मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवन मी जगून गेलो

स्वाती फडणीस ·

मदनबाण 14/07/2008 - 13:42
आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो हे फार आवडल.. मदनबाण.....

अनंतसागर 14/07/2008 - 17:12
करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो हे फारच आवडलं अप्रतिम.

सहज 14/07/2008 - 18:34
म्हणती लोक पिशाच्च हो झालो करतो कविता आहे जरी मेलो हसु नको ऋषीकेशा हा मी आलो टाकाया प्रतिसाद मी कधी नाही म्हणालो कृ. ह. घ्या. ;-)

हे एक कै. वडीलांनी धरतीवासी मुलाला उद्देशुन केलेले स्वगत आहे. किंवा मला जाणवलेल त्या व्यक्तीच जगण..:)

मदनबाण 14/07/2008 - 13:42
आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो हे फार आवडल.. मदनबाण.....

अनंतसागर 14/07/2008 - 17:12
करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो हे फारच आवडलं अप्रतिम.

सहज 14/07/2008 - 18:34
म्हणती लोक पिशाच्च हो झालो करतो कविता आहे जरी मेलो हसु नको ऋषीकेशा हा मी आलो टाकाया प्रतिसाद मी कधी नाही म्हणालो कृ. ह. घ्या. ;-)

हे एक कै. वडीलांनी धरतीवासी मुलाला उद्देशुन केलेले स्वगत आहे. किंवा मला जाणवलेल त्या व्यक्तीच जगण..:)
जीवन मी जगून गेलो . एकसे सुख दु:खा लेखून गेलो जीवनी असा मी जगून गेलो पाहिली मी दिवास्वप्ने कधी जी साकारण्या तया गढून गेलो आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो ऊन-पावसात हसलो सदा मी मैफलीत गीत गाऊन गेलो म्हणती कुणी सटकला कधी हा साथ अशी तुला देऊन गेलो करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो ========================= स्वाती फडणीस ....................... २२-०५-२००८

बदल तर घडतोय...

स्वाती फडणीस ·
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

... उर्फ सुगरणीचा सल्ला २

मेघना भुस्कुटे ·

मनिष 14/07/2008 - 10:12
भाजणीच्या पोळ्यासारखे हे पण एकास-एक प्रमाणात टाकलस की काय? ह.घ्या! :) :)

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 14/07/2008 - 10:33
आत्ताच व्य नि पाहिला आणि जादा लेख काढून टाकला. परंतु जरा घाईच झाली त्यामुळे त्या लेखाला दिलेला मनिषचा प्रतिसादही उडाला. लक्षात नाही आलं! हे अनवधानाने घडलं आहे. मनिषची मनापासून क्षमा मागतो.. तात्या.

विद्याधर३१ 14/07/2008 - 10:44
आज आषाढी एकादशी.... इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय आणी हे काय पोळ्या वगैरे.... स्वगत: इकडे पाककृती बघून आज उपास मोडणार वाटते. :SS :SS :SS विद्याधर

In reply to by विद्याधर३१

विसोबा खेचर 14/07/2008 - 10:53
इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय साबुदाणावडा मुखपृष्ठावर ठेवला आहे तो ग्रहण करावा! :) आपला, (वारकरी!) तात्या.

बेसनलाडू 14/07/2008 - 11:21
खुसखुशीत,अरळ चकल्या = मऊ पडून वातड/चिवट झालेल्या नाहीत आणि चावताना फाइट मारावी लागेल इतक्या कडकही नाहीत; आदर्श,कुरकुरीत चकल्या :) (चवदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 15/07/2008 - 00:05
एका दुकानात मऊ पडून लेमळ्या झालेल्या चकल्या दुकानदार मीटरच्या भावाने विकत असल्याचीही एक वदंता कानावर आली होती! ;) चतुरंग

मनस्वी 14/07/2008 - 11:26
(ही अर्थातच थर्ड व्हर्जनच्या वेळी केलेली ऍडिशन.) नेहमीसारख्या पोळ्या करायच्या. तूप सोडून भाजल्या, तर अप्रतिम लागतात. त्याच्याशी तोंडी लावायला भाजून लसणासोबत चुरडलेली मिरची आणि सायीचं दही. (हे काय तोंडीलावणं केलं आहेस? त्यात लोळावंसं वाटतंय, इतकं सेक्सी लागतंय . इति अ.)
मस्तच मेघना.. आवडलं एकदम.. अजून येउदेत.. मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

झकासराव 14/07/2008 - 11:49
तू तिकडून ओढ, मी इकडून ओढते' असं न करताही त्या तुटायला लागल्या>>>. =)) पण नवीन पाककृती चांगली आहे अस वाटतय. :) छान लिहिताय. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मला पण आता अशा पोळ्या करून बघायची सुरसुरी आली आहे. आणखी एक टीपः घावन, भजी/वड्यांचं आवरण, इत्यादींमधे बेसन / तांदूळाच्या पीठाबरोबर थोडा रवा आणि/किंवा थालीपीठाची भाजणी घातली तर अधिक कुरकुरीतपणा येतो. चवीपरीने खाणारी संहिता.

सहज 14/07/2008 - 12:06
दुसरा भाग लवकर टाकल्याबद्दल धन्यवाद. पाककृती हा लेखनाचा उपप्रकार म्हणुन जरुर निवडावा. नावडत्या पालेभाज्या आम्ही ब्लँच करुन मिक्सरमधुन काढून आले लसुण मिरची पेस्ट टाकून त्या कणकेत टाकून वेगवेगळे "पोळीरोल" बनवुन त्यात रायता टाकून खातो. नावडत्या नुस्त्या भाज्या खाण्यापेक्षा ही एक सहज जमु शकणारी तडजोड. पुढला पत्ता कुठला येतो बघु. :-) अवांतर - फूडप्रोसेसर मधे कणिक २ मिनिटात सुंदर मळली जाते. नक्की ट्राय करा.

वरदा 14/07/2008 - 18:46
सह्ही प्रयोग..... अजुन लिही..मज्जा येतेय्...तुझी लिहिण्याची स्टाईल एवढी छान आहे की रुम वर असल्यासारखं वाटलं ... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु 14/07/2008 - 19:18
मेघना तुझी लेखन शैली खास आहे. पुढचे भाग लवकर लिहि. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धन्यवाद मंडळी! संहिता, नक्की करून पहा आणि कळव कशा होतात ते. :) सहज, भाज्या खायची ही आयडिया चांगली आहे. ट्राय करून पाहीन, पण माझ्याकडे मिक्सर नाही ना. :( मला सुरी चालवावी लागणार.

विसोबा खेचर 15/07/2008 - 08:23
उग्गीच नाही मी स्वतःला सर्जनशील म्हणवत. हा हा हा! :) मस्त, खुसखुशीत लिखाण! :) मेघनाताई, येऊ द्या अजून... तात्या.

अरे ..हा लेख वाचायचा चुकला होता,.... मस्त झालाय... .... ती पाककृती ( भाजणीची पोळी) पण करून पाहीन एकदा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 14/07/2008 - 10:12
भाजणीच्या पोळ्यासारखे हे पण एकास-एक प्रमाणात टाकलस की काय? ह.घ्या! :) :)

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 14/07/2008 - 10:33
आत्ताच व्य नि पाहिला आणि जादा लेख काढून टाकला. परंतु जरा घाईच झाली त्यामुळे त्या लेखाला दिलेला मनिषचा प्रतिसादही उडाला. लक्षात नाही आलं! हे अनवधानाने घडलं आहे. मनिषची मनापासून क्षमा मागतो.. तात्या.

विद्याधर३१ 14/07/2008 - 10:44
आज आषाढी एकादशी.... इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय आणी हे काय पोळ्या वगैरे.... स्वगत: इकडे पाककृती बघून आज उपास मोडणार वाटते. :SS :SS :SS विद्याधर

In reply to by विद्याधर३१

विसोबा खेचर 14/07/2008 - 10:53
इथे साबुदाणा वड्याची वाट बघतोय साबुदाणावडा मुखपृष्ठावर ठेवला आहे तो ग्रहण करावा! :) आपला, (वारकरी!) तात्या.

बेसनलाडू 14/07/2008 - 11:21
खुसखुशीत,अरळ चकल्या = मऊ पडून वातड/चिवट झालेल्या नाहीत आणि चावताना फाइट मारावी लागेल इतक्या कडकही नाहीत; आदर्श,कुरकुरीत चकल्या :) (चवदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 15/07/2008 - 00:05
एका दुकानात मऊ पडून लेमळ्या झालेल्या चकल्या दुकानदार मीटरच्या भावाने विकत असल्याचीही एक वदंता कानावर आली होती! ;) चतुरंग

मनस्वी 14/07/2008 - 11:26
(ही अर्थातच थर्ड व्हर्जनच्या वेळी केलेली ऍडिशन.) नेहमीसारख्या पोळ्या करायच्या. तूप सोडून भाजल्या, तर अप्रतिम लागतात. त्याच्याशी तोंडी लावायला भाजून लसणासोबत चुरडलेली मिरची आणि सायीचं दही. (हे काय तोंडीलावणं केलं आहेस? त्यात लोळावंसं वाटतंय, इतकं सेक्सी लागतंय . इति अ.)
मस्तच मेघना.. आवडलं एकदम.. अजून येउदेत.. मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

झकासराव 14/07/2008 - 11:49
तू तिकडून ओढ, मी इकडून ओढते' असं न करताही त्या तुटायला लागल्या>>>. =)) पण नवीन पाककृती चांगली आहे अस वाटतय. :) छान लिहिताय. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मला पण आता अशा पोळ्या करून बघायची सुरसुरी आली आहे. आणखी एक टीपः घावन, भजी/वड्यांचं आवरण, इत्यादींमधे बेसन / तांदूळाच्या पीठाबरोबर थोडा रवा आणि/किंवा थालीपीठाची भाजणी घातली तर अधिक कुरकुरीतपणा येतो. चवीपरीने खाणारी संहिता.

सहज 14/07/2008 - 12:06
दुसरा भाग लवकर टाकल्याबद्दल धन्यवाद. पाककृती हा लेखनाचा उपप्रकार म्हणुन जरुर निवडावा. नावडत्या पालेभाज्या आम्ही ब्लँच करुन मिक्सरमधुन काढून आले लसुण मिरची पेस्ट टाकून त्या कणकेत टाकून वेगवेगळे "पोळीरोल" बनवुन त्यात रायता टाकून खातो. नावडत्या नुस्त्या भाज्या खाण्यापेक्षा ही एक सहज जमु शकणारी तडजोड. पुढला पत्ता कुठला येतो बघु. :-) अवांतर - फूडप्रोसेसर मधे कणिक २ मिनिटात सुंदर मळली जाते. नक्की ट्राय करा.

