मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉ.काशिनाथ घाणेकर

उदय सप्रे ·

In reply to by डोमकावळा

मैत्र 17/07/2008 - 17:55
तुमची सही फार छान आहे... अक्षर अतिशय वळणदार आहे... आज काल कोणी मराठीतून सही करताना दिसत नाही... मग इतक्या सुंदर सहीवर तारीख इंग्लिश का आहे?

In reply to by मैत्र

उदय सप्रे 17/07/2008 - 20:46
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे , पण काय आहे हल्ली शाळेत पण मराठी माध्यमातून शिकताना पण आकडे आवर्जून इंग्रजीमधे लिहायला लावतात, मी इंजिनिअर आहे ते शिक्षण पण इग्रजीमधे झाले ना?मग वृथा एखाद्या भाषेबध्दल तिटकारा का बाळगावा?माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहेच पण त्याच्बरोबर इतर भाषांचा आदर पण आहे. असो, मी सिटीबँक वाल्यांना ठणकावून सांगितले "मराठी माणूस चालतो ना क्रेडिट कार्डाचा ग्राहक म्हणून मग मी सही बदलणार नाही ! हवे तर या नाहीतर....." आपल्या कौतुकाबध्दल आभा र्ही सही मी परिर्श्रमपूर्वक विकसित केली आहे ज्यात माझ्या वडिलांचे नांव पण दिसते. चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/07/2008 - 00:56
चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. मनापासून शुभेच्छा! माझी टीका आपण सकारात्मक घेतलीत याचा आनंद वाटला. फार कमी लोकात हा गूण असतो!

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 18/07/2008 - 09:12
तात्या, कालच मी प्राजूंना व्यक्तिगत संदेश पाठवला होता त्यात म्हटले होते तुमच्याबध्दल आणि तुमच्या टिकेमुळे वाईट नक्कीच वाटले होते , पण ती टीका मी तेव्हढीच सकारात्मक पण घेतली आहे.शिवाय मिपा मुळे इतकी चांगले मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत हे ऋण मिपा आणि पर्यायाने तुमचेच नाही का?मग जो माणूस कौतुक करतो त्याला टीका करण्याचा हक्कही आहेच की ! फक्त वाईट याचे वाटले की तुम्हाला मी काढलेले एकही चित्र अजून्पर्यंत आवडलेले नाही ! प्रत्येक चित्रात तुम्हाला काही ना काही कमतरता - उणीव दिसतेच.याचे २ अर्थ होतात : १.तुमची अभिरुची एकदम उच्च प्रतीची आहे आणि मी तिथवर पोचण्याएव्हढे स्किल अजून माझयात यायचे आहे. २, एखाद्या व्यक्तीबध्दल आपल्याला आपुलकी वाटत असेल आणि त्या व्यक्तीची कीर्ति जगभर व्हावी असे वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीच्या तोंडावर तिचे कौतुक न करता "अजून सुधारणा हवी" असे सांगत रहातो की जेणेकरून ते व्यक्ती रिफाईन्ड होत जाते आणि पूर्ण्त्वाच्या जवळ जाते.उदा. सुधीर फडके यांच्या भावगीतांबाबत पंडित कुमार गंधर्व त्यांना तोंडावर नेहेमी म्हणत "अरे, तु म्हणतोस त्याला भावगीत कोण म्हणेल्?गीतात अजून भाव यायला हवेत !' आणि बाबूजी गेले की इतर लोकांना सांगत असत , "तुम्हाला भावगीत म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर एकदा सुधीर चे गाणे लक्ष देऊन ऐका !" आणि तुमचा उद्देश वरील २ पैकी एक नक्कीच आहे याची खात्री आहे , काहीही असला तरी तो माझ्या हिताचाच नाही का? मग तुमच्यासारख्या सिनिअर माणसावर कोण रागावेल? हां आता तुम्ही अगदी सदासिव पेठी पुणेरी कोकणस्थी छाप शेरे मारता याचे वाईट नकीच वाटते , पण वाईट वाटणे आणि राग येणे यात फरक आहे ! ज्याला चाड असते तोच माणुस प्रगती करु शकतो असा माझा ठाम विश्वास आहे,त्यामुळे तात्या, तुमचा आमच्यावरील हक्क कायम आहे आणि राहील याची खात्री असुन द्या !काही कमी जास्त लिहिले असल्यास "बालक" समजून माफ करून टाका ! उदय सप्रे

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:33
आपल्या प्रयत्नांना दाद देतो, आपल्यातील कलेच्या उर्मीला सलाम करतो परंतु डॉ काशिनाथ घाणेकर दिसायला इतके भयानक नव्हते असं मला वाटतं! :)

भाग्यश्री 18/07/2008 - 02:16
चित्रं मला आवडलं, परफेक्ट नसेल आलेलं.. पण मला इतकं सुद्धा जमणार नाही.. डोळ्यांचा घारा रंग फक्त पेन्सीलीने दाखवणॅ अवघड असावे..

In reply to by भाग्यश्री

स्वप्निल.. 18/07/2008 - 03:47
आवडलं....उदयजी! आता ते डॉ.काशिनाथ घाणेकर दिसतात कि नाही..ते मला माहीत नाही..कारण मी त्यांचा फोटो पाहीलेला नाही..पण मला अशा चित्रांसाठी लागनारी मेहनत माहीत आहे.. अजुन येउ द्या... स्वप्निल..

In reply to by डोमकावळा

मैत्र 17/07/2008 - 17:55
तुमची सही फार छान आहे... अक्षर अतिशय वळणदार आहे... आज काल कोणी मराठीतून सही करताना दिसत नाही... मग इतक्या सुंदर सहीवर तारीख इंग्लिश का आहे?

In reply to by मैत्र

उदय सप्रे 17/07/2008 - 20:46
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे , पण काय आहे हल्ली शाळेत पण मराठी माध्यमातून शिकताना पण आकडे आवर्जून इंग्रजीमधे लिहायला लावतात, मी इंजिनिअर आहे ते शिक्षण पण इग्रजीमधे झाले ना?मग वृथा एखाद्या भाषेबध्दल तिटकारा का बाळगावा?माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहेच पण त्याच्बरोबर इतर भाषांचा आदर पण आहे. असो, मी सिटीबँक वाल्यांना ठणकावून सांगितले "मराठी माणूस चालतो ना क्रेडिट कार्डाचा ग्राहक म्हणून मग मी सही बदलणार नाही ! हवे तर या नाहीतर....." आपल्या कौतुकाबध्दल आभा र्ही सही मी परिर्श्रमपूर्वक विकसित केली आहे ज्यात माझ्या वडिलांचे नांव पण दिसते. चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/07/2008 - 00:56
चित्र आवडलेले दिसत नाही तात्यांसारखेच तुम्हाला पण !मी अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. मनापासून शुभेच्छा! माझी टीका आपण सकारात्मक घेतलीत याचा आनंद वाटला. फार कमी लोकात हा गूण असतो!

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 18/07/2008 - 09:12
तात्या, कालच मी प्राजूंना व्यक्तिगत संदेश पाठवला होता त्यात म्हटले होते तुमच्याबध्दल आणि तुमच्या टिकेमुळे वाईट नक्कीच वाटले होते , पण ती टीका मी तेव्हढीच सकारात्मक पण घेतली आहे.शिवाय मिपा मुळे इतकी चांगले मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत हे ऋण मिपा आणि पर्यायाने तुमचेच नाही का?मग जो माणूस कौतुक करतो त्याला टीका करण्याचा हक्कही आहेच की ! फक्त वाईट याचे वाटले की तुम्हाला मी काढलेले एकही चित्र अजून्पर्यंत आवडलेले नाही ! प्रत्येक चित्रात तुम्हाला काही ना काही कमतरता - उणीव दिसतेच.याचे २ अर्थ होतात : १.तुमची अभिरुची एकदम उच्च प्रतीची आहे आणि मी तिथवर पोचण्याएव्हढे स्किल अजून माझयात यायचे आहे. २, एखाद्या व्यक्तीबध्दल आपल्याला आपुलकी वाटत असेल आणि त्या व्यक्तीची कीर्ति जगभर व्हावी असे वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीच्या तोंडावर तिचे कौतुक न करता "अजून सुधारणा हवी" असे सांगत रहातो की जेणेकरून ते व्यक्ती रिफाईन्ड होत जाते आणि पूर्ण्त्वाच्या जवळ जाते.उदा. सुधीर फडके यांच्या भावगीतांबाबत पंडित कुमार गंधर्व त्यांना तोंडावर नेहेमी म्हणत "अरे, तु म्हणतोस त्याला भावगीत कोण म्हणेल्?गीतात अजून भाव यायला हवेत !' आणि बाबूजी गेले की इतर लोकांना सांगत असत , "तुम्हाला भावगीत म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर एकदा सुधीर चे गाणे लक्ष देऊन ऐका !" आणि तुमचा उद्देश वरील २ पैकी एक नक्कीच आहे याची खात्री आहे , काहीही असला तरी तो माझ्या हिताचाच नाही का? मग तुमच्यासारख्या सिनिअर माणसावर कोण रागावेल? हां आता तुम्ही अगदी सदासिव पेठी पुणेरी कोकणस्थी छाप शेरे मारता याचे वाईट नकीच वाटते , पण वाईट वाटणे आणि राग येणे यात फरक आहे ! ज्याला चाड असते तोच माणुस प्रगती करु शकतो असा माझा ठाम विश्वास आहे,त्यामुळे तात्या, तुमचा आमच्यावरील हक्क कायम आहे आणि राहील याची खात्री असुन द्या !काही कमी जास्त लिहिले असल्यास "बालक" समजून माफ करून टाका ! उदय सप्रे

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:33
आपल्या प्रयत्नांना दाद देतो, आपल्यातील कलेच्या उर्मीला सलाम करतो परंतु डॉ काशिनाथ घाणेकर दिसायला इतके भयानक नव्हते असं मला वाटतं! :)

भाग्यश्री 18/07/2008 - 02:16
चित्रं मला आवडलं, परफेक्ट नसेल आलेलं.. पण मला इतकं सुद्धा जमणार नाही.. डोळ्यांचा घारा रंग फक्त पेन्सीलीने दाखवणॅ अवघड असावे..

In reply to by भाग्यश्री

स्वप्निल.. 18/07/2008 - 03:47
आवडलं....उदयजी! आता ते डॉ.काशिनाथ घाणेकर दिसतात कि नाही..ते मला माहीत नाही..कारण मी त्यांचा फोटो पाहीलेला नाही..पण मला अशा चित्रांसाठी लागनारी मेहनत माहीत आहे.. अजुन येउ द्या... स्वप्निल..

कार्यालय

विनोद इन्गळे ·
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"

शितल ·

यशोधरा 16/07/2008 - 09:25
>>गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात खरं आहे शीतल.

अनिल हटेला 16/07/2008 - 10:32
ऑफ्कोर्स !! शितल देवी, शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी शिवाय वरील लेख वाचुन सुन्न झाल्या सारख वाटल... बिन कामी कोर्टाच्या खेपा मीही मारल्यात.... त्यामुळे कदाचीत कोर्ट - कचेरी,पोलीस ह्याविषयी फार - फार वाइट अनुभव गाठीशी आहेत.. असो... तुम्ही जज च्या पी ए होतात .. मग तुम्हाला सिस्टीम चान्गली माहिती असेल.... मी उघड्या डोळ्यानी पाहिलये... असो.... लेख मात्र छान आहे..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सूर्य 16/07/2008 - 10:44
लेख आवडला. पार्श्वभुमी लक्षात घ्यावी हे मत लेख वाचुन अजुन पक्के झाले आहे. - सूर्य.

मनस्वी 16/07/2008 - 10:55
शितल, अशा प्रकारची नोकरी करताना एकदम खंबीर मन लागते. धन्य आहेस तू. मला वाटतं की शिक्षा ठोठावताना गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी, पण तिच्या खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. नाहीतर उद्या कोणीही अट्टल गुन्हेगार खोटे चित्र उभे करून सुटेल. तुझे अनुभव वाचायला आवडतील. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

इनोबा म्हणे 16/07/2008 - 11:01
शिक्षा ठोठावताना गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली जातेच. लेख वाचुन खरेच सुन्न झाल्यासारखे वाटले. गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात अगदी बरोबर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ 16/07/2008 - 11:06
पैगंबर म्हणतात की न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला दिलेला न्याय हा कोणावरतरी अन्याय करत असतो. फाशी जाणाराची मुलेबाळे उघडी पडतातच की. फासे पारध्यांच्यात एकदाही चोरी/ डाका न घातलेल्याचे लग्न होत नाही. नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते. अन्यथा तत्वासाठी लढणारा दहशवादी / आणि स्वातन्त्र सैनीक यात फरक कसा होऊ शकतो. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. किंवा जेहाद ही कल्पना कुराणातल्या इतर लोक भटकलेल्या मार्गाने जात आहेत त्याना योग्य मार्ग दाखव या वरुन आलेली आहे. काफिर ( मार्ग भटकलेले / अल्लावर श्रद्धा न ठेवणारा). प्रत्येक वेळेस जर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेत बसले तर कायदा / नियम हा नाममात्र होईल आणि निवाडा देण्यार्‍याला काय भासले याला महत्व येईल. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 16/07/2008 - 11:15
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का?? उद्या मी लग्न करेन, चार मुलांना जन्म देईन आणि त्याना पोसण्याकरता चोर्‍या करत सुटेन तर ते चालेल का? अर्थात, माणुसकीच्या नात्याने तुमच्या स्टाफने त्या कुटुंबाला मदत केली हे कौतुकास्पद आहे परंतु त्या चोराचा पुळका गैर आहे असं मला वाटतं.... आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 16/07/2008 - 12:58
चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का??
अगदी बरोबर तात्या ... झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त अथवा शिक्षा ही झालीच पाहिजे ... मानवता, गुन्ह्यामागच्या पार्श्वभुमी या गोष्टी जमेस भरल्याच पाहिजेत त्या शिक्षा ठोठावताना ... सरळसोट माफी देता येणार नाही . म्हणतात ना "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये" ... जर गुन्हा हा "जाणुनबुजुन केलेली हत्या वा इतर काही" असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी जमेस न धरता शिक्षा ही क्झालीच पाहिजे. मग गुन्हेगार "कोकणातला फाटका गरिब असो वा माजोरडा मनु शर्मा या सलमान" असो. त्याचे "सामाजिक स्थानही" विचारात घेण्यचे कारण नाही कारण गुन्हा करताना त्याचे "सामाजिक स्थान" त्याने वेशीवर टांगले असते व "कोण माझे बिघडवतो" ह्या माजोरडेपणाने गुन्हा केलेला असतो ... जर "परिस्थीतीने हतबल" झालेल्याकडुन "स्वसंरक्षणार्थ" गुन्हा घडला असेल तर शिक्षा ठोठावताना थोडा शिथीलपणा आणता येईल पण माफ करता येणार नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

