्या भौगोलिक परिस्थिती, लोकव्यवहार, आणि इत्यादी, इत्यादी कारणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे टोन आहेत, वापरकर्त्याच्या टोन्स वरुन भाषेला उद्धट म्हणने मला तरी वेडेपणा वाटतो. सहमत. हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा. अवांतरः प्रा.डॉ. म्हणजे प्राकृत डॉन तर नव्हे. नाही,इथे आजकाल बर्‍याच डॉन लोकांचा (आमचा छोटा डॉन वगळून) सुळसुळाट झाला आहे.म्हणून विचारले. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

हा मुद्दा भाषेचा नसून संस्कारांचा आहे मला वाटते.त्यामुळे कृपया हा वाद इथेच थांबवावा. समजून सांगा ना राव ! भाषेवर कशाचे संस्कार होतात म्हणुन ? आपला प्रा.डॉ.तुकोबा म्हणे

In reply to by विजुभाऊ

तात्या ही चर्चा आता बास्...........मिपा हे काही भांडणाचे स्थळ नाही अशी सभासदांची समजूत आहे ती कायम राहु द्यात सध्या आम्ही शांत आहोत आणि जे काही चाललं आहे ते पाहात आहोत. आम्हाला जरूर वाटल्यास योग्य ती वेळ आल्यावर आम्ही मिपावरील अनावश्यक तो मजकूर हलकेच उडवून लावू. परंतु सध्या तरी मिपावर विशेष अशी काही मारामारी, भांडणं वगैरे सुरू आहेत असं आम्हाला तरी वाटत नाही! जी काही सुरू आहेत ती थोडीफार मरमतांतरे व थोडीफार शेरेबाजी, फटकेबाजी सुरू आहे व असल्या लहानसहान गोष्टी मिपाला मुळीच वर्ज्य नाहीत! :) बाय द वे विजुभाऊ, मिपाच्या शुभचिंतकाच्या नात्याने आपण मला वरील दोन ओळी लिहिल्यात याचं खरंच कौतुक वाटतं! आपल्यासारख्या मिपाच्या हितचिंतकामुळेच मिपाची वाटचाल सुरू आहे हे इथे नमूद करतो. मिपा आपलंच आहे, कृपया असाच लोभ असू द्यावा... आपला, (सौम्यावर लाईन मारणारा!) तात्याकाम जाबाली! :)

सचिन 14/03/2008 - 23:43
...मुळीच नाही !! गेली दोन वर्षे मी दिल्लीत राहात आहे. "उद्धट " हा शब्दही अत्यन्त नरम वा मऊ वाटावा अशी इथली हिन्दी भाषा आणि भाषिक आहेत. अतिशय uncivilised वागणूक ! प्रचंड माजोरीपणा ! आपण मात्र पुण्याच्या मराठीला आणि पुणेकरांना टोचण्यातच समाधान मानतो ! एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ?

प्राजु 14/03/2008 - 23:48
एकमेकांना खेचण्यापेक्षा आपण सारे मिळून मराठीचा आदर आणि अभिमान का बाळगत नाही ? सचिन... एकदम बरोबर आहे तुझे. - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 15/03/2008 - 16:27
प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का? उत्तर - हो मराठीत जवळपास सर्व कठीण उच्चार करता येतात आणि ते नेहमीच्या वापरांतील शब्द असतात. र, ड, थ, फ (दोन्ही उच्चार), झ, क्ष, र जोडल्याने होणारी जोडाक्षरे, त्त, ट्ट, ड्ड अशी जोडाक्षरे इ. ची वारंवारता तपासायला हवी. त्यामानामे हिंदी, उर्दू, काही युरोपिअन भाषांचा बोलण्याचा मृदू ढंग( जसे र च अर्धवट उच्चार, स्वरांचे उच्चार लांबवणे इ.), जपान, चायना , थायलंड इ. देशांतील टोनल (हेलकट(!) - मराठीत काय म्हणावे?) ढंग ( ञ, ङ च्या जवळपास जाणारे अनुनासिक उच्चार, स्वरांच्या जाती इ.), हिब्रू तसेच मध्यपूर्वेतील इतर भाषांचा जोरकस ढंग (स्पष्ट उच्चार, तीव्र आवाजांचा वापर केलेले शब्द इ.) पाहिल्यास मराठी भाषा राकट ठरते ( हिब्रू इ. भाषा तर आक्रमक ठरेल!) अवांतर - गोष्ट क्र. १ आणि त्याखालचा प्रश्न यांचा ताळमेळ लागत नाही. तरी भाषेचा राकटपणा मात्र मला मान्य आहे. बाकी प्रश्नांची उत्तरे देण्यात काही स्वरस्य नाही.