वरदा 14/07/2008 - 18:46
सह्ही प्रयोग..... अजुन लिही..मज्जा येतेय्...तुझी लिहिण्याची स्टाईल एवढी छान आहे की रुम वर असल्यासारखं वाटलं ... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु 14/07/2008 - 19:18
मेघना तुझी लेखन शैली खास आहे. पुढचे भाग लवकर लिहि. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धन्यवाद मंडळी! संहिता, नक्की करून पहा आणि कळव कशा होतात ते. :) सहज, भाज्या खायची ही आयडिया चांगली आहे. ट्राय करून पाहीन, पण माझ्याकडे मिक्सर नाही ना. :( मला सुरी चालवावी लागणार.

विसोबा खेचर 15/07/2008 - 08:23
उग्गीच नाही मी स्वतःला सर्जनशील म्हणवत. हा हा हा! :) मस्त, खुसखुशीत लिखाण! :) मेघनाताई, येऊ द्या अजून... तात्या.

अरे ..हा लेख वाचायचा चुकला होता,.... मस्त झालाय... .... ती पाककृती ( भाजणीची पोळी) पण करून पाहीन एकदा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3

एप्रिल फळ (९)

विजुभाऊ ·

मदनबाण 14/07/2008 - 09:33
वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. एकदम बरोबर्,,अगदी असचं वाटत्,,कच्या फणसाची भाजी सुद्दा सॉलिड लागते.. (खादाड) मदनबाण.....

यशोधरा 14/07/2008 - 09:38
फणसाख्यान एकदम मस्त!! तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या. अगदी, अगदी!! बरका तो बरकाच, त्याची सर काप्याला नाही!! बरक्याची गोडी कळायला तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे!! :)

In reply to by यशोधरा

इनोबा म्हणे 14/07/2008 - 10:57
फणसाख्यान एकदम मस्त!! हेच म्हणतो.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखर 14/07/2008 - 09:47
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते एकदम फर्मास लेखन... खुप आवडले... शेखर..

मनस्वी 14/07/2008 - 10:14
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते.
हा भाग पण मस्त विजुभाऊ! मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

मनिष 14/07/2008 - 10:17
रसाळ गर्‍यांची आठवण आली आणि तोंडाला पाणी सुटले. सध्या मोठे पण फिक्या चवीचे गरे मिळतात...ते अगदी बकवास लागतात! :(

नंदन 14/07/2008 - 12:46
हाही भाग आवडला. बरक्याला तोड नाही हे अगदी खरे :). मोठा फणस कापल्यावर दुसर्‍या दिवशी आमटीत मिळणार्‍या किंवा चुलीवर भाजलेल्या आठळ्या खायलाही मजा येते. धोंडस हा पदार्थ बव्हंशी काकडीचा करतात. पण क्वचित फणस किंवा नीरफणस घालूनही केला जातो. निव्वळ अप्रतिम! बाकी 'होड जातलो...' ही बहुधा कारवारी असावी. पण भा. पो. झाल्या, हे महत्त्वाचे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आंबोळी 14/07/2008 - 13:35
सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे नेहमी प्रमाणेच मजा आणलीत..... स्वगतः या विजुभाउंवर बन्दी आणली पाहिजे.... ऑफिसमधे बसल्या बसल्या यांची रसाळ वर्णने ऐकून तोंडाला पाणी सुटते पण तेच पाणी गिळून गप बसावे लागते. तात्या माझी तक्रार घ्या, विजुभाउ आम्हाला लै त्रास देतात. (ह.घ्या.) आंबोळी

फणसाची गोडी कधीच सुटत नाही. मग ती कोणत्याही स्वरूपातील असो गरे असोत, खाकटलेली कुईरीची भाजी असो, उकडगर्‍याची भाजी असो किंवा फणसाचे तळलेले गरे असोत फणसाची गोडी ती फणसातच. बरक्या गर्‍याचा रसाळपणा पण मोहक आणि काप्या गर्‍याचा करकरीतपणाही मोहक. या फणसाचे सांदण करणे हा देखील एक मोठा कार्यक्रम असतो घरात. बरक्या फणसाची कढी देखील फार छान लागते. बाकी सर्व वर्णन विजुभाऊंच्या लौकीकास साजेसेच. :) अवांतरः म्हणजे विजुभाऊ चहा नंतर आता विजुभाऊ फणस. :) (एकेकाळी बरका फणस बिलकुल न आवडणारा) पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 15/07/2008 - 12:05
सर्वांचे धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पावसाची परी 15/07/2008 - 13:02
>>पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड. योग्य वर्णन >>हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे. छान नुस्ते फणसाचे गरेच आवडणारी -परी

प्राजु 15/07/2008 - 19:00
शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे. हे वाक्य एकदम आवडले. फणस मला जरा कमीच आवडतो. लेख मात्र छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बकुळफुले 17/07/2008 - 12:32
"अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " ::::मस्त हो विजुभाऊ फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. मजेशीर विजुभाऊ तुझी ष्टाईल मस्त रे.... आमच्या पावसच्या घराची आठवण झाली. भाट्याच्या खाडीतुन बोटीन जाऊन मग पावसच्या आश्रमा मागच्या छोट्या ओढ्यातुन चालत जायची मजा काही औरच. तेथे उन्हाळ्यात रात्री काजव्यांची अक्षरशः सभा भरलेली असते.

विजूभाऊ, वावा! सगळे लेख उत्तम झाले आहेत. विशेषतः हापूस आंब्याचे 'रसग्रहण' अत्युत्तम......

विजुभाऊ 10/10/2008 - 12:16
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. हे सगळ्या प्रतिसादांवरुन लगेच समजले. आपले मिपाकर बरेचसे कोकणाशी नाळ जोडुन आहेत. कोकणातली फळे ही असली भन्नाटच. पिकलेले रातांबे खाताना मजा येते. पन त्यानन्तर आठवडाभर दात धरुन बसावे लागते. करवंदे शोधुन खाताना जो आनन्द मिळतो तो अवर्णनीय. कोकणाच्या काही गावात कोकणचा मेवा बाजारात आणला जातो . परवा पाली ( गणपती) ला आमसूलाच्या वड्या खाल्ल्या. चवीला अप्रतीम पण त्याचे पॅकेजिंग इतके विचित्र होते की सांगण्याची सोय नाही. एकदा श्रीवर्धन हुन करवंदांचा जॅम आणला होता. तो इतका घट्ट होता की त्यात चमाचा खुपसलाकी तो बाटली सहीत सगळे उचलले जायचे. बाटली फोडली तेंव्हा कुठे तो निघाला. चवीला एकदम मस्त होता अगदी टॉक्क करावेसे वाटले.

मदनबाण 14/07/2008 - 09:33
वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. एकदम बरोबर्,,अगदी असचं वाटत्,,कच्या फणसाची भाजी सुद्दा सॉलिड लागते.. (खादाड) मदनबाण.....

यशोधरा 14/07/2008 - 09:38
फणसाख्यान एकदम मस्त!! तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या. अगदी, अगदी!! बरका तो बरकाच, त्याची सर काप्याला नाही!! बरक्याची गोडी कळायला तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे!! :)

In reply to by यशोधरा

इनोबा म्हणे 14/07/2008 - 10:57
फणसाख्यान एकदम मस्त!! हेच म्हणतो.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखर 14/07/2008 - 09:47
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते एकदम फर्मास लेखन... खुप आवडले... शेखर..

मनस्वी 14/07/2008 - 10:14
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते.
हा भाग पण मस्त विजुभाऊ! मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

मनिष 14/07/2008 - 10:17
रसाळ गर्‍यांची आठवण आली आणि तोंडाला पाणी सुटले. सध्या मोठे पण फिक्या चवीचे गरे मिळतात...ते अगदी बकवास लागतात! :(

नंदन 14/07/2008 - 12:46
हाही भाग आवडला. बरक्याला तोड नाही हे अगदी खरे :). मोठा फणस कापल्यावर दुसर्‍या दिवशी आमटीत मिळणार्‍या किंवा चुलीवर भाजलेल्या आठळ्या खायलाही मजा येते. धोंडस हा पदार्थ बव्हंशी काकडीचा करतात. पण क्वचित फणस किंवा नीरफणस घालूनही केला जातो. निव्वळ अप्रतिम! बाकी 'होड जातलो...' ही बहुधा कारवारी असावी. पण भा. पो. झाल्या, हे महत्त्वाचे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आंबोळी 14/07/2008 - 13:35
सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे नेहमी प्रमाणेच मजा आणलीत..... स्वगतः या विजुभाउंवर बन्दी आणली पाहिजे.... ऑफिसमधे बसल्या बसल्या यांची रसाळ वर्णने ऐकून तोंडाला पाणी सुटते पण तेच पाणी गिळून गप बसावे लागते. तात्या माझी तक्रार घ्या, विजुभाउ आम्हाला लै त्रास देतात. (ह.घ्या.) आंबोळी

फणसाची गोडी कधीच सुटत नाही. मग ती कोणत्याही स्वरूपातील असो गरे असोत, खाकटलेली कुईरीची भाजी असो, उकडगर्‍याची भाजी असो किंवा फणसाचे तळलेले गरे असोत फणसाची गोडी ती फणसातच. बरक्या गर्‍याचा रसाळपणा पण मोहक आणि काप्या गर्‍याचा करकरीतपणाही मोहक. या फणसाचे सांदण करणे हा देखील एक मोठा कार्यक्रम असतो घरात. बरक्या फणसाची कढी देखील फार छान लागते. बाकी सर्व वर्णन विजुभाऊंच्या लौकीकास साजेसेच. :) अवांतरः म्हणजे विजुभाऊ चहा नंतर आता विजुभाऊ फणस. :) (एकेकाळी बरका फणस बिलकुल न आवडणारा) पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 15/07/2008 - 12:05
सर्वांचे धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पावसाची परी 15/07/2008 - 13:02
>>पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड. योग्य वर्णन >>हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे. छान नुस्ते फणसाचे गरेच आवडणारी -परी

प्राजु 15/07/2008 - 19:00
शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे. हे वाक्य एकदम आवडले. फणस मला जरा कमीच आवडतो. लेख मात्र छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बकुळफुले 17/07/2008 - 12:32
"अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " ::::मस्त हो विजुभाऊ फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. मजेशीर विजुभाऊ तुझी ष्टाईल मस्त रे.... आमच्या पावसच्या घराची आठवण झाली. भाट्याच्या खाडीतुन बोटीन जाऊन मग पावसच्या आश्रमा मागच्या छोट्या ओढ्यातुन चालत जायची मजा काही औरच. तेथे उन्हाळ्यात रात्री काजव्यांची अक्षरशः सभा भरलेली असते.