पोटाची भूक भागवण्यासाठी गरिबाने वाण्याकडे चोरी करायची. >> पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? कायमस्वरुपी उत्पन्न नाही म्हणून लग्न नाही केलं तर शरीराच्या भूकेसाठी आणखी कुठे डल्ला मारायचा का? गरीब असला तरी तोही माणूसच आहे. लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. (गोंधळलेली) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 16/07/2008 - 13:20
"भुक ही भुक असते" हे बरोबर पण त्याला "चोरी" हा उपाय कदापी होऊ शकत नाही ... अहो हातापायाने "पांगळी / लंगडी" माणसे कष्ट करुन पोट भरतात व "जीवन नैय्या उस पार" लावतात मग ह्या "धडधाकट माणसांना" काय धाड भरली ??? मी उपाशी होतो म्हणुन मी चोरी केली हे त्याच्या अपराधाचे समर्थन होऊ शकत नाही ... ह्याचीच पुढची पायरी म्हणजे "दरोडे, वाटमारी " असे गुन्हे .... का हे पण "चालते" ह्या सदरात मोडतात ? "माझ्याकडे घालायला कपडे नाहीत म्हणुन मी दरोडा घातला" हा युक्तीवाद होऊ शकतो का ? त्याच्याऐवजी "कष्ट" करुन पोट भरन्याची बुद्धी का होत नाही ? >>लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. का बरे ? ह्यात सांगण्यासारखे काय आहे ? स्वतःला जाणीव होत नाही का याची, डोक्याने अधु आहे का ? अशा छोट्या छोट्या व कॉमनसेन्स असलेल्या गोष्टींची "माहिती गरजुंपर्यंत" पोहचवण्याचा आग्रह होत असेल तर ह्या "गरजा" पुर्ण करण्यासाठी "यादवी" होण्याचे दिवस लांब नाहीत. >>धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. येस, यु सेड इट !!! हेच त्याचे उत्तर, असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

कुंदन 16/07/2008 - 13:37
पण भौ अमर्याद वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येकाला नोकरी मिळणे अवघड आहे. शिवाय रोजगार हमी सारख्या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांमधला भ्रष्टाचार ही पण अडचण आहेच..... हे सर्व पाहता यादवी माजेल तो दिवस दुर नाही.

In reply to by कुंदन

छोटा डॉन 16/07/2008 - 14:04
नोकरीच का पाहिजे ? उद्योगधंदे करा, शेती करा आणि काही करा पण कष्टाची भाकरी मिळवा ... काही किमानकौशल्यावर आधारीत असणरे भरपुर कोर्सेस आहेत, त्यातनं आरामात पोट भरु शकेल की ... जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... सगळेच कसे आयते मिलेल ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

छोटा डॉन, मला आपलं म्हणणं पटतं. पण असंही वाटतं की शिकलेल्या, सुस्थितीमधल्या पालकांच्या घरात जन्माला आले म्हणून मी एवढातरी विचार करु शकले/शकते. विचार आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच (बय्राचदा) आहेत तसे होतात. पण विचारही करायला सुरुवातच होणार नाही एवढी भीषण परिस्थिती असेल तर काय करायचं? या गरीबाने सोपा (पण वेळ मारून नेणारा) मार्ग शोधला. प्राप्त परिस्थितीमुळे ज्यांची एवढी विचार करण्याची कुवतच नाही त्यांचा विचारही ज्यांची कुवत आहे त्यांनी करू नये का? (करणारे असतात म्हणूनच अण्णा कर्वे जन्माला आले आणि त्यांच्या कार्याला हातभार लावणारे तात्यापण!) गरीब माणूस कदाचित आपण म्हणता तसा विचारच करू शकत नाही म्हणून खूप पैसे मिळवू शकत नाही, म्हणून शिक्षण नाही, आणि म्हणून गरिबी पुढच्या पिढ्यांतही रहाते. प्रत्येक चोराला, गरिबाला आपली परिस्थिती बदलूच नये असं वाटत असेल का? या माणसाला असं वाटत असेल का की ज्या पोरासाठी मी चोरी केली त्यालाही माझ्यासारखंच आयुष्य मिळावं? नक्कीच नाही. पण असेल किती (टक्के) लोक आपण पहातो जे फार हलाखीतून सुस्थितीमधे आले आहेत? (फक्त लेखणी आणि कळफलक चालवणारी) संहिता

In reply to by छोटा डॉन

टारझन 16/07/2008 - 19:27
>>>जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... असा विचार करणार्‍यांचा आम्ही निषेध करतो ! आय टी हे शारिरीक नाही मानसिक कष्टाचं काम आहे. आराम नक्कीच नाही. बाकी डॉनराव आणि तात्यांच्या विचारांशी बिलकूल सहमत. ईंदूरीकर महाराज त्यांच्या किर्तनात म्हणतात "पोर्‍याला कमवायची अक्कल आल्याशिवाय त्याचं लग्न करू नये" आयला ... मी स्वता: जर त्या माणसाच्या ठिकाणी असतो तर कसलं पण काम करून माझ्या पोटाची आधी सोय केली असती... ये लग्न अन् पोर काढायची हुशारी नसतीच केली... चोरी ती चोरीच .. तो दुकानदार पण पोटात पोट काढून धंदा करतो... काय लुटवायंका त्याने ? अपराध्यांचा पुळका नको .. तात्यांशी सहमत कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

छोट्या 16/07/2008 - 12:19
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला?

In reply to by छोट्या

इनोबा म्हणे 16/07/2008 - 13:24
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला? अगदी हेच म्हणतो. हे म्हणजे सूड घेतल्यासारखे झाले. जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची तर मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:59
जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची गुन्ह्याची पार्श्वभूमी न बघता शिक्षा द्यायची म्हणजे नक्की काय करायचं? गुन्हा हा गुन्हाच असतो! त्या माणसाच्या बायकोमुलाकरता अन्नाची गरज होती म्हणून त्या धान्याची चोरी केली. उद्या माझ्या बायकोपोरांना पैशांची गरज लागेल म्हणून मी पैसे चोरायचे का? :) मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! वैयक्तिक स्वार्थाकरता कुणा स्वातंत्र्यवीराने आपण म्हणता तशी 'गुन्हेगारी' केल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही, आपल्या असेल तर माहीत नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रम्या 16/07/2008 - 16:48
मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. त्यामूळे हा मुद्दा गैरलागू मुळीच नाही. बाकी गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे पण गुन्हेगाराचा पुर्वेईतिहास आणी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून शिक्षेची सौम्यता किंवा कठोरता ठरवायला हवी.

In reply to by रम्या

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:17
अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. मी आपल्या अफाट बुद्धीमत्तेला आणि युक्तिवादाला दाद देतो! धन्य आहे तुमची!

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 17/07/2008 - 16:49
विनोद बुद्धीला दाद द्यायची विसरलात तात्या आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

अन्या दातार 16/07/2008 - 12:24
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या

In reply to by अन्या दातार

श्री 16/07/2008 - 13:43
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या ======================================================= बरोबर आहे. सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? त्या पुढे जाउन मी तर असे म्हणेन गरीब माणसाने जन्मालाच का यावे ? आपला, (छंदी फंदी ) श्री

In reply to by श्री

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:50
सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? ह्यात आपल्याला जर काही दोष द्यायचाच असेल तर तो सरकारला द्या, आजारी पडणार्‍या व्यक्तिंना नाही. त्यांना सरकारी मदत मिळते आणि ती ते स्वीकारतात. कुठेही चोरी करत नाहीत! शीतलने मांडलेला मुद्दा हा भादंसं अंतर्गत गुन्हा ठरणार्‍या चोरीचा आहे. कुठल्याही सरकारी अनुदानाचा वा मदतीच नाही! तो वेगळा चर्चाविषय होऊ शकतो! आपला, (न्यायाचा आदर करणारा) तात्या.

मराठी_माणूस 16/07/2008 - 13:33
१)काहि दिवसापुर्वि चांगल्या घरातिल मुले चोरिच्या प्रकरणात पकडलि गेलि होति त्यामागिल कारण निव्वळ चैन होते(मोबाइल, पब वै.) २)अमलि पदार्थांचा व्यवहार करुन तरुणांचे जिवन नासवणारे ३)अधिक पैशासाठि भ्रष्टचार करणारे अशि अजुन बरिच उदाहरणे देता येतिल. हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो मजूर काहि अट्टल गुन्हेगार नव्हता

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:37
हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो कसा काय अन् का? चोरी ही चोरीच असते मग कारणं काहीही असोत! नाहीतर उद्या कुणीही उठून चोर्‍या करायला लागेल! मस्त लग्न वगैरे करायचं, पोरं जन्माला घालायची आणि त्याना पोसता येत नाही म्हणून चोर्‍या करत सुटायचं! च्यायला, हा धंदा बरा आहे! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 16/07/2008 - 13:53
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि.

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 14:03
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि. अगदी खरं! जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो! तोपर्यंत कुणीही काहीही धंदे करावे! तो धान्य चोरणारा माणूसदेखील पकडला गेला हाच त्याचा दोष! :) तो पकडला गेला नसता तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं! आणि हा विषयदेखील इथे उपस्थित झाला नसता! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 16/07/2008 - 14:24
जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो अगदि बरोबर , पण हे मोठे(?) लोक जेन्व्हा पकडले जातात तेन्व्हा बहुत करुन वाचावयस असे मिळते "सब्बळ पुरव्या अभावि निर्दोष मुक्तता" आता हे पुरावे कसे "मॅनेज" केले जातात हे सर्वाना माहित असते कारण लागेबांधे "सब्बळ" असतात. वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि.

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 14:36
वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि. अगदी खर! परंतु त्या फुटकळ चोराचे लागेबांधे सबळ नव्हते त्याला आता काय इलाज? पण म्हणून त्याचा पुळका येण्याचं काहीच कारण नाही. शेवटी चोरी ती चोरी आणि त्यातून जर ती पकडली गेली आणि पुरेसे पुरावे असतील व जर सबळ लागेबांधे नसतील तर ते फारच वाईट! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोट्या 16/07/2008 - 16:43
कोणताही गुन्हा हा 'गुन्हा केला' किंवा 'गुन्हा नाही केला' अशा दोन मधे एकदम विभागता येत नाही (१ or ० in software terms ). जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. चोरी करण्यामागे जर उद्देश परिस्थितीजन्य किंवा समाजमान्य असेल तर... त्याला तो गुन्हा माफ होउ शकतो किंवा शिक्षा कमी होउ शकते. गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!

In reply to by छोट्या

इनोबा म्हणे 16/07/2008 - 17:45
जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. सहमत गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हेच म्हणणे आहे माझे. गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:56
गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. ती कशी काय लक्षात घेणार? कशावरून त्या माणसाने आधीही असं केलं नसेल? फक्त पकडला गेला नसेल इतकंच! ते ठीकच आहे. पकडला न गेल्यामुळे त्याला दोषी मानता येईलच असं नाही. परंतु या वेळेस तो पकडला गेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे! बरं मग इनोबा, गुन्ह्यामगच्या पार्श्वभूमीबद्दल इतक्या काकुळतीने बोलताय तर इतकंच सांगा, की ज्या माणसाचं धान्य चोरलं गेलं त्याच्या न्यायाचं काय? त्याला न्याय कसा मिळणार?? आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 16/07/2008 - 18:49
१० दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष बळी जाता कामा नये, या सुत्रावर भारताचा दंड देण्याचा कायदा आधारित आहे असे एकिवात आहे. संबधित विषयातील जाणकारांनी कृपया स्पष्ट करावे. वरिल विधान एकिव माहितीवर आधारित आहे त्यामुळे कृपया चुक भुल माफ करावी.

In reply to by आनंदयात्री

शितल 17/07/2008 - 17:00
१० नव्हे आन्द्या १०० दोषी म्हण पण एक निरअपराध्याला शिक्षा होता कामा नये अशी न्याय व्यवस्था असल्यामुळे आज हा समाजात कायदा एवढा पाळला जातो.