सचिन 15/03/2008 - 16:40
मराठी भाषा उद्धट आहे असे म्हणतांना , ती राकट असल्याचे सिद्ध करीत आहात. काहीतरी वैचारिक गोंधळ आहे खास !! महाराष्ट्राला "राकट देशा कणखर देशा..." म्हटलेच आहे, पण म्हणजे उद्धट नव्हे .

In reply to by सचिन

ॐकार 15/03/2008 - 16:55
कोणी काय शब्द वापरावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने भाषा राकट आहे. गोंधळ शाब्दिक आहे! उत्तरादाखल हो म्हटले ते चुकले. भाषा राकट आहे....उद्धट नव्हे!
मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते. शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो, "क्वाय हवांय?" "अहो, असे अंगावर काय येताय?" "मग काय मुका घेऊ तुमचा?" गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते, "डिक्शनरी मिळेल काय?" "एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत." "पण..." "पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो.

संस्कृत२

सृष्टीलावण्या ·

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. त्याची पण कथा सुरस आहे. ती संपूर्णपणे मला माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर सांगावी. मी वरती पाजळलेले ज्ञान अपूर्ण असू शकते. काही चूक असेल तर कृपया सुधारण्यास मदत करावी. सृलाताईंचा उपक्रम एकदम मस्त. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धनंजय 14/03/2008 - 10:25
सत्यकाम जाबालीची कथा छांदोग्य उपनिषदातील, आणि ऐतरेयाशी संबधित नसलेली. छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषीचाही उल्लेख आहे. पण तिथे त्याला बाप नसल्याचा उल्लेख नाही, तो दीर्ध आयुष्य जगल्याचा उल्लेख आहे. बापाला ऐतरेय आवडत नसे, म्हणून त्याने आईचे नाव लावले अशी कथा फार पुढे १२-१३व्या शतकात सायणाचार्यांनी दिली आहे. ऐतरेय अरण्यक/ब्राह्मण/उपनिषद हे ऋग्वेदाच्या अनुषंगाने वाचावयाचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेतीविषयक ज्ञान असेल - पण अग्निष्टोम वगैरे महत्त्वाचे यज्ञ करायचे तपशीलवार विधी त्यात (ब्राह्मणात) मुख्यत्वे आहेत. ऐतरेय उपनिषद आत्मा-ब्रह्माबद्दल आहे. त्यातील महावाक्य "प्रज्ञानं ब्रह्म" असे आहे.

प्राजु 14/03/2008 - 07:52
ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. हो बरोबर आहे. ही कथा मी पूर्ण वाचली होती पण आता आठवत नाही. मनोगतावर वाचली होती बहुतेक.... सृ.ला. ताई.. कथा चांगली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by व्यंकट

लबाड मुलगा 14/03/2008 - 10:39
मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल ओ.... हे काय .... वाटलेलं... अं म्हणे वाटलेलं.... वाटले किंवा वाटलं नाय चालणार का.... मुंबैचे काय तुमी ... मला वाटलेलंचः) पक्या

आनंद घारे 14/03/2008 - 08:55
सत्यकाम या नावाचा एक फार सुंदर चित्रपट आहे. त्यात धर्मेन्द्र, शर्मिला टागोर आणि अशोककुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनेक सदस्यांनी तो पाहिलाही असेल. यातील कथानक स्वातंत्र्योत्तर भारतामधील आहे. संजोपरावांना वेळ मिळाला तर या चित्रपटाचे रसग्रहण त्यांनी आपल्या मार्मिक शैलीत अवश्य करावे अशी त्यांना विनंती आहे.