विजूभाऊ, वावा! सगळे लेख उत्तम झाले आहेत. विशेषतः हापूस आंब्याचे 'रसग्रहण' अत्युत्तम......

विजुभाऊ 10/10/2008 - 12:16
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. हे सगळ्या प्रतिसादांवरुन लगेच समजले. आपले मिपाकर बरेचसे कोकणाशी नाळ जोडुन आहेत. कोकणातली फळे ही असली भन्नाटच. पिकलेले रातांबे खाताना मजा येते. पन त्यानन्तर आठवडाभर दात धरुन बसावे लागते. करवंदे शोधुन खाताना जो आनन्द मिळतो तो अवर्णनीय. कोकणाच्या काही गावात कोकणचा मेवा बाजारात आणला जातो . परवा पाली ( गणपती) ला आमसूलाच्या वड्या खाल्ल्या. चवीला अप्रतीम पण त्याचे पॅकेजिंग इतके विचित्र होते की सांगण्याची सोय नाही. एकदा श्रीवर्धन हुन करवंदांचा जॅम आणला होता. तो इतका घट्ट होता की त्यात चमाचा खुपसलाकी तो बाटली सहीत सगळे उचलले जायचे. बाटली फोडली तेंव्हा कुठे तो निघाला. चवीला एकदम मस्त होता अगदी टॉक्क करावेसे वाटले.
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८) मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

बेसनलाडू ·

यशोधरा 14/07/2008 - 09:41
>>शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत ही कशी करता येईल ह्याबद्दल अधिक माहिती द्याल का?

In reply to by यशोधरा

बेसनलाडू 14/07/2008 - 12:50
अशा मदतीसाठीचे चटकन् सुचलेले काही पर्याय -
  • संबंधित संस्थेला आर्थिक मदत देणगी स्वरूपाने - आपल्या घरी वाढदिवस,सणवार अशा प्रसंगी किंवा मागेच कोणीतरी सुचविल्याप्रमाणे मिपाचा कट्टा भरेल तेव्हा इ.
  • संबंधित संस्थेत वाढणार्‍या मुलाचा शाळेच्या फीचा,वह्यापुस्तकांचा किंवा कपड्याचा सगळा किंवा काही खर्च वर्षभरासाठी उचलणे
  • शक्य असेल तेथे/तेव्हा अशा संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन,तेथील कार्याची पडताळणी करून संस्थेचे सभासदत्त्व घेणे,नियमित देणगीदार होणे
  • मूल दत्तक घेताना करावयाच्या सर्व संबंधित कायदेशीर सोपस्कारांचा खर्च दत्तक पालकांच्या बरोबरीने किंवा पूर्णपणे स्वतःहून उचलणे
(पर्यायी)बेसनलाडू यांव्यतिरिक्त तुम्हांला स्वतःला काही सुचत असेल,तर तेही करू शकता व येथे सुचवू शकता. (सूचक)बेसनलाडू

इनोबा म्हणे 14/07/2008 - 11:14
आरंभिक आराखडा दिल्याबद्दल धन्यवाद! योजना कशाप्रकारे राबवावी याबाबतच्या आपल्या सगळ्याच कल्पना आवडल्या. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे. याबाबतीत इतर सदस्यांचे मत जाणून घेण्यास उत्सूक आहे. आपण म्हटल्याप्रमाणे पुण्यातील संस्थांची माहीती शक्य तितक्या लवकर इथे देण्याचा प्रयत्न करतो. पुण्यातून या प्रकल्पात काम करु इच्छिणार्‍या सदस्यांनी कृपया संपर्क करावा. मुंबईतील काही संस्थांची माहीती इथे मिळेल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

बेसनलाडू 14/07/2008 - 11:32
यादीतील पुढील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातूनच माझे अभियांत्रिकी शिक्षण झाले असल्याने संस्था;संस्थेचा व्यवहार,शिस्त व पारदर्शकता यांबद्दल खात्री आहेच: Fr. Agnel Ashram P.O. Box 6656 Bandstand Bandra Mumbai 400050 Karmayogi: Fr. Superior Tel.: 26423841 / 42/ 27661924 Fax: 26516831 Email: agnelt@bom2.vsnl.net.in Profile: x Website: agnel.org/organization.html, www.frcrce.ac.in notes: orphanage for boys aged 10-18; about 76 kids; branch in Navi Mumbai, Pune, Goa, and Delhi also ५ ते ९ किंवा १० ते १८ चा वयोगट दत्तकप्रक्रियेच्या दृष्टीने आपण आधी बोलल्याप्रमाणे 'ट्रिकी' असा आहे. तरी माझ्याच संस्थेकडून याबाबत अधिक माहिती मिळवण्यास अडचण येऊ नये,असे वाटते.संपर्कपत्ता तुम्ही दिलेल्या दुव्यावर आहेच;पण वैयक्तिक ओळखीतून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न नक्कीच करेन. दुवा खूपच उपयोगी आहे. सहर्ष आभार. (आभारी)बेसनलाडू

नंदन 14/07/2008 - 13:09
कल्पना आहे. आराखडा मांडून ह्या कामाला प्रारंभ केल्याबद्दल चक्रपाणिचे अभिनंदन, पुढील कामाला शुभेच्छा. वर सुचवलेल्या पर्यायांप्रमाणे मी यथाशक्ती मदत करेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अन्या दातार 14/07/2008 - 15:25
सांगलीत माझी आत्या एका अनाथाश्रमाची संचालिका आहे. संस्थेचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. त्यामुळे तेथे मदत करण्यास काहीच हरकत नाही. उज्ज्वला परांजपे भ्रमणध्वनी: ९८९००१४४६६

विकास 14/07/2008 - 16:53
चांगली चर्चा आणि माहीती आहे. वर बेलाने बहुतेक मुद्दे आणले आहेतच त्यातील ,"स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव...," हा मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते. दुसरा भाग हा परदेशस्थ भारतीयांसाठीचा - त्यांच्या साठी कधी कधी दोन देशातील कायद्यांना तोंड द्यावे लागते. अमेरिकन्स बर्‍याचदा एशियन्स (म्हणजे यांच्या संदर्भात - चायनीज, व्हिएटनामीज वगैरे) मुलांना तेथे जाऊन दत्तक घेतात आणि मनापासून आईवडील होतात. असे आदर्श आई-वडील - भारतीय आणि अभारतीय अमेरिकन्स - जवळून पाहीले आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

विसोबा खेचर 14/07/2008 - 17:15
योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे - या मथळ्यांतर्गत दिलेल्या सर्व कल्पनां चांगल्याच आहेत.. बेलाचा प्रस्ताव उत्तम आहे व माझ्या त्याला मनापासून शुभेच्छा! अवांतर - सामाजिक बांधिलकी ही अनेक प्रकारची असू शकते, इच्छुक व्यक्तिला अनेक प्रकारे काही चांगले सामाजिक कार्य करता येते. माझ्या स्वत:पुरतं बोलायचं झालं तर माझ्याकडे उपलब्ध असलेला सर्व वेळ,पैसा मी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे, ह्या एकाच संस्थेला देऊ इच्छितो... तात्या.

ऋषिकेश 14/07/2008 - 21:25
प्रारंभिक आराखडा दिल्याबद्दल अनेक आभार! आपल्या सगळ्याच कल्पना मस्त आहेत यात वादच नाही. याशिवाय अश्या मुलांच्या मानसिक विश्वासंबंधी कोठे काहि महिती असल्यास जरूर शोधावी. एकदा एका सहप्रवाशाकडून मिळालेल्या ऐकीव माहिती नूसार पुण्यात एक मानसोपचार तज्ञ केवळ दत्तक मुलांच्या प्रोब्लेम्सवर कार्यरत आहेत. (या माहितीच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही) त्यांची माहिती मिळाल्यासही द्यावी. बाकी सगळ्यांची मते वाचण्याबद्दल उत्सुक आहे. बेलाचे अभिनंदन! (आषाढीचा मुहूर्त चांगला शोधलास रे बेला ;) ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 14/07/2008 - 22:16
दत्तक अपत्य हा आता पूर्वीइतका न बोलला जाणारा विषय राहिलेला नाही. अनेक जोडपी अपत्य दत्तक घेतात आणि आपले व त्या अपत्याचे आयुष्य सुखाने भरुन टाकतात! (कित्येक वेळा दांपत्यात कोणताही वैद्यकीय दोष नसताना मूल होत नसते आणि पहिले मूल दत्तक घेतल्यानंतर लगेचच दोनेक वर्षात त्यांना स्वतःचे मूलही झाल्याच्या बर्‍याच घटना आहेत. वात्सल्यभावाने मूल वाढवल्याचा परिणाम म्हणता येईल!) पुण्यात ससून हॉस्पिटलच्या आवारात 'सोफोश' (Society of Friends of Sassoon Hospital))ही एक रजिस्टर्ड संस्था आहे जी ह्या क्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत आहे. 'श्रीवत्स' हे ह्या संस्थेने चालवलेले मुलांचे देखभाल केंद्र मूल दत्तक देण्याची सर्व प्रक्रिया करते. अत्यंत सेवाभावी आणि कर्तव्यतत्पर लोक तिथे काम करत आहेत. ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे. हे जर घडले तर त्या मुलांना आपलेपणाचा सहवास मिळून ती समाजात जास्त चांगल्याप्रकारे मिसळू शकण्यास हातभार लागतो. अनेक लोक तसे काम करीत आहेत. काही लोक तर रोज ऑफिसमधून घरी जाताना तिथे थोडा वेळ देऊन मग घरी जातात हे मी पाहिले आहे. अर्थात सर्वांना रोज हे शक्य नाही पण ८-१५ दिवसातून एक तास अवघड नसावा. वरच्या एका प्रतिक्रियेत विकास ह्यांनी म्हटले आहे की - दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते. वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट असते. दत्तक मुलाला लहानपणीच गोष्टीरुपाने, समजू लागल्यावर ऍडॉप्टेड्/दत्तक हा शब्द कानावरुन जाऊ द्यावा. त्याचासारखीच इतर मुले/मुली जिथे आहेत ती 'दत्तक' आहेत हे आवर्जून सांगावे. म्हणजे त्या बालकाच्या मनात तो शब्द वावगा म्हणून रहात नाही. कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही! त्यानंतर त्यांना सावरणे महाकठिण असते. तेव्हा त्यांना वेळीच कल्पना मिळणे जास्त महत्त्वाचे. चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रियाली 14/07/2008 - 22:23
दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते.
हे मी आधी वाचले होते पण यावर प्रतिक्रिया द्यायचे राहिले. चतुरंगांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. आपल्या जीवनाचे रहस्य बाहेरून किंवा मोठे झाल्यावर काही कारणास्तव आईवडिलांकडून कळल्यावर फसवणूकीची भावना मनात निर्माण होणे अगदी शक्य आहे किंबहुना, मी ते तसे पाहिलेले आहे. अशा एका व्यक्तिला तरूणपणी ही गोष्ट माहित पडल्यावर या मुलाने आपल्या आईवडिलांशी संबंध तोडलेले अनुभवले आहेत. मला वाटतं, लहानपणीच मुलाला हळूवारपणे कल्पना द्यावी. लहानपणापासून सतत त्याच्या बाजूला उभे राहून सत्य सांगत गेले तर त्याच्या मनाला त्यात काही वावगे वाटणार नाही. असे करताना मी पालकांना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर आपले मूल दत्तक आहे हे अगदी सहजपणे सांगताना पाहिले आहे. अशा पालकांचे मला नेहमी कौतुक वाटते.