शिप्रा 16/07/2008 - 13:37
>>असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? कोण देणार काम? शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आणि म्हणुन शिक्षण नाहि ह्याच दुश्ट चक्रात अडकलेले असतात हि लोके...मी बघीतली आहेत अशी लोके जि कष्टाला तयार आहेत्..पण शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि...तुम्हि कोणि द्यायला तयार आहात का काम? काम मिळ्णे एवधे सोपे असते का? आणि आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही..ह्या लोकांसाथि नक्किच नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

छोटा डॉन 16/07/2008 - 13:55
काम नाही असे कुणी सांगितले ? पण ते काम करण्याच्या लायक तरी स्वतःला बनवा की ? [ हे मी तुमच्या बाबत बोलत नसुन ही ज्यंची भुमीका आहे आफ्=गर जे लोक असा ओरडा करतात त्यांच्यासाठी आहे ...] >>शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आपण काय फक्त "आयटी किंवा तत्सम एसी/पीसी" वाल्या कामाबद्दल बोलत आहात काय ? शिक्षण कमी असेल तर दुसरे काम करता येईल की ... पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ? एवढा कसला न्युनगंड ? शेती करा, किमानकौशल्यावर आधारीत बरेच उद्योग आहेत, त्यातही पैस्सा मिळतोच की. अगदी उपाशी मरावे लागत नाही, उलट "घामाचा पैसा " मिळाल्याने समाधान लाभते, प्रतिष्ठा मिळते ... ते का नको आहे ? फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? व्हाईट कॉलर ही मिळेल पण तसे शिक्षण हवे, त्याशिवाय काम मिलायला ही काय "धर्मदाय संस्था " आहे का ? मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... जास्त नाही सांगत , एकच सांगतो .... "सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... >>आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही.. असे का ? आम्हाला काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? आम्हाला काय "मॉलीश करुन देतात, चांगले चुंगले खाऊपिऊ घालतात, झालच तर पोरी फिरवता येतात, ऐश करता येते" असे वाटते काय तुम्हाला ? आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? माझच घ्या ना, कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? पुन्हा तेच सांगतो ..."सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" अवांतर : मी आयटीवाला नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

डोमकावळा 16/07/2008 - 14:18
अगदी योग्य उत्तरं दिलीस मित्रा. >>"सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. >>तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... सरळ सोप्पा स्रुष्टीनियम आहे. >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... सहमत. >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? >>कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... >>आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर "ज्याची जळते त्यालाच कळतं".

शिप्रा 16/07/2008 - 14:10
किति घाइ ??? मी आप्ल्या सारख्या म्ह ण ले ...ते तुम्हाला आदराथि म्हणुन नाहि तर मि पण आय टि मधलि आहे म्हणुन,..... >>>>आम्हाल काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? सगळे बोलुन मोक्ळे....निट वाचा ना आधि त्यापेक्क्षा...:) >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल >> आता सांगु का काय कल्पना आहे ते...:) >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? हे मला विचारत आहेस का? जाणिव आहेच ..मला पण कंपनि फुक्ट्च्चा पगार देत नाहि... >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... असे मि म्हणले आहे का?????????? माझ्या बापजाद्यानि माझासाथि जमिन जुमला थेवला नवता...कश्ट करुनच वर आले आहे... >>पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ?फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? एवढा कसला न्युनगंड ? कोणि सांगितले कि ते धम्दापाणी कराय्ल्ल तयार नाहित? त्या साथि पण भांडवल लाग्ते...शेति साथि जमिन लागते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

छोटा डॉन 16/07/2008 - 14:33
सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रतिसादाबद्दल ... त्यात आपण जे "आपल्या " लिहले होते ते "आम्हाला [ हे मात्र स्वतःला आदरार्थी बरे ] " आदराथी वाटले पण ते "आपल्यासारख्या लोकांसाठी" असे अपेक्षीत होते. जरासे स्पष्ट [ का समजेल असे स्पष्ट म्हणु ?] न लिहल्याने आमचा अंमळ गैरसमज झाला ... असो. आता सगळे स्पष्ट समजले आहे ... तरीसुद्धा आमची "भुमीका" तिच आहे ... आता आपल्या [ हे आदरार्थी ] "प्रतिसादाबद्दल " बोलु ... मी माझ्या प्रतिसादात मांडलेले मुद्दे खोडुन काडणे अथवा त्याचे समर्थन करणे ह्या " दोनच गोष्टी" अपेक्षीत होत्या ... त्यातले काही नाही केले आपण ... उलट मी पण आपल्या सारखी आहे व "आपन बॉ फार घाई करता" हेच मुद्दे आपण हाताळले ... असो. काही प्रॉब्लेम नाही .... अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? मी कष्ट करा म्हणालो ते चुकले ? की आम्हाला जे मिळते त्यामागे कष्ट आहेत हे म्हणालो ते चुकले ? जीवनाचा जो सिद्धांत सांगितला ते चुकले ? की चांगली "आय टी नोकरी" मिळवायला काय करावे लागेल ते सांगितलेले चुकले ? की त्यातील लाईफ कसे आहे हे सांगितलेले चुकले ? सांगा हो नक्की काय चुक झाली ते ? तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... हे मात्र "आमच्या [ हे आदरार्थी ] " मते तुमचे चुकले ... असो. आता "घाई नका करु" , जी काही "टेक्नीकल मते" आहेत ती मांडा ... सरळ चर्चा करायला आम्ही आहोतच !!! तळटीप : प्रतिसादाचा आशय लक्षात घ्यावा व तो अर्थातच ह. घ्या. पण "मुळ मुद्दा" विसरु नये .... [घाईगडबडवाला ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी 16/07/2008 - 14:18
कंपनीतून बाहेर पडल्यावर एक मोठ्ठा चौक आहे. पुढे रस्त्यावर मॉल, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे आहेत. १ बाई - तिचा नवरा - बाईच्या कडेवर १ मूल : अशी २ कुटुंबे आलटून - पालटून महिन्याच्या अंतराने चौकात दिसतात. थांबलेल्या दुचाकी / चारचाकी जवळ जातात अथवा पादचार्‍याला पकडतात. व्यक्ती मराठी दिसली की मराठीतून नाहीतर हिंदीतून संवाद चालू करतात : तुम्हाला मराठी येतं का? आम्ही नांदेड / अलाणा / फलाण्याचे आहोत.. जवळचे सगळे पैसे चोरीला गेले.. परत गावी जायचे आहे.. मदत करा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

शिप्रा 16/07/2008 - 14:41
>>अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? तुझे काय चुकले हया साथि हि चच्रा नाहि.... >>तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... माझे पण तुझा प्रतिसादा बद्द्ल हेच मत आहे...तुझि नोकरि, तुझे कष्ट हे स्वताचे फ्रस्टेशन सांगितलेस फक्त...टेक्नीकल मते" कुथे?? >>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

आनंदयात्री 16/07/2008 - 14:51
>>>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! >>नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... ठोsss ठोsss ठोsss =)) =)) =)) =))

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/07/2008 - 14:57
च्यायला ह्या "अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल..." वाक्याला आम्हीही .... =)) =)) =)) काय बोलणार ? काही का असेना, भारीच ... जाऊ दे, आमचाही आता "अंमळ गंभीर चर्चा" करायचा मुड गेला ... बास झाले आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 16/07/2008 - 15:04
याला म्हणतात जिंदादीली .. नायतर साला चर्चा म्हटले की हाण हाण हानामार्‍या चालुच. आपलाच (डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या अवांतरः इतिहासाचा अभ्यास करुन आमचे एक मत पक्के झालेय की मराठी माणुस त्याची भांडणाची खाज मिटवण्यासाठी अगदी पुरातन काळापासुन संकेतस्थळे बनवत आलाय. आयचा घो त्या चामुंड्याचा ..... ;)

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/07/2008 - 15:09
>>(डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या धन्यवाद ... धन्यवाद ... [ इज्जतीच्या चिंध्या झाल्यावर सुद्धा धन्यवाद म्हणणे याला आजच्या भाषेत "सॉफॅस्टीकेटेडनेस" म्हणतात ] [ बिनकामी ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by शिप्रा

>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...असल्या चर्चा करायला मला कंपनी पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... खरंय! =))

शिप्रा 16/07/2008 - 15:42
क्षमस्व डॉन भाउ... दुखवायचा उद्देश नव्हता....दोस्ति खात्यात बोलले...:) जिथे कमी तिथे आम्ही ..:)

शितल 16/07/2008 - 17:06
कोकणातील पुरूष मोस्टली मु॑ब॑ईत असतात,गणपती आणि शिमग्याला ते गावी सणा॑ना येतात.म्हणजे मधे आधी ही येत असतात, पण तेथे ता॑दळा शिवाय काही पिकत ही नाही म्हणजे आ॑बा, फणस हे सोडुन , मजुर लागतो फक्त ह्या पेरणी आणि कापणीच्या वेळी बाकी रोजगार उपलब्ध नाही फार फार तर कोणत्या तरी हॉटेलात काम मिळु शकते कारण तेथे सरकारच्या योजना अगदी तळागाळ्यातल्या लोका॑पर्य्॑त पोहचल्या ही नाहीत. तेथे आताशा मु॑बई- गोवा हायवे मुळे जरा तेथील लोक खाण्याच्या टप-या उघडु लागले आहेत. पण ते ही ज्याचे कोणीतरी मिळवते मु॑ब॑ईत आहेत त्या॑च्या कडुन पैसा आल्यावर हे जमते, दुसरी गोष्ट शिक्षणाचा आभाव त्यामुळे फक्त अ॑ग मेहनतीची कामेच अशी लोक करू शकतात,अशी कामे १२ म. उपलब्ध नसतात त्यामुळे कधी कधी हातात काहीच नसते. तात्याचे म्हणने बरोबर आहे, मिळवता झाल्याशिवाय लग्नाचा विचार करू नये, पण बायको,मुलाला काय खायला घालणार हा विचार ही हवा, दुख: इतकेच वाटले की त्या लहान मुलाला अन्न मिळाले नव्हते म्हणुन, जगातल्या कोणत्या आई- वडिला॑ना त्याचे मुल उपासमारीमुळे रडुन रडुन बेशुध्द व्हायचे पहायला मिळाले तर स्वतःला किती दोषी समजतील. पोटाची आग आणि पोट्याच्या गोळ्याची माया माणसाला काहिहि करायला भाग पाडते तेव्हा त्याचे मन त्याला फक्त तेच बरोबर आहे ते सा॑गत असते (काही गोष्टी जवळुन पाहिल्या आहेत) पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन. म्हणजे माणुन आपले गुन्हा कितीही लपवायाचा प्रयत्न केला तो त्यात सफल ही होतो पण निसर्ग त्याला वेळ्या स्वरूपाची शिक्षा देतो.

In reply to by शितल

पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन.
जरुर सांगा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकरांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक जे पुर्वी रविवार सकाळ मध्ये लेखमालिका स्वरुपात केले होते ते वाचनीय आहे. त्यातील फिर्यादीनेच केला न्याय हे वाचण्यासारखे आहे. 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट एका खोलीत बसलेल्या ज्युरींच्या भोवतीच एका केसभोवती गुंफलेला आहे. 'निकाल' म्हणजे 'न्याय' नव्हे. तांत्रिक बाजु भक्कम असतील तर निकाल अन्यायाच्या बाजुने जातो. संशयाचा फायदा हा आरोपीलाच मिळतो. गुन्हा या गोष्टीची सर्वसमावेशक व्याख्या करता आलेली नाही. एका देशात केलेले कृत्य गुन्हा असेल तर तेच कृत्य दुसर्‍या देशात गुन्हा असणार नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात जो निकाल आपल्याला मिळतो तो न्याय्य. ऐहिक न्यायालयात निर्दोष असणारी व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या न्यायालयात गुन्हेगार असु शकते. अथवा दोषी असणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात निर्दोष असु शकते. माझ्या स्वेच्छानिवृतीच्या वेळी संचालकांना मी हे लिहिले होते ते आठवले. प्रकाश घाटपांडे

वरदा 16/07/2008 - 17:57
कदाचित त्या गरीब माणसाला लग्न केलं तेव्हा काही काम असेल नंतर सुटले असेल्...त्यामुळे त्याने लग्न करणे चुकीचे हा मुद्दा चुकीचा आहे... पण हे मान्य, की करायचं असेल तर कुठलही काम करता येतं...आमच्याच जवळच्या छोट्या गावातला गरीब माणूस १० कंपन्यांमधे लागला आणि त्याला काढून टाकला...शेवटी त्याने स्टेशनजवळ चहा आणि ग्लुकोज बिस्कीटं मिळणारी गाडी टाकली आणि २४ तास तिथे बसला.. नाईट शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट मधल्या लोकांना रात्री आणि पहाटे चहा मिळायला लागल्यावर गाडी एवढी चालायला लागली... हळूहळू जम बसल्यावर वडे तळायचं सामानही जमवलं...बायको वडे करायला लागली.....सॉलीड मस्त चालायला लागली त्याची गाडी... तर मुद्दा हा की नोकरी मिळत नाही म्हणून बसून काही होणार नाही...आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील....खॉटं करणार्‍यांची काही कमी नाही... शितल तुझे अनुभव छान गं..त्या पुतण्याचा खून केलेला काका किती नालायक नुसता संताप आला वाचून्....सॉलीड डोकं सुन्न होत असेल ना हे काम करताना... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

विसोबा खेचर 16/07/2008 - 18:04
आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील.... सहमत आहे! तात्या.