अवलिया 14/03/2008 - 10:27
व्हाय धिस कथा न इन संस्कृतम‍? आय वाज वेटामि नुतनम इस्टोरी संस्कृत भाषायाम लिखतु त्वाम कथा पठित्वा संस्कृतस्य महती माधुर्य सुलभता च सर्वे जनाः जानन्ति मम प्रार्थना अस्ति भवदिय नाना

मनस्वी 14/03/2008 - 10:45
छान कथा आहे. अजून विस्तार हवा होता असे वाटते. मनस्वी

ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. त्याची पण कथा सुरस आहे. ती संपूर्णपणे मला माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर सांगावी. मी वरती पाजळलेले ज्ञान अपूर्ण असू शकते. काही चूक असेल तर कृपया सुधारण्यास मदत करावी. सृलाताईंचा उपक्रम एकदम मस्त. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धनंजय 14/03/2008 - 10:25
सत्यकाम जाबालीची कथा छांदोग्य उपनिषदातील, आणि ऐतरेयाशी संबधित नसलेली. छांदोग्य उपनिषदात ऐतरेय ऋषीचाही उल्लेख आहे. पण तिथे त्याला बाप नसल्याचा उल्लेख नाही, तो दीर्ध आयुष्य जगल्याचा उल्लेख आहे. बापाला ऐतरेय आवडत नसे, म्हणून त्याने आईचे नाव लावले अशी कथा फार पुढे १२-१३व्या शतकात सायणाचार्यांनी दिली आहे. ऐतरेय अरण्यक/ब्राह्मण/उपनिषद हे ऋग्वेदाच्या अनुषंगाने वाचावयाचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेतीविषयक ज्ञान असेल - पण अग्निष्टोम वगैरे महत्त्वाचे यज्ञ करायचे तपशीलवार विधी त्यात (ब्राह्मणात) मुख्यत्वे आहेत. ऐतरेय उपनिषद आत्मा-ब्रह्माबद्दल आहे. त्यातील महावाक्य "प्रज्ञानं ब्रह्म" असे आहे.

प्राजु 14/03/2008 - 07:52
ऐतर हा 'इतरा' हिचा पुत्र. त्याचे वडील देखील तपस्वी होते. त्याच्या आईला वडीलानी त्यागिलेले होते. त्यामुळे तो रागाने वडीलांचे नाव लावत नसे आईचे नाव लावत असे. ऐतरेयाने लिहीलेले वा सांगितलेले ते ऐतरेय उपनिषद. त्यात शेती विषयक ज्ञान सांगितलेले आहे. हो बरोबर आहे. ही कथा मी पूर्ण वाचली होती पण आता आठवत नाही. मनोगतावर वाचली होती बहुतेक.... सृ.ला. ताई.. कथा चांगली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by व्यंकट

लबाड मुलगा 14/03/2008 - 10:39
मला वाटलेलं संस्कृत मधे सांगाल ओ.... हे काय .... वाटलेलं... अं म्हणे वाटलेलं.... वाटले किंवा वाटलं नाय चालणार का.... मुंबैचे काय तुमी ... मला वाटलेलंचः) पक्या

आनंद घारे 14/03/2008 - 08:55
सत्यकाम या नावाचा एक फार सुंदर चित्रपट आहे. त्यात धर्मेन्द्र, शर्मिला टागोर आणि अशोककुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनेक सदस्यांनी तो पाहिलाही असेल. यातील कथानक स्वातंत्र्योत्तर भारतामधील आहे. संजोपरावांना वेळ मिळाला तर या चित्रपटाचे रसग्रहण त्यांनी आपल्या मार्मिक शैलीत अवश्य करावे अशी त्यांना विनंती आहे.

अवलिया 14/03/2008 - 10:27
व्हाय धिस कथा न इन संस्कृतम‍? आय वाज वेटामि नुतनम इस्टोरी संस्कृत भाषायाम लिखतु त्वाम कथा पठित्वा संस्कृतस्य महती माधुर्य सुलभता च सर्वे जनाः जानन्ति मम प्रार्थना अस्ति भवदिय नाना

मनस्वी 14/03/2008 - 10:45
छान कथा आहे. अजून विस्तार हवा होता असे वाटते. मनस्वी
लेखनविषय:
3