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 14/07/2008 - 22:35
अशा मुलांच्या वयाची ८ वर्षे पूर्ण व्हायच्या आत त्यांना ती 'दत्तक' असल्याचे सांगणे मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे,अशी माझी माहिती आहे.आणि तेही दत्तक पालकांकडून किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून - जसे आजी-आजोबा (दत्तक). अन्यथा त्यांना ते बाहेरून थोड्या अडनिड्या वयात (पौगंडावस्थेत) कळले,तर मुले बिथरण्याची,मानसिकदृष्ट्या खच्ची होण्याची शक्यता असते.त्यामुळे त्यांना योग्य त्या वयात (८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी) ती दत्तक असल्याचे माहीत करून देणे (मायेने जवळ घेऊन समजावणे,गोष्टी/परीकथांच्या माध्यमातून,आसपासच्या इतर उदाहरणांमाधून समजावणे) आवश्यकच आहे.पदोपदी,वर्तनातून वगैरे त्याची 'जाणीव' करून द्यायची गरज नाही;मात्र 'माहिती' करून देणे महत्त्वाचे. (माहीतगार)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

विकास 15/07/2008 - 00:22
कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही! मी याच संदर्भात म्हणले होते. मुलापासून लपवावे असे कुठेच म्हणले नाही. हृषिकेशशी माझा जो खरडवहीत संवाद झाला तो खाली चिकटवतो (थोडे फॉर्मॅटींग बदलून!): मी इतरांनी त्या मुलांशी वागताना कसे वागावे या संदर्भात लिहीले होते आई-वडीलांनी नाही. शिवाय त्यांच्यापासून कोणीच लपवावे असे मला वाटत नाही, पण तो/ती दत्तक आहेत अशी जाणीव (म्हणजे उगाच इतरांनी - त्या गोष्टीची आठवण करून देणे ) उगाच करणे हे योग्य वाटत नाही. मला अशी उदाहरणे माहीत आहेत जिथे मुलगा/मुलगी हे त्याच परीवारातील पूर्ण घटक वाटतात दत्तक (त्यांना माहीत असूनही) वाटत नाहीत, तसे वागत नाहीत. तर अशा वेळेस उगाच जाणीव कशाला करून देयची. जो काही या संदर्भातील संवाद असेल तो आई-वडील, जर कोणी भाऊ-बहीण असेल तर ते यांच्यात आणि त्या मुलातील खाजगी बाब राहू द्यावी इतरांनी त्यात बोलू नये असे वाटते.

In reply to by चतुरंग

सखी 15/07/2008 - 06:43
चांगला उपक्रम, चांगला लेख व चांगले प्रतिसाद! - (हे वाक्य मिपावर खूप वेळा वापरावेसे वाटते :) ) ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे. हे ही तितकेच महत्वाचे. माझ्या ओळखीच्या एकजण स्वतःच्या मुलाला घेऊन नियमितपणे अशा एका संस्थेत जातात, १-२ तास घालवतात, मुलांना साध्या साध्या भेटवस्तू देतात, जसे की बॅट बॉल , दोरीच्या उड्या वगैरे. उद्देश संस्थेतल्या मुलांना मदत करणे तर आहेच शिवाय स्वत:च्या मुलालाही सामाजिक गोष्टींची जाणीव लहानपणापासुन करुन देणे हा ही आहे. एक वर्षापूर्वी मी माझ्या अमेरीकेतल्या अजुन २ मैत्रीणींनी मिळून घरात वापरत नसलेली पण चांगल्या स्थितीत असलेली मुलांची पुस्तके, puzzle boards इ. पुण्यातला एका शाळेला दिले - जवळजवळ १०० एक पुस्तके जमली होती की मला एक मोठी बॅग त्याच्यासाठी ठेवावी लागली. इकडच्या पुस्तकांची क्वालिटी चांगली असल्याने ती वर्षानुवर्षे फाटत नाहीत. त्यांना अभ्यासासाठी म्हणून नक्कीच उपयोग होणार नाही, पण ते त्यांच्या लायब्रररीत ही पुस्तके ठेवतात, आणि मुलांना ती आवडतात असा अनुभव आला. आपणही अशा एकदोन संस्थाना विचारु शकतो, व मिपाचे परदेशातील सदस्य त्यांच्या भारतभेटीत ही गोष्ट अमलात आणू शकतात.

सर्किट 14/07/2008 - 22:54
ह्या प्रकल्पासाठी माझ्याकडून व्यक्तिशः जो काही हातभार शक्य आहे, तो देण्यास उत्सुक आहे. (आमट्यांच्या आनंदवनातील अनाथ मुलांसाठी गोकुळ हा प्रकल्प आणि अनाथ वृद्धांसाठीचा उत्तरायण हा प्रकल्प परस्पर पूरक आहेत. नातीला/नातवाला अंगाखांद्यावर खेळवण्याच्या सुखापासून वंचित राहिलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्‍यावरचे सुरकुतलेले हसू काळजाचे पाणी-पाणी करते.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 15/07/2008 - 00:31
हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्राजु 15/07/2008 - 01:01
हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे. माझीही तयारी आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपलं घर, प्लॉट् नं. २९,गोकूळनगर,वाराणशी सोसायटीजवळ,मुम्बई - बंगळूरू महामार्ग,वारजे- माळवाडी, पुणे. दूरध्वनी - ०२०- २१७१२२७१ /, 020-21712271 भ्रमणध्वनी-९८५०२२७०७७ / 9850227077 दुवा : http://apalaghar.org/start.html माझ्याकडे हा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आहे. कधी संपर्क नाही झाला पण खूप चांगले ऐकले आहे त्यांच्याबद्दल. बिपिन.

यशोधरा 14/07/2008 - 09:41
>>शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत ही कशी करता येईल ह्याबद्दल अधिक माहिती द्याल का?

In reply to by यशोधरा

बेसनलाडू 14/07/2008 - 12:50
अशा मदतीसाठीचे चटकन् सुचलेले काही पर्याय -
  • संबंधित संस्थेला आर्थिक मदत देणगी स्वरूपाने - आपल्या घरी वाढदिवस,सणवार अशा प्रसंगी किंवा मागेच कोणीतरी सुचविल्याप्रमाणे मिपाचा कट्टा भरेल तेव्हा इ.
  • संबंधित संस्थेत वाढणार्‍या मुलाचा शाळेच्या फीचा,वह्यापुस्तकांचा किंवा कपड्याचा सगळा किंवा काही खर्च वर्षभरासाठी उचलणे
  • शक्य असेल तेथे/तेव्हा अशा संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन,तेथील कार्याची पडताळणी करून संस्थेचे सभासदत्त्व घेणे,नियमित देणगीदार होणे
  • मूल दत्तक घेताना करावयाच्या सर्व संबंधित कायदेशीर सोपस्कारांचा खर्च दत्तक पालकांच्या बरोबरीने किंवा पूर्णपणे स्वतःहून उचलणे
(पर्यायी)बेसनलाडू यांव्यतिरिक्त तुम्हांला स्वतःला काही सुचत असेल,तर तेही करू शकता व येथे सुचवू शकता. (सूचक)बेसनलाडू

इनोबा म्हणे 14/07/2008 - 11:14
आरंभिक आराखडा दिल्याबद्दल धन्यवाद! योजना कशाप्रकारे राबवावी याबाबतच्या आपल्या सगळ्याच कल्पना आवडल्या. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे. याबाबतीत इतर सदस्यांचे मत जाणून घेण्यास उत्सूक आहे. आपण म्हटल्याप्रमाणे पुण्यातील संस्थांची माहीती शक्य तितक्या लवकर इथे देण्याचा प्रयत्न करतो. पुण्यातून या प्रकल्पात काम करु इच्छिणार्‍या सदस्यांनी कृपया संपर्क करावा. मुंबईतील काही संस्थांची माहीती इथे मिळेल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

बेसनलाडू 14/07/2008 - 11:32
यादीतील पुढील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातूनच माझे अभियांत्रिकी शिक्षण झाले असल्याने संस्था;संस्थेचा व्यवहार,शिस्त व पारदर्शकता यांबद्दल खात्री आहेच: Fr. Agnel Ashram P.O. Box 6656 Bandstand Bandra Mumbai 400050 Karmayogi: Fr. Superior Tel.: 26423841 / 42/ 27661924 Fax: 26516831 Email: agnelt@bom2.vsnl.net.in Profile: x Website: agnel.org/organization.html, www.frcrce.ac.in notes: orphanage for boys aged 10-18; about 76 kids; branch in Navi Mumbai, Pune, Goa, and Delhi also ५ ते ९ किंवा १० ते १८ चा वयोगट दत्तकप्रक्रियेच्या दृष्टीने आपण आधी बोलल्याप्रमाणे 'ट्रिकी' असा आहे. तरी माझ्याच संस्थेकडून याबाबत अधिक माहिती मिळवण्यास अडचण येऊ नये,असे वाटते.संपर्कपत्ता तुम्ही दिलेल्या दुव्यावर आहेच;पण वैयक्तिक ओळखीतून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न नक्कीच करेन. दुवा खूपच उपयोगी आहे. सहर्ष आभार. (आभारी)बेसनलाडू