In reply to by वरदा

शितल 16/07/2008 - 18:19
अग तो काका असा कितीसा मोठा असेल जेम ते २५ चा असेल. चेहर्यावर असे भाव की ह्याने काही गड जिकुनच आणला आहे. खरच भर चॊकात अशा लोकाना फाशी दिली पाहिजे आणि त्या मात्रिकाला ही तेव्हा कोठे जरा वचक बसेल. अग लहान मुलाना असे काही केले तर डोके कामातुन जाते ग. :)

सुचेल तसं 16/07/2008 - 18:53
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" हा खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माझ्या मते न्यायाधीश लोक गुन्हेगाराचा इतिहास, गुन्हा करतेवेळीचे त्याचे/तिचे वय, गुन्ह्याची कारणं ह्याचा निश्चितच विचार करत असतील. परवाच म.टा. मधे सतीश कामतांचा एक लेख वाचला. त्यात त्यांनी सुमारे ५० वर्षांपुर्वीच्या "नानावटी केस" बद्दल लिहील आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी: कावस नानावटी हे नौदलाच्या 'म्हैसूर' या युद्धनौकेवर कमांडर होते. त्यांची पत्नी सिल्व्हिया व तीन मुले मुंबईत राहत असत. सन १९५६मध्ये प्रेम अहुजा नावाच्या एका उद्योगपतीशी त्यांचा परिचय झाला. त्याचे रूपांतर कौटुंबिक मैत्रीत झाले. नानावटी जहाजावर असताना, अहुजा आणि सिल्व्हिया यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आणि सिल्व्हियाने अहुजाशी विवाह करण्याचे ठरवले. नानावटी २२ एप्रिल १९५९ला घरी आले, तेव्हा सिल्व्हियाच्या तुटक वागणुकीने ते अस्वस्थ झाले. त्याचे कारण विचारल्यावर, अहुजाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याची कबुली तिने दिली. उद्विग्न झालेल्या नानावटींनी नौदलाच्या भांडारात जाऊन रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे घेतली. तेथूनच ते मोटारीने अहुजाच्या घरी गेले आणि त्याला गोळ्या घातल्या. खुनानंतर ते आधी नौदलाच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना शरण आले. नानावटींनी खून केला असला, तरी खटला चालू असताना आणि नंतरही बहुसंख्य मुंबईकर त्यांच्याच बाजूला होते. सहा-सहा महिने कुटुंबापासून दूर राहून देशकर्तव्य बजावणारा अधिकारी हा 'हीरो' ठरला होता आणि त्याच्या पत्नीला 'नादी' लावणारा अहुजा खलनायक. खुनाच्या आरोपावरून खटला चालू असताना, नानावटींच्या 'पश्चात्ताप-दग्ध' पत्नीने त्यांच्या बाजूने साक्ष दिली. नानावटी हे कार्यक्षम, प्रामाणिक, चारित्र्यवान अधिकारी असल्याचे प्रमाणपत्र नौदलप्रमुखांनी साक्षीत दिले. खटल्याच्या खर्चासाठी नागरिक पैसे पाठवीत असत आणि अनेक स्त्रियांनी पाठवलेल्या नोटांवर लिपस्टिकच्या खुणा असत, असे वर्णन त्यावेळच्या बातम्यांत आढळते. वास्तविक या प्रेमसंबंधांत सिल्व्हियाचा सारखाच वाटा होता. तिची पत्रे याला साक्षी होती. तरीही केवळ अहुजालाच खलनायक मानले गेले. कदाचित नानावटींच्या बाजूने साक्ष देऊन सिल्व्हियाने आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, असे मुंबईकरांच्या नैतिक न्यायव्यवस्थेने मानले असेल. अहुजा मात्र दोषी ठरला, तो एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे प्रेम अव्हेरण्याची नैतिकता त्याने दाखविली नाही म्हणून आणि हा गुन्हा देहदंडास योग्य मानला गेला. भावनेच्या या प्रवाहात ज्युरी वाहून गेले, तरी कोर्टाने आपले कर्तव्य बजावले. नानावटींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि नानावटींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे राज्यपालांनी ती माफ केली आणि नानावटी कुटुंबासह देश सोडून कॅनडाला गेले, ते न परतण्यासाठी. राज्यपालांनी ही शिक्षा माफ करताना काय निकष लावले असतील? नानावटी हे नौदलात उच्चपदस्थ अधिकारी होते आणि ते कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे? की हा खून नसून परिस्थितीमुळे उद्भवलेला सदोष मनुष्यवध आहे असं मानून? ह्याचाच अर्थ असा की न्यायव्यवस्था देखील शिक्षा ठोठावताना पार्श्वभुमीचा विचार करते. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

वरदा 16/07/2008 - 19:21
मला ही केस माहीत होती..म्हणजे ऐकली होती...पण तुम्ही योग्य वेळी योग्य उदाहरण दिलंत.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 16/07/2008 - 19:26
नानावटी खुन खटाला हा अजरामर झाला आहे म्हणजे न्याय व्यवस्थेत काम करणार्या बहुताश: लोकाना हा खटला माहित आहे. आता नेव्हीत आणि त्याचे सबध तेवढे वरचे होते.पण सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हा खुप उच्च कोटीतला खटला आहे. असे फार कमी होते की खुन केल्यावर जन्मठेप हो ऊन राज्यपाल/ राष्ट्र्पती त्याची शिक्षा माफ करतो.

रामदास 16/07/2008 - 20:48
कायदा एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देताना पार्श्वभूमीचा विचार करते.उदा: पहिला गुन्हा , सामाजीक पार्श्वभूमी ,गुन्हेगाराचे वय वगैरे वगैरे .काही वेळा सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येते. (दारु पिऊन गाडी चालवणे.) काही वेळा आर्थीक दंड करून सोड्ण्यात येते. दारुच्या नशेतला खून , कट करून केलेला खून , खुनाचा हेतू नसताना झालेली हत्या या सगळ्याचा विचार वेगळ्या कलमाखाली होतो.बलात्कार अल्पवयीन मुलीवर (कलम ३७६) हा जास्त दंडनीय आहे . समस्या अशी आहे की आपले कायदे फार जुने झाले आहेत. त्यामुळे काही वेळा छोट्या गुन्ह्यासाठी मोठी सजा लागते. एका मिल मजूराला १५ ग्रॅम टिनोपाल चोरले म्हणून दिड वर्षाची शिक्षा झालेली पाहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर पार्श्वभूमी आपोआप लक्षात घेतली जाते.पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण?

शितल 16/07/2008 - 22:22
पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण? तुमचे म्हणने अगदी खरे आहे ब्रिटीशा॑नी घालुन दिलेले कायदेच आपण स्वात॑त्र्या न॑तर ही पाळत बसलो आहोत मला असे वाटते ही जसा समाज तसा कायदा केला पाहिजे. पुर्ण नविन कायदा अस्तित्वात आला पाहिजे आणि शिक्षा देन्याचा कालावधी ही ठरला पाहिजे. कोर्टाच्या कागदी घोडे कमी केले पाहिजेत. तपास य॑त्रणा ही अधिक सुधारली पाहिजे.

एकलव्य 17/07/2008 - 01:59
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" नक्कीच धरावी आणि तशी ती धरली जाते देखील. कायदा हा तर पाळायलाच हवा पण हा गुन्हा म्हणजे ही शिक्षा असा एकास एक नियम अस्तित्वात नाही. शिक्षा किती तीव्र द्यायची याचा न्याय करण्यासाठी तर योग्य "माणूस" हवा. (१) खून - मस्तीसाठी केलेला खून, क्षणिक रागात झालेला खून, राजकीय हत्या, बालहत्या आणि चिथावणीखोर भाषणांतून झालेल्या हत्या या प्रत्येकासाठी दिली जाणारी शिक्षेची तीव्रता वेगळी असते. (२) चोरीच्या बाबतीतही का आणि कोणत्या परिस्थितीत गुन्हा घडला यावर न्यायाधीश शिक्षा ठरवितात. (३) अगदी इतकेच नव्हे तर न्यायदानास अतिविलंब झाल्यास आता शिक्षा देण्यात अर्थ नाही याचीही जाण (काहीवेळा पळवाट) कायदा ठेवतो. दहा वर्षापूर्वी केलेल्या चोरीबद्दल आज एखाद्याला शिक्षा करणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला सुळावर चढविण्यासारखे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो... शितल - आपला लेख आवडला. - एकलव्य

मदनबाण 17/07/2008 - 14:21
गुन्ह्यामागची पार्श्वभुमी समजल्याने गुन्हा का केला,करवला गेला यांचे निदान करण्यास सोपे जाते.. धान्य चोरले = गुन्हा (ज्याच धान्य चोरीला गेल त्याचे नुकसान झाले व त्याला न्याय मिळाला पाहिजे हे अगदी मान्य) कारण :- पोटातली भुक !!!!! इथ चोरीचा उद्देश कुठल्याही प्रकारची चैन करणे हा नसुन्..जगण्यासाठी केली गेलेली धडपड आहे असे मला वाटते. परिस्थीतीमुळे माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे काही वेगळ सांगायची गरज नाही !! (दोन वेळच पोटभर जेवणार्‍यांना भुकेचा अर्थ खरचं कळतो का ?) ह्या विचारात पडलेला.. मदनबाण.....

अनिल हटेला 17/07/2008 - 16:59
गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हे मात्र पटल...... बाकी आपल्या कडे ब-याच प्रकार च्या चो-या होतात.... आय मीन राज्कारणी,फिक्सीन्ग्,वगैरे... आणी वर म्हटल्या प्रमाणे "पकडला जातो तोच चोर...." मग एखाद्याच्या हातुन चुकुन किवा अगदी असहाय्य्ते पोटी गुन्हा घडला , तर त्यामागील पाश्वभुमीचा विचार करुनच शिक्षा व्हावी,आणी केली जाते..... अगदी हेच म्हणायच होत मला ही.... बाकी वरील चर्चा वाचुन मूड बनला बर...!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

कोडगा 18/07/2008 - 18:47
जरी कायदा बदल आवश्यक असला, तरी समाजातील भ्रष्टाचार कमी होणे महत्वाचे आहे. ह्यासाठी स्वतःपासून सुरुवात करुया.....

मुकेश 20/07/2008 - 19:04
शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरू नये. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याचे समर्थन करू नये असे मला वाटते. फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. मुकेश

शितल 20/07/2008 - 20:14
फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. पण बाकीच्या वेळी ही पार्श्वभुमी जमेत धरतात ,कागदोपत्री आणि साक्षीदारा॑च्या जबाणीवरूनपण जर तो गुन्हा सिध्द झाला तर त्यावेळी ही जी शिक्षा देण्यात येते तेव्हा त्या गुन्हाची पार्श्वभुमी असा गुन्हा त्या गुन्हेगारने याआधी केला आहे का, गुन्हा चुकुन झाला आहे का असे अनेक प्रकार असतात.

यशोधरा 16/07/2008 - 09:25
>>गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात खरं आहे शीतल.

अनिल हटेला 16/07/2008 - 10:32
ऑफ्कोर्स !! शितल देवी, शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी शिवाय वरील लेख वाचुन सुन्न झाल्या सारख वाटल... बिन कामी कोर्टाच्या खेपा मीही मारल्यात.... त्यामुळे कदाचीत कोर्ट - कचेरी,पोलीस ह्याविषयी फार - फार वाइट अनुभव गाठीशी आहेत.. असो... तुम्ही जज च्या पी ए होतात .. मग तुम्हाला सिस्टीम चान्गली माहिती असेल.... मी उघड्या डोळ्यानी पाहिलये... असो.... लेख मात्र छान आहे..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सूर्य 16/07/2008 - 10:44
लेख आवडला. पार्श्वभुमी लक्षात घ्यावी हे मत लेख वाचुन अजुन पक्के झाले आहे. - सूर्य.

मनस्वी 16/07/2008 - 10:55
शितल, अशा प्रकारची नोकरी करताना एकदम खंबीर मन लागते. धन्य आहेस तू. मला वाटतं की शिक्षा ठोठावताना गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी, पण तिच्या खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. नाहीतर उद्या कोणीही अट्टल गुन्हेगार खोटे चित्र उभे करून सुटेल. तुझे अनुभव वाचायला आवडतील. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

इनोबा म्हणे 16/07/2008 - 11:01
शिक्षा ठोठावताना गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली जातेच. लेख वाचुन खरेच सुन्न झाल्यासारखे वाटले. गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात अगदी बरोबर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ 16/07/2008 - 11:06
पैगंबर म्हणतात की न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला दिलेला न्याय हा कोणावरतरी अन्याय करत असतो. फाशी जाणाराची मुलेबाळे उघडी पडतातच की. फासे पारध्यांच्यात एकदाही चोरी/ डाका न घातलेल्याचे लग्न होत नाही. नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते. अन्यथा तत्वासाठी लढणारा दहशवादी / आणि स्वातन्त्र सैनीक यात फरक कसा होऊ शकतो. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. किंवा जेहाद ही कल्पना कुराणातल्या इतर लोक भटकलेल्या मार्गाने जात आहेत त्याना योग्य मार्ग दाखव या वरुन आलेली आहे. काफिर ( मार्ग भटकलेले / अल्लावर श्रद्धा न ठेवणारा). प्रत्येक वेळेस जर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेत बसले तर कायदा / नियम हा नाममात्र होईल आणि निवाडा देण्यार्‍याला काय भासले याला महत्व येईल. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर 16/07/2008 - 11:15
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का?? उद्या मी लग्न करेन, चार मुलांना जन्म देईन आणि त्याना पोसण्याकरता चोर्‍या करत सुटेन तर ते चालेल का? अर्थात, माणुसकीच्या नात्याने तुमच्या स्टाफने त्या कुटुंबाला मदत केली हे कौतुकास्पद आहे परंतु त्या चोराचा पुळका गैर आहे असं मला वाटतं.... आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 16/07/2008 - 12:58
चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का??
अगदी बरोबर तात्या ... झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त अथवा शिक्षा ही झालीच पाहिजे ... मानवता, गुन्ह्यामागच्या पार्श्वभुमी या गोष्टी जमेस भरल्याच पाहिजेत त्या शिक्षा ठोठावताना ... सरळसोट माफी देता येणार नाही . म्हणतात ना "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये" ... जर गुन्हा हा "जाणुनबुजुन केलेली हत्या वा इतर काही" असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी जमेस न धरता शिक्षा ही क्झालीच पाहिजे. मग गुन्हेगार "कोकणातला फाटका गरिब असो वा माजोरडा मनु शर्मा या सलमान" असो. त्याचे "सामाजिक स्थानही" विचारात घेण्यचे कारण नाही कारण गुन्हा करताना त्याचे "सामाजिक स्थान" त्याने वेशीवर टांगले असते व "कोण माझे बिघडवतो" ह्या माजोरडेपणाने गुन्हा केलेला असतो ... जर "परिस्थीतीने हतबल" झालेल्याकडुन "स्वसंरक्षणार्थ" गुन्हा घडला असेल तर शिक्षा ठोठावताना थोडा शिथीलपणा आणता येईल पण माफ करता येणार नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

पोटाची भूक भागवण्यासाठी गरिबाने वाण्याकडे चोरी करायची. >> पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? कायमस्वरुपी उत्पन्न नाही म्हणून लग्न नाही केलं तर शरीराच्या भूकेसाठी आणखी कुठे डल्ला मारायचा का? गरीब असला तरी तोही माणूसच आहे. लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. (गोंधळलेली) संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 16/07/2008 - 13:20
"भुक ही भुक असते" हे बरोबर पण त्याला "चोरी" हा उपाय कदापी होऊ शकत नाही ... अहो हातापायाने "पांगळी / लंगडी" माणसे कष्ट करुन पोट भरतात व "जीवन नैय्या उस पार" लावतात मग ह्या "धडधाकट माणसांना" काय धाड भरली ??? मी उपाशी होतो म्हणुन मी चोरी केली हे त्याच्या अपराधाचे समर्थन होऊ शकत नाही ... ह्याचीच पुढची पायरी म्हणजे "दरोडे, वाटमारी " असे गुन्हे .... का हे पण "चालते" ह्या सदरात मोडतात ? "माझ्याकडे घालायला कपडे नाहीत म्हणुन मी दरोडा घातला" हा युक्तीवाद होऊ शकतो का ? त्याच्याऐवजी "कष्ट" करुन पोट भरन्याची बुद्धी का होत नाही ? >>लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. का बरे ? ह्यात सांगण्यासारखे काय आहे ? स्वतःला जाणीव होत नाही का याची, डोक्याने अधु आहे का ? अशा छोट्या छोट्या व कॉमनसेन्स असलेल्या गोष्टींची "माहिती गरजुंपर्यंत" पोहचवण्याचा आग्रह होत असेल तर ह्या "गरजा" पुर्ण करण्यासाठी "यादवी" होण्याचे दिवस लांब नाहीत. >>धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. येस, यु सेड इट !!! हेच त्याचे उत्तर, असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

कुंदन 16/07/2008 - 13:37
पण भौ अमर्याद वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येकाला नोकरी मिळणे अवघड आहे. शिवाय रोजगार हमी सारख्या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांमधला भ्रष्टाचार ही पण अडचण आहेच..... हे सर्व पाहता यादवी माजेल तो दिवस दुर नाही.

In reply to by कुंदन

छोटा डॉन 16/07/2008 - 14:04
नोकरीच का पाहिजे ? उद्योगधंदे करा, शेती करा आणि काही करा पण कष्टाची भाकरी मिळवा ... काही किमानकौशल्यावर आधारीत असणरे भरपुर कोर्सेस आहेत, त्यातनं आरामात पोट भरु शकेल की ... जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... सगळेच कसे आयते मिलेल ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

छोटा डॉन, मला आपलं म्हणणं पटतं. पण असंही वाटतं की शिकलेल्या, सुस्थितीमधल्या पालकांच्या घरात जन्माला आले म्हणून मी एवढातरी विचार करु शकले/शकते. विचार आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच (बय्राचदा) आहेत तसे होतात. पण विचारही करायला सुरुवातच होणार नाही एवढी भीषण परिस्थिती असेल तर काय करायचं? या गरीबाने सोपा (पण वेळ मारून नेणारा) मार्ग शोधला. प्राप्त परिस्थितीमुळे ज्यांची एवढी विचार करण्याची कुवतच नाही त्यांचा विचारही ज्यांची कुवत आहे त्यांनी करू नये का? (करणारे असतात म्हणूनच अण्णा कर्वे जन्माला आले आणि त्यांच्या कार्याला हातभार लावणारे तात्यापण!) गरीब माणूस कदाचित आपण म्हणता तसा विचारच करू शकत नाही म्हणून खूप पैसे मिळवू शकत नाही, म्हणून शिक्षण नाही, आणि म्हणून गरिबी पुढच्या पिढ्यांतही रहाते. प्रत्येक चोराला, गरिबाला आपली परिस्थिती बदलूच नये असं वाटत असेल का? या माणसाला असं वाटत असेल का की ज्या पोरासाठी मी चोरी केली त्यालाही माझ्यासारखंच आयुष्य मिळावं? नक्कीच नाही. पण असेल किती (टक्के) लोक आपण पहातो जे फार हलाखीतून सुस्थितीमधे आले आहेत? (फक्त लेखणी आणि कळफलक चालवणारी) संहिता

In reply to by छोटा डॉन

टारझन 16/07/2008 - 19:27
>>>जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... असा विचार करणार्‍यांचा आम्ही निषेध करतो ! आय टी हे शारिरीक नाही मानसिक कष्टाचं काम आहे. आराम नक्कीच नाही. बाकी डॉनराव आणि तात्यांच्या विचारांशी बिलकूल सहमत. ईंदूरीकर महाराज त्यांच्या किर्तनात म्हणतात "पोर्‍याला कमवायची अक्कल आल्याशिवाय त्याचं लग्न करू नये" आयला ... मी स्वता: जर त्या माणसाच्या ठिकाणी असतो तर कसलं पण काम करून माझ्या पोटाची आधी सोय केली असती... ये लग्न अन् पोर काढायची हुशारी नसतीच केली... चोरी ती चोरीच .. तो दुकानदार पण पोटात पोट काढून धंदा करतो... काय लुटवायंका त्याने ? अपराध्यांचा पुळका नको .. तात्यांशी सहमत कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

छोट्या 16/07/2008 - 12:19
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला?

In reply to by छोट्या

इनोबा म्हणे 16/07/2008 - 13:24
पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला? अगदी हेच म्हणतो. हे म्हणजे सूड घेतल्यासारखे झाले. जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची तर मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:59
जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची गुन्ह्याची पार्श्वभूमी न बघता शिक्षा द्यायची म्हणजे नक्की काय करायचं? गुन्हा हा गुन्हाच असतो! त्या माणसाच्या बायकोमुलाकरता अन्नाची गरज होती म्हणून त्या धान्याची चोरी केली. उद्या माझ्या बायकोपोरांना पैशांची गरज लागेल म्हणून मी पैसे चोरायचे का? :) मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! वैयक्तिक स्वार्थाकरता कुणा स्वातंत्र्यवीराने आपण म्हणता तशी 'गुन्हेगारी' केल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही, आपल्या असेल तर माहीत नाही! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रम्या 16/07/2008 - 16:48
मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. त्यामूळे हा मुद्दा गैरलागू मुळीच नाही. बाकी गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे पण गुन्हेगाराचा पुर्वेईतिहास आणी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून शिक्षेची सौम्यता किंवा कठोरता ठरवायला हवी.

In reply to by रम्या

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:17
अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. मी आपल्या अफाट बुद्धीमत्तेला आणि युक्तिवादाला दाद देतो! धन्य आहे तुमची!

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 17/07/2008 - 16:49
विनोद बुद्धीला दाद द्यायची विसरलात तात्या आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

अन्या दातार 16/07/2008 - 12:24
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या

In reply to by अन्या दातार

श्री 16/07/2008 - 13:43
ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या ======================================================= बरोबर आहे. सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? त्या पुढे जाउन मी तर असे म्हणेन गरीब माणसाने जन्मालाच का यावे ? आपला, (छंदी फंदी ) श्री

In reply to by श्री

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:50
सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? ह्यात आपल्याला जर काही दोष द्यायचाच असेल तर तो सरकारला द्या, आजारी पडणार्‍या व्यक्तिंना नाही. त्यांना सरकारी मदत मिळते आणि ती ते स्वीकारतात. कुठेही चोरी करत नाहीत! शीतलने मांडलेला मुद्दा हा भादंसं अंतर्गत गुन्हा ठरणार्‍या चोरीचा आहे. कुठल्याही सरकारी अनुदानाचा वा मदतीच नाही! तो वेगळा चर्चाविषय होऊ शकतो! आपला, (न्यायाचा आदर करणारा) तात्या.

मराठी_माणूस 16/07/2008 - 13:33
१)काहि दिवसापुर्वि चांगल्या घरातिल मुले चोरिच्या प्रकरणात पकडलि गेलि होति त्यामागिल कारण निव्वळ चैन होते(मोबाइल, पब वै.) २)अमलि पदार्थांचा व्यवहार करुन तरुणांचे जिवन नासवणारे ३)अधिक पैशासाठि भ्रष्टचार करणारे अशि अजुन बरिच उदाहरणे देता येतिल. हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो मजूर काहि अट्टल गुन्हेगार नव्हता

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 13:37
हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो कसा काय अन् का? चोरी ही चोरीच असते मग कारणं काहीही असोत! नाहीतर उद्या कुणीही उठून चोर्‍या करायला लागेल! मस्त लग्न वगैरे करायचं, पोरं जन्माला घालायची आणि त्याना पोसता येत नाही म्हणून चोर्‍या करत सुटायचं! च्यायला, हा धंदा बरा आहे! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 16/07/2008 - 13:53
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि.

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 14:03
सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि. अगदी खरं! जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो! तोपर्यंत कुणीही काहीही धंदे करावे! तो धान्य चोरणारा माणूसदेखील पकडला गेला हाच त्याचा दोष! :) तो पकडला गेला नसता तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं! आणि हा विषयदेखील इथे उपस्थित झाला नसता! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 16/07/2008 - 14:24
जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो अगदि बरोबर , पण हे मोठे(?) लोक जेन्व्हा पकडले जातात तेन्व्हा बहुत करुन वाचावयस असे मिळते "सब्बळ पुरव्या अभावि निर्दोष मुक्तता" आता हे पुरावे कसे "मॅनेज" केले जातात हे सर्वाना माहित असते कारण लागेबांधे "सब्बळ" असतात. वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि.

In reply to by मराठी_माणूस

विसोबा खेचर 16/07/2008 - 14:36
वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि. अगदी खर! परंतु त्या फुटकळ चोराचे लागेबांधे सबळ नव्हते त्याला आता काय इलाज? पण म्हणून त्याचा पुळका येण्याचं काहीच कारण नाही. शेवटी चोरी ती चोरी आणि त्यातून जर ती पकडली गेली आणि पुरेसे पुरावे असतील व जर सबळ लागेबांधे नसतील तर ते फारच वाईट! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोट्या 16/07/2008 - 16:43
कोणताही गुन्हा हा 'गुन्हा केला' किंवा 'गुन्हा नाही केला' अशा दोन मधे एकदम विभागता येत नाही (१ or ० in software terms ). जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. चोरी करण्यामागे जर उद्देश परिस्थितीजन्य किंवा समाजमान्य असेल तर... त्याला तो गुन्हा माफ होउ शकतो किंवा शिक्षा कमी होउ शकते. गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!

In reply to by छोट्या

इनोबा म्हणे 16/07/2008 - 17:45
जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. सहमत गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हेच म्हणणे आहे माझे. गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर 16/07/2008 - 17:56
गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. ती कशी काय लक्षात घेणार? कशावरून त्या माणसाने आधीही असं केलं नसेल? फक्त पकडला गेला नसेल इतकंच! ते ठीकच आहे. पकडला न गेल्यामुळे त्याला दोषी मानता येईलच असं नाही. परंतु या वेळेस तो पकडला गेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे! बरं मग इनोबा, गुन्ह्यामगच्या पार्श्वभूमीबद्दल इतक्या काकुळतीने बोलताय तर इतकंच सांगा, की ज्या माणसाचं धान्य चोरलं गेलं त्याच्या न्यायाचं काय? त्याला न्याय कसा मिळणार?? आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 16/07/2008 - 18:49
१० दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष बळी जाता कामा नये, या सुत्रावर भारताचा दंड देण्याचा कायदा आधारित आहे असे एकिवात आहे. संबधित विषयातील जाणकारांनी कृपया स्पष्ट करावे. वरिल विधान एकिव माहितीवर आधारित आहे त्यामुळे कृपया चुक भुल माफ करावी.

In reply to by आनंदयात्री

शितल 17/07/2008 - 17:00
१० नव्हे आन्द्या १०० दोषी म्हण पण एक निरअपराध्याला शिक्षा होता कामा नये अशी न्याय व्यवस्था असल्यामुळे आज हा समाजात कायदा एवढा पाळला जातो.