नंदन 14/07/2008 - 13:09
कल्पना आहे. आराखडा मांडून ह्या कामाला प्रारंभ केल्याबद्दल चक्रपाणिचे अभिनंदन, पुढील कामाला शुभेच्छा. वर सुचवलेल्या पर्यायांप्रमाणे मी यथाशक्ती मदत करेन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अन्या दातार 14/07/2008 - 15:25
सांगलीत माझी आत्या एका अनाथाश्रमाची संचालिका आहे. संस्थेचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. त्यामुळे तेथे मदत करण्यास काहीच हरकत नाही. उज्ज्वला परांजपे भ्रमणध्वनी: ९८९००१४४६६

विकास 14/07/2008 - 16:53
चांगली चर्चा आणि माहीती आहे. वर बेलाने बहुतेक मुद्दे आणले आहेतच त्यातील ,"स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव...," हा मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते. दुसरा भाग हा परदेशस्थ भारतीयांसाठीचा - त्यांच्या साठी कधी कधी दोन देशातील कायद्यांना तोंड द्यावे लागते. अमेरिकन्स बर्‍याचदा एशियन्स (म्हणजे यांच्या संदर्भात - चायनीज, व्हिएटनामीज वगैरे) मुलांना तेथे जाऊन दत्तक घेतात आणि मनापासून आईवडील होतात. असे आदर्श आई-वडील - भारतीय आणि अभारतीय अमेरिकन्स - जवळून पाहीले आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

विसोबा खेचर 14/07/2008 - 17:15
योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे - या मथळ्यांतर्गत दिलेल्या सर्व कल्पनां चांगल्याच आहेत.. बेलाचा प्रस्ताव उत्तम आहे व माझ्या त्याला मनापासून शुभेच्छा! अवांतर - सामाजिक बांधिलकी ही अनेक प्रकारची असू शकते, इच्छुक व्यक्तिला अनेक प्रकारे काही चांगले सामाजिक कार्य करता येते. माझ्या स्वत:पुरतं बोलायचं झालं तर माझ्याकडे उपलब्ध असलेला सर्व वेळ,पैसा मी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे, ह्या एकाच संस्थेला देऊ इच्छितो... तात्या.

ऋषिकेश 14/07/2008 - 21:25
प्रारंभिक आराखडा दिल्याबद्दल अनेक आभार! आपल्या सगळ्याच कल्पना मस्त आहेत यात वादच नाही. याशिवाय अश्या मुलांच्या मानसिक विश्वासंबंधी कोठे काहि महिती असल्यास जरूर शोधावी. एकदा एका सहप्रवाशाकडून मिळालेल्या ऐकीव माहिती नूसार पुण्यात एक मानसोपचार तज्ञ केवळ दत्तक मुलांच्या प्रोब्लेम्सवर कार्यरत आहेत. (या माहितीच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही) त्यांची माहिती मिळाल्यासही द्यावी. बाकी सगळ्यांची मते वाचण्याबद्दल उत्सुक आहे. बेलाचे अभिनंदन! (आषाढीचा मुहूर्त चांगला शोधलास रे बेला ;) ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 14/07/2008 - 22:16
दत्तक अपत्य हा आता पूर्वीइतका न बोलला जाणारा विषय राहिलेला नाही. अनेक जोडपी अपत्य दत्तक घेतात आणि आपले व त्या अपत्याचे आयुष्य सुखाने भरुन टाकतात! (कित्येक वेळा दांपत्यात कोणताही वैद्यकीय दोष नसताना मूल होत नसते आणि पहिले मूल दत्तक घेतल्यानंतर लगेचच दोनेक वर्षात त्यांना स्वतःचे मूलही झाल्याच्या बर्‍याच घटना आहेत. वात्सल्यभावाने मूल वाढवल्याचा परिणाम म्हणता येईल!) पुण्यात ससून हॉस्पिटलच्या आवारात 'सोफोश' (Society of Friends of Sassoon Hospital))ही एक रजिस्टर्ड संस्था आहे जी ह्या क्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत आहे. 'श्रीवत्स' हे ह्या संस्थेने चालवलेले मुलांचे देखभाल केंद्र मूल दत्तक देण्याची सर्व प्रक्रिया करते. अत्यंत सेवाभावी आणि कर्तव्यतत्पर लोक तिथे काम करत आहेत. ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे. हे जर घडले तर त्या मुलांना आपलेपणाचा सहवास मिळून ती समाजात जास्त चांगल्याप्रकारे मिसळू शकण्यास हातभार लागतो. अनेक लोक तसे काम करीत आहेत. काही लोक तर रोज ऑफिसमधून घरी जाताना तिथे थोडा वेळ देऊन मग घरी जातात हे मी पाहिले आहे. अर्थात सर्वांना रोज हे शक्य नाही पण ८-१५ दिवसातून एक तास अवघड नसावा. वरच्या एका प्रतिक्रियेत विकास ह्यांनी म्हटले आहे की - दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते. वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट असते. दत्तक मुलाला लहानपणीच गोष्टीरुपाने, समजू लागल्यावर ऍडॉप्टेड्/दत्तक हा शब्द कानावरुन जाऊ द्यावा. त्याचासारखीच इतर मुले/मुली जिथे आहेत ती 'दत्तक' आहेत हे आवर्जून सांगावे. म्हणजे त्या बालकाच्या मनात तो शब्द वावगा म्हणून रहात नाही. कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही! त्यानंतर त्यांना सावरणे महाकठिण असते. तेव्हा त्यांना वेळीच कल्पना मिळणे जास्त महत्त्वाचे. चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रियाली 14/07/2008 - 22:23
दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते.
हे मी आधी वाचले होते पण यावर प्रतिक्रिया द्यायचे राहिले. चतुरंगांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. आपल्या जीवनाचे रहस्य बाहेरून किंवा मोठे झाल्यावर काही कारणास्तव आईवडिलांकडून कळल्यावर फसवणूकीची भावना मनात निर्माण होणे अगदी शक्य आहे किंबहुना, मी ते तसे पाहिलेले आहे. अशा एका व्यक्तिला तरूणपणी ही गोष्ट माहित पडल्यावर या मुलाने आपल्या आईवडिलांशी संबंध तोडलेले अनुभवले आहेत. मला वाटतं, लहानपणीच मुलाला हळूवारपणे कल्पना द्यावी. लहानपणापासून सतत त्याच्या बाजूला उभे राहून सत्य सांगत गेले तर त्याच्या मनाला त्यात काही वावगे वाटणार नाही. असे करताना मी पालकांना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर आपले मूल दत्तक आहे हे अगदी सहजपणे सांगताना पाहिले आहे. अशा पालकांचे मला नेहमी कौतुक वाटते.

In reply to by चतुरंग

बेसनलाडू 14/07/2008 - 22:35
अशा मुलांच्या वयाची ८ वर्षे पूर्ण व्हायच्या आत त्यांना ती 'दत्तक' असल्याचे सांगणे मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे,अशी माझी माहिती आहे.आणि तेही दत्तक पालकांकडून किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून - जसे आजी-आजोबा (दत्तक). अन्यथा त्यांना ते बाहेरून थोड्या अडनिड्या वयात (पौगंडावस्थेत) कळले,तर मुले बिथरण्याची,मानसिकदृष्ट्या खच्ची होण्याची शक्यता असते.त्यामुळे त्यांना योग्य त्या वयात (८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी) ती दत्तक असल्याचे माहीत करून देणे (मायेने जवळ घेऊन समजावणे,गोष्टी/परीकथांच्या माध्यमातून,आसपासच्या इतर उदाहरणांमाधून समजावणे) आवश्यकच आहे.पदोपदी,वर्तनातून वगैरे त्याची 'जाणीव' करून द्यायची गरज नाही;मात्र 'माहिती' करून देणे महत्त्वाचे. (माहीतगार)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

विकास 15/07/2008 - 00:22
कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही! मी याच संदर्भात म्हणले होते. मुलापासून लपवावे असे कुठेच म्हणले नाही. हृषिकेशशी माझा जो खरडवहीत संवाद झाला तो खाली चिकटवतो (थोडे फॉर्मॅटींग बदलून!): मी इतरांनी त्या मुलांशी वागताना कसे वागावे या संदर्भात लिहीले होते आई-वडीलांनी नाही. शिवाय त्यांच्यापासून कोणीच लपवावे असे मला वाटत नाही, पण तो/ती दत्तक आहेत अशी जाणीव (म्हणजे उगाच इतरांनी - त्या गोष्टीची आठवण करून देणे ) उगाच करणे हे योग्य वाटत नाही. मला अशी उदाहरणे माहीत आहेत जिथे मुलगा/मुलगी हे त्याच परीवारातील पूर्ण घटक वाटतात दत्तक (त्यांना माहीत असूनही) वाटत नाहीत, तसे वागत नाहीत. तर अशा वेळेस उगाच जाणीव कशाला करून देयची. जो काही या संदर्भातील संवाद असेल तो आई-वडील, जर कोणी भाऊ-बहीण असेल तर ते यांच्यात आणि त्या मुलातील खाजगी बाब राहू द्यावी इतरांनी त्यात बोलू नये असे वाटते.

In reply to by चतुरंग

सखी 15/07/2008 - 06:43
चांगला उपक्रम, चांगला लेख व चांगले प्रतिसाद! - (हे वाक्य मिपावर खूप वेळा वापरावेसे वाटते :) ) ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे. हे ही तितकेच महत्वाचे. माझ्या ओळखीच्या एकजण स्वतःच्या मुलाला घेऊन नियमितपणे अशा एका संस्थेत जातात, १-२ तास घालवतात, मुलांना साध्या साध्या भेटवस्तू देतात, जसे की बॅट बॉल , दोरीच्या उड्या वगैरे. उद्देश संस्थेतल्या मुलांना मदत करणे तर आहेच शिवाय स्वत:च्या मुलालाही सामाजिक गोष्टींची जाणीव लहानपणापासुन करुन देणे हा ही आहे. एक वर्षापूर्वी मी माझ्या अमेरीकेतल्या अजुन २ मैत्रीणींनी मिळून घरात वापरत नसलेली पण चांगल्या स्थितीत असलेली मुलांची पुस्तके, puzzle boards इ. पुण्यातला एका शाळेला दिले - जवळजवळ १०० एक पुस्तके जमली होती की मला एक मोठी बॅग त्याच्यासाठी ठेवावी लागली. इकडच्या पुस्तकांची क्वालिटी चांगली असल्याने ती वर्षानुवर्षे फाटत नाहीत. त्यांना अभ्यासासाठी म्हणून नक्कीच उपयोग होणार नाही, पण ते त्यांच्या लायब्रररीत ही पुस्तके ठेवतात, आणि मुलांना ती आवडतात असा अनुभव आला. आपणही अशा एकदोन संस्थाना विचारु शकतो, व मिपाचे परदेशातील सदस्य त्यांच्या भारतभेटीत ही गोष्ट अमलात आणू शकतात.