शिप्रा 16/07/2008 - 13:37
>>असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? कोण देणार काम? शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आणि म्हणुन शिक्षण नाहि ह्याच दुश्ट चक्रात अडकलेले असतात हि लोके...मी बघीतली आहेत अशी लोके जि कष्टाला तयार आहेत्..पण शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि...तुम्हि कोणि द्यायला तयार आहात का काम? काम मिळ्णे एवधे सोपे असते का? आणि आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही..ह्या लोकांसाथि नक्किच नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

छोटा डॉन 16/07/2008 - 13:55
काम नाही असे कुणी सांगितले ? पण ते काम करण्याच्या लायक तरी स्वतःला बनवा की ? [ हे मी तुमच्या बाबत बोलत नसुन ही ज्यंची भुमीका आहे आफ्=गर जे लोक असा ओरडा करतात त्यांच्यासाठी आहे ...] >>शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आपण काय फक्त "आयटी किंवा तत्सम एसी/पीसी" वाल्या कामाबद्दल बोलत आहात काय ? शिक्षण कमी असेल तर दुसरे काम करता येईल की ... पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ? एवढा कसला न्युनगंड ? शेती करा, किमानकौशल्यावर आधारीत बरेच उद्योग आहेत, त्यातही पैस्सा मिळतोच की. अगदी उपाशी मरावे लागत नाही, उलट "घामाचा पैसा " मिळाल्याने समाधान लाभते, प्रतिष्ठा मिळते ... ते का नको आहे ? फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? व्हाईट कॉलर ही मिळेल पण तसे शिक्षण हवे, त्याशिवाय काम मिलायला ही काय "धर्मदाय संस्था " आहे का ? मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... जास्त नाही सांगत , एकच सांगतो .... "सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... >>आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही.. असे का ? आम्हाला काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? आम्हाला काय "मॉलीश करुन देतात, चांगले चुंगले खाऊपिऊ घालतात, झालच तर पोरी फिरवता येतात, ऐश करता येते" असे वाटते काय तुम्हाला ? आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? माझच घ्या ना, कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? पुन्हा तेच सांगतो ..."सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" अवांतर : मी आयटीवाला नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

डोमकावळा 16/07/2008 - 14:18
अगदी योग्य उत्तरं दिलीस मित्रा. >>"सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. >>तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... सरळ सोप्पा स्रुष्टीनियम आहे. >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... सहमत. >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? >>कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... >>आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर "ज्याची जळते त्यालाच कळतं".

शिप्रा 16/07/2008 - 14:10
किति घाइ ??? मी आप्ल्या सारख्या म्ह ण ले ...ते तुम्हाला आदराथि म्हणुन नाहि तर मि पण आय टि मधलि आहे म्हणुन,..... >>>>आम्हाल काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? सगळे बोलुन मोक्ळे....निट वाचा ना आधि त्यापेक्क्षा...:) >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल >> आता सांगु का काय कल्पना आहे ते...:) >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? हे मला विचारत आहेस का? जाणिव आहेच ..मला पण कंपनि फुक्ट्च्चा पगार देत नाहि... >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... असे मि म्हणले आहे का?????????? माझ्या बापजाद्यानि माझासाथि जमिन जुमला थेवला नवता...कश्ट करुनच वर आले आहे... >>पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ?फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? एवढा कसला न्युनगंड ? कोणि सांगितले कि ते धम्दापाणी कराय्ल्ल तयार नाहित? त्या साथि पण भांडवल लाग्ते...शेति साथि जमिन लागते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

छोटा डॉन 16/07/2008 - 14:33
सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रतिसादाबद्दल ... त्यात आपण जे "आपल्या " लिहले होते ते "आम्हाला [ हे मात्र स्वतःला आदरार्थी बरे ] " आदराथी वाटले पण ते "आपल्यासारख्या लोकांसाठी" असे अपेक्षीत होते. जरासे स्पष्ट [ का समजेल असे स्पष्ट म्हणु ?] न लिहल्याने आमचा अंमळ गैरसमज झाला ... असो. आता सगळे स्पष्ट समजले आहे ... तरीसुद्धा आमची "भुमीका" तिच आहे ... आता आपल्या [ हे आदरार्थी ] "प्रतिसादाबद्दल " बोलु ... मी माझ्या प्रतिसादात मांडलेले मुद्दे खोडुन काडणे अथवा त्याचे समर्थन करणे ह्या " दोनच गोष्टी" अपेक्षीत होत्या ... त्यातले काही नाही केले आपण ... उलट मी पण आपल्या सारखी आहे व "आपन बॉ फार घाई करता" हेच मुद्दे आपण हाताळले ... असो. काही प्रॉब्लेम नाही .... अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? मी कष्ट करा म्हणालो ते चुकले ? की आम्हाला जे मिळते त्यामागे कष्ट आहेत हे म्हणालो ते चुकले ? जीवनाचा जो सिद्धांत सांगितला ते चुकले ? की चांगली "आय टी नोकरी" मिळवायला काय करावे लागेल ते सांगितलेले चुकले ? की त्यातील लाईफ कसे आहे हे सांगितलेले चुकले ? सांगा हो नक्की काय चुक झाली ते ? तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... हे मात्र "आमच्या [ हे आदरार्थी ] " मते तुमचे चुकले ... असो. आता "घाई नका करु" , जी काही "टेक्नीकल मते" आहेत ती मांडा ... सरळ चर्चा करायला आम्ही आहोतच !!! तळटीप : प्रतिसादाचा आशय लक्षात घ्यावा व तो अर्थातच ह. घ्या. पण "मुळ मुद्दा" विसरु नये .... [घाईगडबडवाला ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी 16/07/2008 - 14:18
कंपनीतून बाहेर पडल्यावर एक मोठ्ठा चौक आहे. पुढे रस्त्यावर मॉल, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे आहेत. १ बाई - तिचा नवरा - बाईच्या कडेवर १ मूल : अशी २ कुटुंबे आलटून - पालटून महिन्याच्या अंतराने चौकात दिसतात. थांबलेल्या दुचाकी / चारचाकी जवळ जातात अथवा पादचार्‍याला पकडतात. व्यक्ती मराठी दिसली की मराठीतून नाहीतर हिंदीतून संवाद चालू करतात : तुम्हाला मराठी येतं का? आम्ही नांदेड / अलाणा / फलाण्याचे आहोत.. जवळचे सगळे पैसे चोरीला गेले.. परत गावी जायचे आहे.. मदत करा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

शिप्रा 16/07/2008 - 14:41
>>अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? तुझे काय चुकले हया साथि हि चच्रा नाहि.... >>तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... माझे पण तुझा प्रतिसादा बद्द्ल हेच मत आहे...तुझि नोकरि, तुझे कष्ट हे स्वताचे फ्रस्टेशन सांगितलेस फक्त...टेक्नीकल मते" कुथे?? >>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

In reply to by शिप्रा

आनंदयात्री 16/07/2008 - 14:51
>>>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! >>नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... ठोsss ठोsss ठोsss =)) =)) =)) =))

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/07/2008 - 14:57
च्यायला ह्या "अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल..." वाक्याला आम्हीही .... =)) =)) =)) काय बोलणार ? काही का असेना, भारीच ... जाऊ दे, आमचाही आता "अंमळ गंभीर चर्चा" करायचा मुड गेला ... बास झाले आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 16/07/2008 - 15:04
याला म्हणतात जिंदादीली .. नायतर साला चर्चा म्हटले की हाण हाण हानामार्‍या चालुच. आपलाच (डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या अवांतरः इतिहासाचा अभ्यास करुन आमचे एक मत पक्के झालेय की मराठी माणुस त्याची भांडणाची खाज मिटवण्यासाठी अगदी पुरातन काळापासुन संकेतस्थळे बनवत आलाय. आयचा घो त्या चामुंड्याचा ..... ;)

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/07/2008 - 15:09
>>(डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या धन्यवाद ... धन्यवाद ... [ इज्जतीच्या चिंध्या झाल्यावर सुद्धा धन्यवाद म्हणणे याला आजच्या भाषेत "सॉफॅस्टीकेटेडनेस" म्हणतात ] [ बिनकामी ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by शिप्रा

>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...असल्या चर्चा करायला मला कंपनी पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... खरंय! =))

शिप्रा 16/07/2008 - 15:42
क्षमस्व डॉन भाउ... दुखवायचा उद्देश नव्हता....दोस्ति खात्यात बोलले...:) जिथे कमी तिथे आम्ही ..:)

शितल 16/07/2008 - 17:06
कोकणातील पुरूष मोस्टली मु॑ब॑ईत असतात,गणपती आणि शिमग्याला ते गावी सणा॑ना येतात.म्हणजे मधे आधी ही येत असतात, पण तेथे ता॑दळा शिवाय काही पिकत ही नाही म्हणजे आ॑बा, फणस हे सोडुन , मजुर लागतो फक्त ह्या पेरणी आणि कापणीच्या वेळी बाकी रोजगार उपलब्ध नाही फार फार तर कोणत्या तरी हॉटेलात काम मिळु शकते कारण तेथे सरकारच्या योजना अगदी तळागाळ्यातल्या लोका॑पर्य्॑त पोहचल्या ही नाहीत. तेथे आताशा मु॑बई- गोवा हायवे मुळे जरा तेथील लोक खाण्याच्या टप-या उघडु लागले आहेत. पण ते ही ज्याचे कोणीतरी मिळवते मु॑ब॑ईत आहेत त्या॑च्या कडुन पैसा आल्यावर हे जमते, दुसरी गोष्ट शिक्षणाचा आभाव त्यामुळे फक्त अ॑ग मेहनतीची कामेच अशी लोक करू शकतात,अशी कामे १२ म. उपलब्ध नसतात त्यामुळे कधी कधी हातात काहीच नसते. तात्याचे म्हणने बरोबर आहे, मिळवता झाल्याशिवाय लग्नाचा विचार करू नये, पण बायको,मुलाला काय खायला घालणार हा विचार ही हवा, दुख: इतकेच वाटले की त्या लहान मुलाला अन्न मिळाले नव्हते म्हणुन, जगातल्या कोणत्या आई- वडिला॑ना त्याचे मुल उपासमारीमुळे रडुन रडुन बेशुध्द व्हायचे पहायला मिळाले तर स्वतःला किती दोषी समजतील. पोटाची आग आणि पोट्याच्या गोळ्याची माया माणसाला काहिहि करायला भाग पाडते तेव्हा त्याचे मन त्याला फक्त तेच बरोबर आहे ते सा॑गत असते (काही गोष्टी जवळुन पाहिल्या आहेत) पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन. म्हणजे माणुन आपले गुन्हा कितीही लपवायाचा प्रयत्न केला तो त्यात सफल ही होतो पण निसर्ग त्याला वेळ्या स्वरूपाची शिक्षा देतो.

In reply to by शितल

पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन.
जरुर सांगा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकरांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक जे पुर्वी रविवार सकाळ मध्ये लेखमालिका स्वरुपात केले होते ते वाचनीय आहे. त्यातील फिर्यादीनेच केला न्याय हे वाचण्यासारखे आहे. 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट एका खोलीत बसलेल्या ज्युरींच्या भोवतीच एका केसभोवती गुंफलेला आहे. 'निकाल' म्हणजे 'न्याय' नव्हे. तांत्रिक बाजु भक्कम असतील तर निकाल अन्यायाच्या बाजुने जातो. संशयाचा फायदा हा आरोपीलाच मिळतो. गुन्हा या गोष्टीची सर्वसमावेशक व्याख्या करता आलेली नाही. एका देशात केलेले कृत्य गुन्हा असेल तर तेच कृत्य दुसर्‍या देशात गुन्हा असणार नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात जो निकाल आपल्याला मिळतो तो न्याय्य. ऐहिक न्यायालयात निर्दोष असणारी व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या न्यायालयात गुन्हेगार असु शकते. अथवा दोषी असणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात निर्दोष असु शकते. माझ्या स्वेच्छानिवृतीच्या वेळी संचालकांना मी हे लिहिले होते ते आठवले. प्रकाश घाटपांडे

वरदा 16/07/2008 - 17:57
कदाचित त्या गरीब माणसाला लग्न केलं तेव्हा काही काम असेल नंतर सुटले असेल्...त्यामुळे त्याने लग्न करणे चुकीचे हा मुद्दा चुकीचा आहे... पण हे मान्य, की करायचं असेल तर कुठलही काम करता येतं...आमच्याच जवळच्या छोट्या गावातला गरीब माणूस १० कंपन्यांमधे लागला आणि त्याला काढून टाकला...शेवटी त्याने स्टेशनजवळ चहा आणि ग्लुकोज बिस्कीटं मिळणारी गाडी टाकली आणि २४ तास तिथे बसला.. नाईट शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट मधल्या लोकांना रात्री आणि पहाटे चहा मिळायला लागल्यावर गाडी एवढी चालायला लागली... हळूहळू जम बसल्यावर वडे तळायचं सामानही जमवलं...बायको वडे करायला लागली.....सॉलीड मस्त चालायला लागली त्याची गाडी... तर मुद्दा हा की नोकरी मिळत नाही म्हणून बसून काही होणार नाही...आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील....खॉटं करणार्‍यांची काही कमी नाही... शितल तुझे अनुभव छान गं..त्या पुतण्याचा खून केलेला काका किती नालायक नुसता संताप आला वाचून्....सॉलीड डोकं सुन्न होत असेल ना हे काम करताना... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

विसोबा खेचर 16/07/2008 - 18:04
आणि अशा माणसांना चोरी करुन शिक्षा न देता सोडलं तर त्यांना अजून आत्मविश्वास येईल की रडलं की शिक्षा होणार नाही आणि ते तेच करु लागतील.... सहमत आहे! तात्या.