सर्किट 14/07/2008 - 22:54
ह्या प्रकल्पासाठी माझ्याकडून व्यक्तिशः जो काही हातभार शक्य आहे, तो देण्यास उत्सुक आहे. (आमट्यांच्या आनंदवनातील अनाथ मुलांसाठी गोकुळ हा प्रकल्प आणि अनाथ वृद्धांसाठीचा उत्तरायण हा प्रकल्प परस्पर पूरक आहेत. नातीला/नातवाला अंगाखांद्यावर खेळवण्याच्या सुखापासून वंचित राहिलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्‍यावरचे सुरकुतलेले हसू काळजाचे पाणी-पाणी करते.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 15/07/2008 - 00:31
हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्राजु 15/07/2008 - 01:01
हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे. माझीही तयारी आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपलं घर, प्लॉट् नं. २९,गोकूळनगर,वाराणशी सोसायटीजवळ,मुम्बई - बंगळूरू महामार्ग,वारजे- माळवाडी, पुणे. दूरध्वनी - ०२०- २१७१२२७१ /, 020-21712271 भ्रमणध्वनी-९८५०२२७०७७ / 9850227077 दुवा : http://apalaghar.org/start.html माझ्याकडे हा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आहे. कधी संपर्क नाही झाला पण खूप चांगले ऐकले आहे त्यांच्याबद्दल. बिपिन.
ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.

आकांक्षा पुढती इथे...

विनायक प्रभू ·

मनिष 14/07/2008 - 11:32
ह्या गोष्टींचा विचार केला आहे का तुम्ही? (१) सगळ्यात महत्वाची म्हणजे मार्क्स बुद्धिमत्ता दाखवतीलच असे नाही. कमी मार्क्स अनेक (ज्यातील कित्येकांचा शिक्षकांनी विचारही केला नसतो) कारणांमुळे मिळू शकतात. (२) १० वीचे मार्क्स आणि १२वीचे मार्क्स यात जमीन-आसमानाचा फरक आहे. शिवाय २ वर्षाचा कालावधी आहे तो वेगळाच. (३) आता हेच उदाहरण बघू -- फर्स्ट क्लास म्हणजे ६०% मार्क्स तरी असतील असे गृहीत धरु. १० वीत भाषा, इतिहास, भूगोल असे बरेच विषय असतात. ज्या विद्यार्थ्यांना हे आवडत नाही पण शास्त्र किंवा गणित किंवा ह्या दोन्हीतही चांगली गती असते, ते विद्यार्थी सायन्स ला गेल्यास त्यांची टक्केवारी बरीच वाढू शकते. शिवाय मेडिकल साठी फक्त PCB चे मार्क्स ला प्राधान्य असते. शिक्षक कित्येक वेळा केवळ टक्केवारीला बुद्धिमत्ता/कॅलिबर समजतात, एवढेच नव्हे तर हिरहीरीने तो मुद्दा/विचार हे एखादे त्रिकालाबाधित सत्य असल्याचे मांडतात. दुर्दैवाने अशा त्यांच्या रिमार्क्समुळे काही विद्यार्थी आयुष्यातुन उठतात. शिक्षक म्हणजे चुकिचा मुद्दा ठामपणे सांगणारी व्यक्ती हे पुलंचे वाक्य किती विदारक सत्य आहे हे परत एकदा जाणवले. देव अशा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे भले करो. अवांतर - 'त्या विद्यार्थ्याला' विज्ञानातही कसे कमी मार्क होते वगैरे सबबींनी विषयांतर करता येईल, पण माझा मुळ मुद्दा तो नाही.

प्रभू साहेब आपण एका चांगल्या विषयाला सुरुवात केलीत. १०वी व १२वी चे मार्क आणी त्या विद्यार्थ्याची बुध्धिमत्ता यांचा संबंध, याचे मला अनादिकाला पासुन कोडे आहे. आपल्या शिक्षणपद्धती बद्दलहि अनेक प्रश्न आहेत. मि.पा. वासी या विषयावर प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग 15/07/2008 - 22:01
बरीच जुनी गोष्ट आहे १९८० मधली वगैरे असेल. १० वीत बोर्डात आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती ऐकण्यासाठी जायचे म्हटल्यावर मला 'लै भारी' असा फील आला होता. अतिशय उत्साहाने मी तिथे गेलो (मी स्वतः आठवीत होतो). मला वाटते १० विद्यार्थी होते त्यातले एक-दोघे सोडले तर कोणाला साधी स्वतःची नीट ओळखही करुन देता आलेली आठवत नाही. चाचरत, तोंडातल्या तोंडात बोलत होते. एवढे मार्क मिळवूनही त्यांच्यात कुठेही वेगळा आत्मविश्वास मला दिसला नाही. तेव्हाच माझी मार्कांच्या स्पर्धेतली उत्सुकता संपली! मार्कांच्या पलीकडेही किंबहुना कित्येक वेळा मार्कांच्याच पलीकडे जग असतं जे जास्त महत्त्वाचं असतं हे खरं! चतुरंग

वरदा 15/07/2008 - 23:18
खरं तर मार्कांवरुन काहीच ठरत नाही पण सगळ्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीया त्याच मार्कांवरुन चालतात ना... मग जरी तुम्ही हुशार असलात आणि कमी मार्कस मिळाले तर त्याच एका ज्युनिअर कॉलेज साठी मारामारी करण्यापेक्षा साध्या घराजवळच्या कॉलेजला जाऊन चांगला अभ्यास करावा ना हेच म्हणायचय लेखकाला अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले अगदी ज्युनीयर कॉलेज केव्हांही चांगले अगदी खरं काका.. नाहीतरी कॉलेजमधे अभ्यास होतच नाही क्लास मधेच होतो मग कशाला त्या कॉलेजसाठी मारामारी? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

ह्या बाबतीत, आपण तुमच्याशी सहमत.. आणखी एक मुद्दा: आपण बहुसंख्य लोक, कमी अथवा अर्ध अर्हताप्राप्त लोकांसाठी काम करतो. बहुसंख्य कंपन्यांचे मालक / प्रवर्तक हे वरील गटात मोडतात. परंतु ते कं. चे मालक असतात, कारण शिक्षण कमी असले तरी त्यांच्या जवळ व्यवहार ज्ञान असते. ह्या व्यवहार ज्ञानाच्या बळावर ते मोठ मोठाले उद्योग उभे करतात. भारतीय शिक्षण पद्धती, कामगार निर्माण करते, स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्ति नव्हे, हे माझे मत बर्‍याच विचारांती तयार झाले आहे. आपण भारतीय, जगाला विविध स्तरावर काम करणारे कामगार पुरवतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश, उच्चकोटिचे संशोधक, खेळाडू, नवीन प्रकारचे व्यवसाय तयार करणारे प्रवर्तक क्वचितच निर्माण करतो, हे आपल्या शिक्षण पद्धतीचे अपयश आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 15/07/2008 - 23:58
तुमचे म्हणणे बर्‍याच अंशी बरोबर आहे. मुलांची स्वतंत्र विचार करण्याची सवय आपल्याकडे फार लवकर, लहानपणीच मारुन टाकली जाते त्याचा हा परिपाक असावा असे वाटते. 'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!' ह्या शिक्षणाच्या धाटणीमुळे वेगळा विचार खुंटतो, नाविन्य संपतं. मध्यंतरी एक अमेरिकन आंत्रप्रोनर, 'बो पीबडी' याचे 'लकी ऑर स्मार्ट' हे पुस्तक वाचनात आले. ह्या छोटेखानी पुस्तकात त्याने फारच रंजक आणि उद्बोधक माहिती दिली आहे. आपल्या ठरीव साच्यातल्या संकल्पनांना त्याने मस्त तडे जातात! चतुरंग

In reply to by चतुरंग

वरदा 16/07/2008 - 00:05
'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!' हे मी ऐकायची नाही म्हणून मी सगळ्यात वाईट विद्यार्थीनी होते माझ्या शाळेत आता माझ्या एका लांबच्या ताईची मुलगी त्याच शाळेत जाते ती म्हणाली तिथले शिक्षक अजून सांगतात आपल्या शाळेत एक भयंकर मुलगी होती तिने कधीच कुणाचं ऐकलं नाही...सतत प्रश्न असं का आणि तसं का...तुम्ही असं करु नका म्हणून्...काय बोलणार सांगा... कधीकधी वाट्टं या भारतवारीत जाऊन भेटावं त्या शिक्षकांना आणि सांगावं किती चुकीचं शिकवताय ते..पण कुणास ठाऊक काही उपयोग होईल का..:( "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वाचक 16/07/2008 - 00:49
अपयश नसून १) फसलेल्या लोकसंख्या नियोजनाचे २) आपमतलबी राजकीय धोरणाचे ३) अतिमर्यादित दृष्टीकोनाच्या पालकांचे ४) केवळ अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणार्‍या समाजाचे ह्या सर्वांचे सामूहिक अपयश म्हणावे लागेल

मयुरयेलपले 17/07/2008 - 00:43
आधिच आम्हाला कालेजात जायचा उल्लास त्या तुम्हि हे म्हणताय "शालेय व कॉलेजच्या शिक्षणाला अती महत्व देऊ नये!" (आम्च्या वर्गात तर पोरि पण नाहित) मग आम्हि कालेजात जावुन करू काय... तुम्हि एखादि पदवि अभ्यासक्रम सुरु करा मिपा मार्फत "घर बसल्या पदवि"...(हं.घ्या.) आपला मयुर

या विषयावर एक आठवण सांगू इच्छितो: दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात प्रशिक्षणासाठी गेलो होतो. प्रशिक्षण संगणकाने नियंत्रित केलेल्या यंत्रांच्या दुरुस्ती संबंधी होते. दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी) लेखी परिक्षा घेतली गेली. परिक्षेची वैशिष्ट्ये पुढिल प्रमाणे: परिक्षा ऑब्जेक्टिव पद्धतीची होती. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते. केवळ एका चपखल पर्यायावर खुण करायची होती. उत्तरे लिहिताना पुस्तके वाचुन उत्तर लिहायची मुभा होती. यंत्र चालवून, त्यातील संगणका वरचे मेनू वाचून उत्तरे लिहिण्याची मुभा होती. उत्तरे लिहिताना प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची मुभा होती. अगदीच उत्तर सुचत नसेल तर प्रश्नपत्रिका हॉटेलात बसुन (पुस्तके वाचून) शनिवार-रवीवार सुट्टीत सोडवायला परवानगी होती. उत्तर पत्रिका सोमवारी सकाळ पर्यंत प्रशिक्षका कडे सोपवणे बंधन कारक होते. चुकिच्या उत्तरास उणे मार्क होते. इतके करुनही, उत्तरे लिहिताना घाम फुटला. कारण प्रत्येक प्रश्नाचे चारही पर्याय योग्य उत्तरास पात्र होते. परंतु केवळ एकमेव पर्याय जो की अत्यंत योग्य होता तो निवडण्यासाठी, परिश्रमपुर्वक यंत्र पुन्हा पुन्हा चालवून, पुस्तक वारंवार पिंजुन ते यंत्र मुळातुन समजावून घ्यावे लागले. पाश्चात्य देशातील शिक्षन पद्धतीची झलक पहावयास मीळाली. परदेशातुन येणारे तंत्रज्ञ, आमच्या पेक्षा कमी शिक्षीत असुनही, आपापल्या क्षेत्रात वाकबगार का असतात, याचे उत्तर तेव्हा मिळले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 17/07/2008 - 01:09
परीक्षा ही तुम्ही 'पास की नापास' हे ठरवण्यासाठी नसून तुम्हाला तो विषय किती समजला आहे हे जाणून त्यात सुधारणा करण्यासाठी असते हे तत्त्व ह्यात अधोरेखित होते! चतुरंग

मनिष 14/07/2008 - 11:32
ह्या गोष्टींचा विचार केला आहे का तुम्ही? (१) सगळ्यात महत्वाची म्हणजे मार्क्स बुद्धिमत्ता दाखवतीलच असे नाही. कमी मार्क्स अनेक (ज्यातील कित्येकांचा शिक्षकांनी विचारही केला नसतो) कारणांमुळे मिळू शकतात. (२) १० वीचे मार्क्स आणि १२वीचे मार्क्स यात जमीन-आसमानाचा फरक आहे. शिवाय २ वर्षाचा कालावधी आहे तो वेगळाच. (३) आता हेच उदाहरण बघू -- फर्स्ट क्लास म्हणजे ६०% मार्क्स तरी असतील असे गृहीत धरु. १० वीत भाषा, इतिहास, भूगोल असे बरेच विषय असतात. ज्या विद्यार्थ्यांना हे आवडत नाही पण शास्त्र किंवा गणित किंवा ह्या दोन्हीतही चांगली गती असते, ते विद्यार्थी सायन्स ला गेल्यास त्यांची टक्केवारी बरीच वाढू शकते. शिवाय मेडिकल साठी फक्त PCB चे मार्क्स ला प्राधान्य असते. शिक्षक कित्येक वेळा केवळ टक्केवारीला बुद्धिमत्ता/कॅलिबर समजतात, एवढेच नव्हे तर हिरहीरीने तो मुद्दा/विचार हे एखादे त्रिकालाबाधित सत्य असल्याचे मांडतात. दुर्दैवाने अशा त्यांच्या रिमार्क्समुळे काही विद्यार्थी आयुष्यातुन उठतात. शिक्षक म्हणजे चुकिचा मुद्दा ठामपणे सांगणारी व्यक्ती हे पुलंचे वाक्य किती विदारक सत्य आहे हे परत एकदा जाणवले. देव अशा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे भले करो. अवांतर - 'त्या विद्यार्थ्याला' विज्ञानातही कसे कमी मार्क होते वगैरे सबबींनी विषयांतर करता येईल, पण माझा मुळ मुद्दा तो नाही.

प्रभू साहेब आपण एका चांगल्या विषयाला सुरुवात केलीत. १०वी व १२वी चे मार्क आणी त्या विद्यार्थ्याची बुध्धिमत्ता यांचा संबंध, याचे मला अनादिकाला पासुन कोडे आहे. आपल्या शिक्षणपद्धती बद्दलहि अनेक प्रश्न आहेत. मि.पा. वासी या विषयावर प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग 15/07/2008 - 22:01
बरीच जुनी गोष्ट आहे १९८० मधली वगैरे असेल. १० वीत बोर्डात आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती ऐकण्यासाठी जायचे म्हटल्यावर मला 'लै भारी' असा फील आला होता. अतिशय उत्साहाने मी तिथे गेलो (मी स्वतः आठवीत होतो). मला वाटते १० विद्यार्थी होते त्यातले एक-दोघे सोडले तर कोणाला साधी स्वतःची नीट ओळखही करुन देता आलेली आठवत नाही. चाचरत, तोंडातल्या तोंडात बोलत होते. एवढे मार्क मिळवूनही त्यांच्यात कुठेही वेगळा आत्मविश्वास मला दिसला नाही. तेव्हाच माझी मार्कांच्या स्पर्धेतली उत्सुकता संपली! मार्कांच्या पलीकडेही किंबहुना कित्येक वेळा मार्कांच्याच पलीकडे जग असतं जे जास्त महत्त्वाचं असतं हे खरं! चतुरंग

वरदा 15/07/2008 - 23:18
खरं तर मार्कांवरुन काहीच ठरत नाही पण सगळ्या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीया त्याच मार्कांवरुन चालतात ना... मग जरी तुम्ही हुशार असलात आणि कमी मार्कस मिळाले तर त्याच एका ज्युनिअर कॉलेज साठी मारामारी करण्यापेक्षा साध्या घराजवळच्या कॉलेजला जाऊन चांगला अभ्यास करावा ना हेच म्हणायचय लेखकाला अकरावी बारावीत मिळाले तर कॉलेजच्या नावापेक्षा घराजवळ असलेले अगदी ज्युनीयर कॉलेज केव्हांही चांगले अगदी खरं काका.. नाहीतरी कॉलेजमधे अभ्यास होतच नाही क्लास मधेच होतो मग कशाला त्या कॉलेजसाठी मारामारी? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

ह्या बाबतीत, आपण तुमच्याशी सहमत.. आणखी एक मुद्दा: आपण बहुसंख्य लोक, कमी अथवा अर्ध अर्हताप्राप्त लोकांसाठी काम करतो. बहुसंख्य कंपन्यांचे मालक / प्रवर्तक हे वरील गटात मोडतात. परंतु ते कं. चे मालक असतात, कारण शिक्षण कमी असले तरी त्यांच्या जवळ व्यवहार ज्ञान असते. ह्या व्यवहार ज्ञानाच्या बळावर ते मोठ मोठाले उद्योग उभे करतात. भारतीय शिक्षण पद्धती, कामगार निर्माण करते, स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्ति नव्हे, हे माझे मत बर्‍याच विचारांती तयार झाले आहे. आपण भारतीय, जगाला विविध स्तरावर काम करणारे कामगार पुरवतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश, उच्चकोटिचे संशोधक, खेळाडू, नवीन प्रकारचे व्यवसाय तयार करणारे प्रवर्तक क्वचितच निर्माण करतो, हे आपल्या शिक्षण पद्धतीचे अपयश आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 15/07/2008 - 23:58
तुमचे म्हणणे बर्‍याच अंशी बरोबर आहे. मुलांची स्वतंत्र विचार करण्याची सवय आपल्याकडे फार लवकर, लहानपणीच मारुन टाकली जाते त्याचा हा परिपाक असावा असे वाटते. 'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!' ह्या शिक्षणाच्या धाटणीमुळे वेगळा विचार खुंटतो, नाविन्य संपतं. मध्यंतरी एक अमेरिकन आंत्रप्रोनर, 'बो पीबडी' याचे 'लकी ऑर स्मार्ट' हे पुस्तक वाचनात आले. ह्या छोटेखानी पुस्तकात त्याने फारच रंजक आणि उद्बोधक माहिती दिली आहे. आपल्या ठरीव साच्यातल्या संकल्पनांना त्याने मस्त तडे जातात! चतुरंग

In reply to by चतुरंग

वरदा 16/07/2008 - 00:05
'नसते प्रश्न विचारु नकोस, सांगतो ते कर!' हे मी ऐकायची नाही म्हणून मी सगळ्यात वाईट विद्यार्थीनी होते माझ्या शाळेत आता माझ्या एका लांबच्या ताईची मुलगी त्याच शाळेत जाते ती म्हणाली तिथले शिक्षक अजून सांगतात आपल्या शाळेत एक भयंकर मुलगी होती तिने कधीच कुणाचं ऐकलं नाही...सतत प्रश्न असं का आणि तसं का...तुम्ही असं करु नका म्हणून्...काय बोलणार सांगा... कधीकधी वाट्टं या भारतवारीत जाऊन भेटावं त्या शिक्षकांना आणि सांगावं किती चुकीचं शिकवताय ते..पण कुणास ठाऊक काही उपयोग होईल का..:( "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वाचक 16/07/2008 - 00:49
अपयश नसून १) फसलेल्या लोकसंख्या नियोजनाचे २) आपमतलबी राजकीय धोरणाचे ३) अतिमर्यादित दृष्टीकोनाच्या पालकांचे ४) केवळ अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणार्‍या समाजाचे ह्या सर्वांचे सामूहिक अपयश म्हणावे लागेल

मयुरयेलपले 17/07/2008 - 00:43
आधिच आम्हाला कालेजात जायचा उल्लास त्या तुम्हि हे म्हणताय "शालेय व कॉलेजच्या शिक्षणाला अती महत्व देऊ नये!" (आम्च्या वर्गात तर पोरि पण नाहित) मग आम्हि कालेजात जावुन करू काय... तुम्हि एखादि पदवि अभ्यासक्रम सुरु करा मिपा मार्फत "घर बसल्या पदवि"...(हं.घ्या.) आपला मयुर