In reply to by वरदा

शितल 16/07/2008 - 18:19
अग तो काका असा कितीसा मोठा असेल जेम ते २५ चा असेल. चेहर्यावर असे भाव की ह्याने काही गड जिकुनच आणला आहे. खरच भर चॊकात अशा लोकाना फाशी दिली पाहिजे आणि त्या मात्रिकाला ही तेव्हा कोठे जरा वचक बसेल. अग लहान मुलाना असे काही केले तर डोके कामातुन जाते ग. :)

सुचेल तसं 16/07/2008 - 18:53
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" हा खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माझ्या मते न्यायाधीश लोक गुन्हेगाराचा इतिहास, गुन्हा करतेवेळीचे त्याचे/तिचे वय, गुन्ह्याची कारणं ह्याचा निश्चितच विचार करत असतील. परवाच म.टा. मधे सतीश कामतांचा एक लेख वाचला. त्यात त्यांनी सुमारे ५० वर्षांपुर्वीच्या "नानावटी केस" बद्दल लिहील आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी: कावस नानावटी हे नौदलाच्या 'म्हैसूर' या युद्धनौकेवर कमांडर होते. त्यांची पत्नी सिल्व्हिया व तीन मुले मुंबईत राहत असत. सन १९५६मध्ये प्रेम अहुजा नावाच्या एका उद्योगपतीशी त्यांचा परिचय झाला. त्याचे रूपांतर कौटुंबिक मैत्रीत झाले. नानावटी जहाजावर असताना, अहुजा आणि सिल्व्हिया यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आणि सिल्व्हियाने अहुजाशी विवाह करण्याचे ठरवले. नानावटी २२ एप्रिल १९५९ला घरी आले, तेव्हा सिल्व्हियाच्या तुटक वागणुकीने ते अस्वस्थ झाले. त्याचे कारण विचारल्यावर, अहुजाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याची कबुली तिने दिली. उद्विग्न झालेल्या नानावटींनी नौदलाच्या भांडारात जाऊन रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे घेतली. तेथूनच ते मोटारीने अहुजाच्या घरी गेले आणि त्याला गोळ्या घातल्या. खुनानंतर ते आधी नौदलाच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर पोलिसांना शरण आले. नानावटींनी खून केला असला, तरी खटला चालू असताना आणि नंतरही बहुसंख्य मुंबईकर त्यांच्याच बाजूला होते. सहा-सहा महिने कुटुंबापासून दूर राहून देशकर्तव्य बजावणारा अधिकारी हा 'हीरो' ठरला होता आणि त्याच्या पत्नीला 'नादी' लावणारा अहुजा खलनायक. खुनाच्या आरोपावरून खटला चालू असताना, नानावटींच्या 'पश्चात्ताप-दग्ध' पत्नीने त्यांच्या बाजूने साक्ष दिली. नानावटी हे कार्यक्षम, प्रामाणिक, चारित्र्यवान अधिकारी असल्याचे प्रमाणपत्र नौदलप्रमुखांनी साक्षीत दिले. खटल्याच्या खर्चासाठी नागरिक पैसे पाठवीत असत आणि अनेक स्त्रियांनी पाठवलेल्या नोटांवर लिपस्टिकच्या खुणा असत, असे वर्णन त्यावेळच्या बातम्यांत आढळते. वास्तविक या प्रेमसंबंधांत सिल्व्हियाचा सारखाच वाटा होता. तिची पत्रे याला साक्षी होती. तरीही केवळ अहुजालाच खलनायक मानले गेले. कदाचित नानावटींच्या बाजूने साक्ष देऊन सिल्व्हियाने आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, असे मुंबईकरांच्या नैतिक न्यायव्यवस्थेने मानले असेल. अहुजा मात्र दोषी ठरला, तो एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे प्रेम अव्हेरण्याची नैतिकता त्याने दाखविली नाही म्हणून आणि हा गुन्हा देहदंडास योग्य मानला गेला. भावनेच्या या प्रवाहात ज्युरी वाहून गेले, तरी कोर्टाने आपले कर्तव्य बजावले. नानावटींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला. सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि नानावटींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे राज्यपालांनी ती माफ केली आणि नानावटी कुटुंबासह देश सोडून कॅनडाला गेले, ते न परतण्यासाठी. राज्यपालांनी ही शिक्षा माफ करताना काय निकष लावले असतील? नानावटी हे नौदलात उच्चपदस्थ अधिकारी होते आणि ते कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे? की हा खून नसून परिस्थितीमुळे उद्भवलेला सदोष मनुष्यवध आहे असं मानून? ह्याचाच अर्थ असा की न्यायव्यवस्था देखील शिक्षा ठोठावताना पार्श्वभुमीचा विचार करते. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

वरदा 16/07/2008 - 19:21
मला ही केस माहीत होती..म्हणजे ऐकली होती...पण तुम्ही योग्य वेळी योग्य उदाहरण दिलंत.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 16/07/2008 - 19:26
नानावटी खुन खटाला हा अजरामर झाला आहे म्हणजे न्याय व्यवस्थेत काम करणार्या बहुताश: लोकाना हा खटला माहित आहे. आता नेव्हीत आणि त्याचे सबध तेवढे वरचे होते.पण सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हा खुप उच्च कोटीतला खटला आहे. असे फार कमी होते की खुन केल्यावर जन्मठेप हो ऊन राज्यपाल/ राष्ट्र्पती त्याची शिक्षा माफ करतो.

रामदास 16/07/2008 - 20:48
कायदा एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देताना पार्श्वभूमीचा विचार करते.उदा: पहिला गुन्हा , सामाजीक पार्श्वभूमी ,गुन्हेगाराचे वय वगैरे वगैरे .काही वेळा सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येते. (दारु पिऊन गाडी चालवणे.) काही वेळा आर्थीक दंड करून सोड्ण्यात येते. दारुच्या नशेतला खून , कट करून केलेला खून , खुनाचा हेतू नसताना झालेली हत्या या सगळ्याचा विचार वेगळ्या कलमाखाली होतो.बलात्कार अल्पवयीन मुलीवर (कलम ३७६) हा जास्त दंडनीय आहे . समस्या अशी आहे की आपले कायदे फार जुने झाले आहेत. त्यामुळे काही वेळा छोट्या गुन्ह्यासाठी मोठी सजा लागते. एका मिल मजूराला १५ ग्रॅम टिनोपाल चोरले म्हणून दिड वर्षाची शिक्षा झालेली पाहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर पार्श्वभूमी आपोआप लक्षात घेतली जाते.पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण?

शितल 16/07/2008 - 22:22
पण कायदे फार जुने आहेत.पण पुढाकार घेणार कोण? तुमचे म्हणने अगदी खरे आहे ब्रिटीशा॑नी घालुन दिलेले कायदेच आपण स्वात॑त्र्या न॑तर ही पाळत बसलो आहोत मला असे वाटते ही जसा समाज तसा कायदा केला पाहिजे. पुर्ण नविन कायदा अस्तित्वात आला पाहिजे आणि शिक्षा देन्याचा कालावधी ही ठरला पाहिजे. कोर्टाच्या कागदी घोडे कमी केले पाहिजेत. तपास य॑त्रणा ही अधिक सुधारली पाहिजे.

एकलव्य 17/07/2008 - 01:59
"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?" नक्कीच धरावी आणि तशी ती धरली जाते देखील. कायदा हा तर पाळायलाच हवा पण हा गुन्हा म्हणजे ही शिक्षा असा एकास एक नियम अस्तित्वात नाही. शिक्षा किती तीव्र द्यायची याचा न्याय करण्यासाठी तर योग्य "माणूस" हवा. (१) खून - मस्तीसाठी केलेला खून, क्षणिक रागात झालेला खून, राजकीय हत्या, बालहत्या आणि चिथावणीखोर भाषणांतून झालेल्या हत्या या प्रत्येकासाठी दिली जाणारी शिक्षेची तीव्रता वेगळी असते. (२) चोरीच्या बाबतीतही का आणि कोणत्या परिस्थितीत गुन्हा घडला यावर न्यायाधीश शिक्षा ठरवितात. (३) अगदी इतकेच नव्हे तर न्यायदानास अतिविलंब झाल्यास आता शिक्षा देण्यात अर्थ नाही याचीही जाण (काहीवेळा पळवाट) कायदा ठेवतो. दहा वर्षापूर्वी केलेल्या चोरीबद्दल आज एखाद्याला शिक्षा करणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला सुळावर चढविण्यासारखे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो... शितल - आपला लेख आवडला. - एकलव्य

मदनबाण 17/07/2008 - 14:21
गुन्ह्यामागची पार्श्वभुमी समजल्याने गुन्हा का केला,करवला गेला यांचे निदान करण्यास सोपे जाते.. धान्य चोरले = गुन्हा (ज्याच धान्य चोरीला गेल त्याचे नुकसान झाले व त्याला न्याय मिळाला पाहिजे हे अगदी मान्य) कारण :- पोटातली भुक !!!!! इथ चोरीचा उद्देश कुठल्याही प्रकारची चैन करणे हा नसुन्..जगण्यासाठी केली गेलेली धडपड आहे असे मला वाटते. परिस्थीतीमुळे माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे काही वेगळ सांगायची गरज नाही !! (दोन वेळच पोटभर जेवणार्‍यांना भुकेचा अर्थ खरचं कळतो का ?) ह्या विचारात पडलेला.. मदनबाण.....

अनिल हटेला 17/07/2008 - 16:59
गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हे मात्र पटल...... बाकी आपल्या कडे ब-याच प्रकार च्या चो-या होतात.... आय मीन राज्कारणी,फिक्सीन्ग्,वगैरे... आणी वर म्हटल्या प्रमाणे "पकडला जातो तोच चोर...." मग एखाद्याच्या हातुन चुकुन किवा अगदी असहाय्य्ते पोटी गुन्हा घडला , तर त्यामागील पाश्वभुमीचा विचार करुनच शिक्षा व्हावी,आणी केली जाते..... अगदी हेच म्हणायच होत मला ही.... बाकी वरील चर्चा वाचुन मूड बनला बर...!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

कोडगा 18/07/2008 - 18:47
जरी कायदा बदल आवश्यक असला, तरी समाजातील भ्रष्टाचार कमी होणे महत्वाचे आहे. ह्यासाठी स्वतःपासून सुरुवात करुया.....

मुकेश 20/07/2008 - 19:04
शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरू नये. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्याचे समर्थन करू नये असे मला वाटते. फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. मुकेश

शितल 20/07/2008 - 20:14
फक्त गुन्हा हा स्वसंरक्षणासाठी झाला असेल तरच गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी. पण बाकीच्या वेळी ही पार्श्वभुमी जमेत धरतात ,कागदोपत्री आणि साक्षीदारा॑च्या जबाणीवरूनपण जर तो गुन्हा सिध्द झाला तर त्यावेळी ही जी शिक्षा देण्यात येते तेव्हा त्या गुन्हाची पार्श्वभुमी असा गुन्हा त्या गुन्हेगारने याआधी केला आहे का, गुन्हा चुकुन झाला आहे का असे अनेक प्रकार असतात.
मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील. गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात. मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली. एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले.

एक प्रायोगिक कविता

केशवसुमार ·

कोलबेर 16/07/2008 - 04:18
बटाट्याची जिलबी आणिक रताळ्याचे गुलाबजामून कोक्यांची ही फणस बिर्याणी गोरील्लाला देतो आहे केसू सांगतो म्हणून 'कोलू' नवीन कडवी वळतो आहे (कोलू) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट 16/07/2008 - 04:43
केसू-कोलू ह्या नावाने आता विडंबने येतील तर ! (स्वगतः विडंबन मार्केटचे बाल्कनायझेशन होत असताना, कॉन्सॉलिडेशन करण्याकडे लक्ष द्यावे का ?) - (उत्कंठेत) सर्किट

बेसनलाडू 16/07/2008 - 04:25
प्रयोग सक्सेस्सफुल्ल!!!!!!! सर्व निकाल समाधानकारक! (प्रयोगशील)बेसनलाडू

सर्किट 16/07/2008 - 04:46
केसूशेठ, रामदासांनी दिलेली दुसरी ओळच वृत्तात न बसणारी असल्याने आपला नाईलाज झाला हे मान्य. ती ओळ नवीन काथ्याकुटात साला सुंभ पुराणा जळतो आहे अशी असती, तर तो खडा लागला नसता. त्यामुळे तुमचा अर्धा मार्क कापतो आहे, जरी तुमचा दोष नसला तरी. आणखी काही सूचना: इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा ऐवजी इतिहासा आडून धुमाळी, त्याच त्याच त्या निष्फळ चर्चा अणि फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे असे वृत्तात ओढाताण न करता बसते. एकूण गुण ९. घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे झकास ! (स्वगतः तरी सांगत होतो रामदासाला, केसूला च्यालेंज करू नकोस म्हणून.) - (संतुष्ट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 16/07/2008 - 10:16
फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे येथे वृत्ता ऐवजी वृत्त म्हणजे बातमी ला महत्व आहे सर्किट राव. गुण नका कापु त्याबदाल त्यांचे. (शंका चुकीचे मार्क कापल्याबद्दल मास्तरांचे मार्क कापता येतात का) केसुशेठ तुम्ही जबराच .आमच्या क्रमशः तर्रीवर भारीच लिवलय. :) स्वगतः इतकी सुंदर प्रतिभा असणारा हा माणुस विडंबनात का अडकलाय? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत 16/07/2008 - 05:03
सर्किट तर्कट, माथे फिरुनी उधळीत गुण फिरतो आहे मुक्तसुनितही "मुसू" होऊनि नवे दळण दळतो आहे विंगेमध्ये बाकीच्यांचा जथा सुसज्ज उभा राहे कुणी सांगो ना सांगो , नळ हा केसूचा गळतो आहे !

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार 16/07/2008 - 16:42
मुसूशेठ, कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या.. केशवसुमार.