या विषयावर एक आठवण सांगू इच्छितो: दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात प्रशिक्षणासाठी गेलो होतो. प्रशिक्षण संगणकाने नियंत्रित केलेल्या यंत्रांच्या दुरुस्ती संबंधी होते. दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी (शुक्रवारी) लेखी परिक्षा घेतली गेली. परिक्षेची वैशिष्ट्ये पुढिल प्रमाणे: परिक्षा ऑब्जेक्टिव पद्धतीची होती. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते. केवळ एका चपखल पर्यायावर खुण करायची होती. उत्तरे लिहिताना पुस्तके वाचुन उत्तर लिहायची मुभा होती. यंत्र चालवून, त्यातील संगणका वरचे मेनू वाचून उत्तरे लिहिण्याची मुभा होती. उत्तरे लिहिताना प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची मुभा होती. अगदीच उत्तर सुचत नसेल तर प्रश्नपत्रिका हॉटेलात बसुन (पुस्तके वाचून) शनिवार-रवीवार सुट्टीत सोडवायला परवानगी होती. उत्तर पत्रिका सोमवारी सकाळ पर्यंत प्रशिक्षका कडे सोपवणे बंधन कारक होते. चुकिच्या उत्तरास उणे मार्क होते. इतके करुनही, उत्तरे लिहिताना घाम फुटला. कारण प्रत्येक प्रश्नाचे चारही पर्याय योग्य उत्तरास पात्र होते. परंतु केवळ एकमेव पर्याय जो की अत्यंत योग्य होता तो निवडण्यासाठी, परिश्रमपुर्वक यंत्र पुन्हा पुन्हा चालवून, पुस्तक वारंवार पिंजुन ते यंत्र मुळातुन समजावून घ्यावे लागले. पाश्चात्य देशातील शिक्षन पद्धतीची झलक पहावयास मीळाली. परदेशातुन येणारे तंत्रज्ञ, आमच्या पेक्षा कमी शिक्षीत असुनही, आपापल्या क्षेत्रात वाकबगार का असतात, याचे उत्तर तेव्हा मिळले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 17/07/2008 - 01:09
परीक्षा ही तुम्ही 'पास की नापास' हे ठरवण्यासाठी नसून तुम्हाला तो विषय किती समजला आहे हे जाणून त्यात सुधारणा करण्यासाठी असते हे तत्त्व ह्यात अधोरेखित होते! चतुरंग
http://www.misalpav.com/node/2474 आजकाल ऑफीसमध्ये मी सर्व प्राण घातक शस्त्रे माझ्यापासून लांब ठेवतो.पेन , पेन्सील, पेपर नाईफ वगैरे.पालक मंडळी भेटायला येतात.त्यांची मुक्ताफळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आत्मघातकी विचार येऊ नयेत म्हणून. मला एक पालक भेटलेआणि मला म्हणाले " मी माझ्या मुलाला न्युरॉलॉजीस्ट करणार आहे."मी दचकलो. मग एक शिरस्ता म्हणून दहावीचे मार्क विचारले.उत्तर आले "फर्स्ट क्लास." सर्वात आधी ऑफीसच्या खिडक्या बंद आहेतयाची खातरजमा करून घेतली. सुमारे अर्धा तास फर्ड्या इंग्रजीमध्ये मानवी ब्रह्मदेवाशी चर्चा होत असताना चिरंजीव फर्स्टक्लासचे मेडल म्हणून मिळालेल्या मोबाईल वर बिझी होते.

लेखन -चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय......भाऊ?

श्रीकृष्ण सामंत ·

ANIRUDDHA JOSHI 14/07/2008 - 13:38
DEAR SHRIKRUSHNAJI , I READ YOUR THIS BLOG. FIRST FORGIVE ME FOR WRITING THIS IN ENGLISH NOT BECAUSE TO SHOW YOU MY ENGLISH KNOWLEDGE BUT I DONT KNOW MARATHI TYPING AND IT IS LITTLE BIT DIFFICUL TO TRANSLET MARATHI PRONOUNCATION INTO ENGLISH . I M CENT PERCENT AGREE WITH YOU OF WHAT YOU RAISED IN YOUR ARTICLE. NOW A DAYS THERE IS A GROWING INCIDANCE OF COPYING ARTICLES . THERE MUST BE SOME MACHANISAM TO CHECK SUCH KIND OF COPY WORK. AFTER ALL A COMMON READER ALWAYS WANT A QUALITY ARTICLE, QUALITY POAMS WHICH WILL ENTERTAIN HIM/HER, EDUCATE HIM/HER AND WHICH WILL COPELL THE READER TO THINK. I LIKE YOUR WRITING. THANK YOU SIR ANIRUDDHA JOSHI KOLHAPUR.

अनिरुद्धजी, आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आपण इंग्रजीत लिहून आपल्या मनातलं सांगितलंत हे पण बरं झालं.त्यामुळे मला आपला विचार कळला. आपण म्हणता ते पण खरं आहे.मला वाटतं वृत्ति ही अशी चिज आहे की ती कायदे-कानून करून बदलेल असं वाटत नाही.त्यासाठी आपआपले संस्कारच मार्ग दाखवीत असतात. दुसरं काय? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ANIRUDDHA JOSHI 14/07/2008 - 13:38
DEAR SHRIKRUSHNAJI , I READ YOUR THIS BLOG. FIRST FORGIVE ME FOR WRITING THIS IN ENGLISH NOT BECAUSE TO SHOW YOU MY ENGLISH KNOWLEDGE BUT I DONT KNOW MARATHI TYPING AND IT IS LITTLE BIT DIFFICUL TO TRANSLET MARATHI PRONOUNCATION INTO ENGLISH . I M CENT PERCENT AGREE WITH YOU OF WHAT YOU RAISED IN YOUR ARTICLE. NOW A DAYS THERE IS A GROWING INCIDANCE OF COPYING ARTICLES . THERE MUST BE SOME MACHANISAM TO CHECK SUCH KIND OF COPY WORK. AFTER ALL A COMMON READER ALWAYS WANT A QUALITY ARTICLE, QUALITY POAMS WHICH WILL ENTERTAIN HIM/HER, EDUCATE HIM/HER AND WHICH WILL COPELL THE READER TO THINK. I LIKE YOUR WRITING. THANK YOU SIR ANIRUDDHA JOSHI KOLHAPUR.

अनिरुद्धजी, आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आपण इंग्रजीत लिहून आपल्या मनातलं सांगितलंत हे पण बरं झालं.त्यामुळे मला आपला विचार कळला. आपण म्हणता ते पण खरं आहे.मला वाटतं वृत्ति ही अशी चिज आहे की ती कायदे-कानून करून बदलेल असं वाटत नाही.त्यासाठी आपआपले संस्कारच मार्ग दाखवीत असतात. दुसरं काय? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात.पहिल्याचं "पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग"अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे. आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले. मला लिहीतात, "मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली.

`यू टर्न'

दिनेश५७ ·

मुक्तसुनीत 14/07/2008 - 07:19
एक छोटासा अनुभवाचा स्फटिक मांडला आहे . तो आवडला. शेवटी अशा अनेक क्षणांच्या समुच्चयानेच तर हा सारा कॅलिडोस्कोप बनतो.

मुक्तसुनीत 14/07/2008 - 07:19
एक छोटासा अनुभवाचा स्फटिक मांडला आहे . तो आवडला. शेवटी अशा अनेक क्षणांच्या समुच्चयानेच तर हा सारा कॅलिडोस्कोप बनतो.
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय... समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..

नोटापुराण

देवदत्त ·

In reply to by यशोधरा

देवदत्त 31/07/2008 - 23:41
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :) पोस्ट केल्यानंतर कळले की फार मोठे झाले आहे. पण म्हटले लहान तर नाही करता येणार आणि क्रमशः टाकले तर उगाच शिव्या पडायच्या :S :)

योगी९०० 07/01/2011 - 22:41
लेख आवडला.. फार पुर्वी आला होता हा लेख...मी त्यावेळी कसा काय वाचला नाही..? बाकी नोटांचा हार म्हणला की काही विशिष्ट समारंभ आठवतात..तसेच एका हात नोटा ठेवून दुसर्‍या हाताने नोटा उधळण्याची क्रिया आठवते..

सुनील 07/01/2011 - 22:57
अरेच्चा, एक चांगला लेख वाचायचा राहूनच गेला होता! म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते. खरय! एक रुपयाची नोट आणि नाणी हे खरे चलन. बाकी नोटा म्हणजे सरकारच्या वतीने रिझर्व बँकेच्या गवर्नरने दिलेल्या प्रॉमिसरी नोटा. नोटेचा खरेपणा तपासून पहायला परदेशात एका विशिष्ठ पेनाचा वापर करतात. त्याचे काम नक्की कसे चालते ते ठाऊक नाही. लोकांनी जास्तीत जास्त वेळा प्लॅस्टीक-मनीचा वापर करावा (आणि काळा पैसा रोखावा) म्हणून सर्वात मोठी नोट ही फार मोठ्या रकमेची ठेऊ नये. भारतात आज हजाराची नोट सर्वात मोठी आहे. अमेरिकेत १०० डॉलरची तर इंग्लंडात ५० पौंडाची. आणि हो, फाटकी नोट स्वीकारायला नकार देणे हा माझ्या मते गुन्हादेखिल आहे (चुभुद्याघ्या).

In reply to by यशोधरा

देवदत्त 31/07/2008 - 23:41
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :) पोस्ट केल्यानंतर कळले की फार मोठे झाले आहे. पण म्हटले लहान तर नाही करता येणार आणि क्रमशः टाकले तर उगाच शिव्या पडायच्या :S :)

योगी९०० 07/01/2011 - 22:41
लेख आवडला.. फार पुर्वी आला होता हा लेख...मी त्यावेळी कसा काय वाचला नाही..? बाकी नोटांचा हार म्हणला की काही विशिष्ट समारंभ आठवतात..तसेच एका हात नोटा ठेवून दुसर्‍या हाताने नोटा उधळण्याची क्रिया आठवते..

सुनील 07/01/2011 - 22:57
अरेच्चा, एक चांगला लेख वाचायचा राहूनच गेला होता! म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते. खरय! एक रुपयाची नोट आणि नाणी हे खरे चलन. बाकी नोटा म्हणजे सरकारच्या वतीने रिझर्व बँकेच्या गवर्नरने दिलेल्या प्रॉमिसरी नोटा. नोटेचा खरेपणा तपासून पहायला परदेशात एका विशिष्ठ पेनाचा वापर करतात. त्याचे काम नक्की कसे चालते ते ठाऊक नाही. लोकांनी जास्तीत जास्त वेळा प्लॅस्टीक-मनीचा वापर करावा (आणि काळा पैसा रोखावा) म्हणून सर्वात मोठी नोट ही फार मोठ्या रकमेची ठेऊ नये. भारतात आज हजाराची नोट सर्वात मोठी आहे. अमेरिकेत १०० डॉलरची तर इंग्लंडात ५० पौंडाची. आणि हो, फाटकी नोट स्वीकारायला नकार देणे हा माझ्या मते गुन्हादेखिल आहे (चुभुद्याघ्या).
"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना." मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी.

चूकीचे ( गझल )

आनंदा माने ·
मी बोललो " हे वाटले चूकीचे " "मी बोललो" हे जाहले चूकीचे होतात कोठे वाद बोलण्याने.. अंदाज मी हे बांधले चूकीचे जे घावले त्याच्यात अर्थ मिळेना मी शोधले ... ते दाखले चूकीचे ओटीत गाथा आज ओतल्या तू रे हाय!! का ?...मी वेचले चूकीचे.. - आनंदा आनंद माने, सोलापूर