प्रियाली 16/07/2008 - 06:31
अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती
गेंड्यासारख्या भरभक्कम आणि महत्त्वाच्या प्राण्याचा विसर पडल्याने अर्धा मार्क कट! बाकी मात्र फर्मास!!! साडे नऊ गुण :)

In reply to by प्रियाली

केशवसुमार 16/07/2008 - 10:04
खरच की, 'जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे' ह्या ओळी 'आणिक मेला गेंडा येथे संपादक मी म्हणतो आहे' अश्या लिहायला हव्या होत्या म्हणजे १/२ मार्क गेला नसता.. (खजिल)केशवसुमार

In reply to by पिवळा डांबिस

नेहमीची मजा वाटली नाही.??? मी सांगू का ते???... काका अहो आता वय झालं!!! आता विचार करायचा सुखहर्त्या दुखहर्त्याचा.. ही टवाळकी आमच्या सारख्या तरुण बैलांसाठी.. तुमच आरंभी वंदू चालू द्या.. :D (आस्तिक) बैलोबा

In reply to by धमाल नावाचा बैल

वा बैलोबा! नांवाला जागलात खरे!! अहो मला जे या कवितेबद्द्ल वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा.... पण बैलोबाकडून या कॉमनसेन्सची अपेक्षा करणंही चुकीचं असेल कदाचित!!! :))

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार 16/07/2008 - 10:28
बरोबर पिंडाशेठ, सगळी कविताच(??)मुळी जबरदस्ती निर्माण केली आहे.. आणि आम्ही ते पहिल्या कडव्यातच मान्य केले आहे.. जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे असो..परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद (आभारी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

केशवसुमारजी, तुमच्या प्रतिभेबद्द्ल आम्ही संशय व्यक्त करतो आहोत असे नका कृपया समजू. गैरसमज नसावा... आम्ही तुमच्या काव्याचे चाहतेच आहोत. उगाच का गुरू केलं तुम्हाला!:) आम्ही फक्त हा (आणि फक्त हाच!) प्रयोग ताणल्यासारखा वाटतो असं म्हटलं. तो तुम्ही केला म्हणून ताणला असं नव्हे तर कदाचित कोणीही केला असता तर तसाच झाला असता. शेवट्च्या दोन ओळींवरून आधीची कविता रचणं कठीण आहे. आणि ते तुम्हालाही लक्षात आल्याचं तुमच्या उत्तरावरून वाटतंय. असो. आम्ही आता तुमच्या पुढच्या कवितेची उत्सुकतेने वाट पहात आहोत. आपला शिष्य, पिडा

सहज 16/07/2008 - 08:04
सांड भांड उच्छाद मांडती झाला गेंडाही वक्री केसुची प्रतिभा न्यारी मिळते जेव्हा भांडवल भारी रंगा देखील हात धुण्या मग नंबर लावी बाजारी अवाक वाचक थक्क होउनी प्रतिसादी लावी हजेरी

विसोबा खेचर 16/07/2008 - 08:09
केशवा, पायांचा फोटू पाठवून दे. फ्रेम करून घरात लावेन म्हणतो..! :) मस्त कविता.. केसूच्या विडंबनापेक्षा त्याच्या कविता आम्हाला अधिक आवडतात... तात्या.

चतुरंग 16/07/2008 - 08:12
साष्टांग दंडवत, गुरुवर्य!! अत्यानंदाने लोटपोट झाल्यामुळे सहर्ष सादर - जमाव काही विडंबनाला पाने आता पुसतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे एकामागेएक विडंबुन कविता आता छळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे कवयित्री वा कवी बिचारा पहा कसा कळवळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे 'रंगा' म्हणवी शिष्य 'केसु'चा, जिलब्या मेला तळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे चतुरंग

प्राजु 16/07/2008 - 08:36
के.सु... सह्हीच.. चतुरंगराव.. आपल्यालाही सलाम ! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 16/07/2008 - 10:07
वा वा मस्तच! केसु द ग्रेट, लई झ्याक!!!!!!!!!!!!! अगदी टोपी उडवली (हॅट्स ऑफ ;) ) -(केसुच्या विडंबनांचा पंखा) ऋषिकेश

केशवसुमार 17/07/2008 - 12:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

वरदा 17/07/2008 - 23:27
केसु आणि चतुरंग छान वळलेयत कडवी...मज्जा आली...... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

कोलबेर 16/07/2008 - 04:18
बटाट्याची जिलबी आणिक रताळ्याचे गुलाबजामून कोक्यांची ही फणस बिर्याणी गोरील्लाला देतो आहे केसू सांगतो म्हणून 'कोलू' नवीन कडवी वळतो आहे (कोलू) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट 16/07/2008 - 04:43
केसू-कोलू ह्या नावाने आता विडंबने येतील तर ! (स्वगतः विडंबन मार्केटचे बाल्कनायझेशन होत असताना, कॉन्सॉलिडेशन करण्याकडे लक्ष द्यावे का ?) - (उत्कंठेत) सर्किट

बेसनलाडू 16/07/2008 - 04:25
प्रयोग सक्सेस्सफुल्ल!!!!!!! सर्व निकाल समाधानकारक! (प्रयोगशील)बेसनलाडू

सर्किट 16/07/2008 - 04:46
केसूशेठ, रामदासांनी दिलेली दुसरी ओळच वृत्तात न बसणारी असल्याने आपला नाईलाज झाला हे मान्य. ती ओळ नवीन काथ्याकुटात साला सुंभ पुराणा जळतो आहे अशी असती, तर तो खडा लागला नसता. त्यामुळे तुमचा अर्धा मार्क कापतो आहे, जरी तुमचा दोष नसला तरी. आणखी काही सूचना: इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा ऐवजी इतिहासा आडून धुमाळी, त्याच त्याच त्या निष्फळ चर्चा अणि फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे असे वृत्तात ओढाताण न करता बसते. एकूण गुण ९. घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे झकास ! (स्वगतः तरी सांगत होतो रामदासाला, केसूला च्यालेंज करू नकोस म्हणून.) - (संतुष्ट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ 16/07/2008 - 10:16
फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे येथे वृत्ता ऐवजी वृत्त म्हणजे बातमी ला महत्व आहे सर्किट राव. गुण नका कापु त्याबदाल त्यांचे. (शंका चुकीचे मार्क कापल्याबद्दल मास्तरांचे मार्क कापता येतात का) केसुशेठ तुम्ही जबराच .आमच्या क्रमशः तर्रीवर भारीच लिवलय. :) स्वगतः इतकी सुंदर प्रतिभा असणारा हा माणुस विडंबनात का अडकलाय? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत 16/07/2008 - 05:03
सर्किट तर्कट, माथे फिरुनी उधळीत गुण फिरतो आहे मुक्तसुनितही "मुसू" होऊनि नवे दळण दळतो आहे विंगेमध्ये बाकीच्यांचा जथा सुसज्ज उभा राहे कुणी सांगो ना सांगो , नळ हा केसूचा गळतो आहे !

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार 16/07/2008 - 16:42
मुसूशेठ, कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या.. केशवसुमार.

प्रियाली 16/07/2008 - 06:31
अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती
गेंड्यासारख्या भरभक्कम आणि महत्त्वाच्या प्राण्याचा विसर पडल्याने अर्धा मार्क कट! बाकी मात्र फर्मास!!! साडे नऊ गुण :)

In reply to by प्रियाली

केशवसुमार 16/07/2008 - 10:04
खरच की, 'जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे' ह्या ओळी 'आणिक मेला गेंडा येथे संपादक मी म्हणतो आहे' अश्या लिहायला हव्या होत्या म्हणजे १/२ मार्क गेला नसता.. (खजिल)केशवसुमार

In reply to by पिवळा डांबिस

नेहमीची मजा वाटली नाही.??? मी सांगू का ते???... काका अहो आता वय झालं!!! आता विचार करायचा सुखहर्त्या दुखहर्त्याचा.. ही टवाळकी आमच्या सारख्या तरुण बैलांसाठी.. तुमच आरंभी वंदू चालू द्या.. :D (आस्तिक) बैलोबा

In reply to by धमाल नावाचा बैल

वा बैलोबा! नांवाला जागलात खरे!! अहो मला जे या कवितेबद्द्ल वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा.... पण बैलोबाकडून या कॉमनसेन्सची अपेक्षा करणंही चुकीचं असेल कदाचित!!! :))

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार 16/07/2008 - 10:28
बरोबर पिंडाशेठ, सगळी कविताच(??)मुळी जबरदस्ती निर्माण केली आहे.. आणि आम्ही ते पहिल्या कडव्यातच मान्य केले आहे.. जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे असो..परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद (आभारी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

केशवसुमारजी, तुमच्या प्रतिभेबद्द्ल आम्ही संशय व्यक्त करतो आहोत असे नका कृपया समजू. गैरसमज नसावा... आम्ही तुमच्या काव्याचे चाहतेच आहोत. उगाच का गुरू केलं तुम्हाला!:) आम्ही फक्त हा (आणि फक्त हाच!) प्रयोग ताणल्यासारखा वाटतो असं म्हटलं. तो तुम्ही केला म्हणून ताणला असं नव्हे तर कदाचित कोणीही केला असता तर तसाच झाला असता. शेवट्च्या दोन ओळींवरून आधीची कविता रचणं कठीण आहे. आणि ते तुम्हालाही लक्षात आल्याचं तुमच्या उत्तरावरून वाटतंय. असो. आम्ही आता तुमच्या पुढच्या कवितेची उत्सुकतेने वाट पहात आहोत. आपला शिष्य, पिडा

सहज 16/07/2008 - 08:04
सांड भांड उच्छाद मांडती झाला गेंडाही वक्री केसुची प्रतिभा न्यारी मिळते जेव्हा भांडवल भारी रंगा देखील हात धुण्या मग नंबर लावी बाजारी अवाक वाचक थक्क होउनी प्रतिसादी लावी हजेरी

विसोबा खेचर 16/07/2008 - 08:09
केशवा, पायांचा फोटू पाठवून दे. फ्रेम करून घरात लावेन म्हणतो..! :) मस्त कविता.. केसूच्या विडंबनापेक्षा त्याच्या कविता आम्हाला अधिक आवडतात... तात्या.

चतुरंग 16/07/2008 - 08:12
साष्टांग दंडवत, गुरुवर्य!! अत्यानंदाने लोटपोट झाल्यामुळे सहर्ष सादर - जमाव काही विडंबनाला पाने आता पुसतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे एकामागेएक विडंबुन कविता आता छळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे कवयित्री वा कवी बिचारा पहा कसा कळवळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे 'रंगा' म्हणवी शिष्य 'केसु'चा, जिलब्या मेला तळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे चतुरंग

प्राजु 16/07/2008 - 08:36
के.सु... सह्हीच.. चतुरंगराव.. आपल्यालाही सलाम ! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 16/07/2008 - 10:07
वा वा मस्तच! केसु द ग्रेट, लई झ्याक!!!!!!!!!!!!! अगदी टोपी उडवली (हॅट्स ऑफ ;) ) -(केसुच्या विडंबनांचा पंखा) ऋषिकेश

केशवसुमार 17/07/2008 - 12:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

वरदा 17/07/2008 - 23:27
केसु आणि चतुरंग छान वळलेयत कडवी...मज्जा आली...... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली. हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते. आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.

असावी मुलगी एक तरी

श्रीकृष्ण सामंत ·

शितल 16/07/2008 - 02:56
उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून हे तर मस्तच जमले आहे.

प्रियाली 16/07/2008 - 04:16
असावी मुलगी एक तरी
अगदी खरं! मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट!! असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची अगदी! कविता आवडली. (आनंदी) प्रियाली

प्रियाली ,शितल आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 16/07/2008 - 07:41
माझ्याही अशाच भावना आहेत. मुली म्हणजे elegance. मुली म्हणजे मानवी मने सांधणारे पूल. स्त्री जेवढे effective networking मानवी दृष्टी न विसरता करू शकते तेवढे पुरूषाला कधीच जमणार नाही. असे असतांनाही पुरूषांनी जे इतिहास लिहीलेत त्यात पुष्कळदा स्त्रीलाच लढायांसाठी, भांडणासाठी अकारण दोष दिलेले आढळतात. आनंदीबाईंना पुरूषी कारस्थानानेच ध चा मा केल्याचा डाग लावण्यात आला.

In reply to by अरुण मनोहर

अरुण मनोहरजी, मी आपल्या विचाराशी पुर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by विसोबा खेचर

विसोबाजी, आपल्याला कविता आवडल्याचं वाचून खूप बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

काका, कविता छानच आहे. उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून (डब्बल आनंदी) बिपिन.

काका, माझ्याबाबतीत माझ्या बाबांचं काय मत होतं काय माहित! पण कविता छानच आहे. म्हणून वाटे असावी एक तरी मुलगी करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती आपल्यावर एवढं प्रेम करणारे (आई आणि) बाबा आहेत ही भावना किती सुखावणारी आहे. इंग्लिशमधे म्हणतात ना त्याची आठवण झाली: "A son is a son till he gets him a wife, but a daughter’s a daughter the rest of your life." संहिता

प्राजु 16/07/2008 - 18:09
सामंत काका, सुंदर आहे कविता... असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची मस्तच. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे. एक मुलगीच, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 16/07/2008 - 19:32
काव्य सुरेख आहे! (मुलगी/स्त्री ही बर्‍याचवेळा अत्यंत लवचिक मनोवृत्तीची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात वाकबगार अशी असते. कठिण परिस्थितीत पुरुष व्यसनाधीन होतात, आत्महत्या करतात (स्त्रियाही हे करतात पण फार क्वचित), परिस्थितीला तोंड देऊन, टक्कर देऊन उभे रहाण्याचे बळ हे स्त्रीच जास्तवेळा दाखवून देते. अशा वेळी 'अबला' हा शब्द किती चुकीचा आहे हे कळते.) चतुरंग

शितल 16/07/2008 - 02:56
उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून हे तर मस्तच जमले आहे.

प्रियाली 16/07/2008 - 04:16
असावी मुलगी एक तरी
अगदी खरं! मुलगी असणं ही अतिशय आनंदाची गोष्ट!! असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची अगदी! कविता आवडली. (आनंदी) प्रियाली

प्रियाली ,शितल आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 16/07/2008 - 07:41
माझ्याही अशाच भावना आहेत. मुली म्हणजे elegance. मुली म्हणजे मानवी मने सांधणारे पूल. स्त्री जेवढे effective networking मानवी दृष्टी न विसरता करू शकते तेवढे पुरूषाला कधीच जमणार नाही. असे असतांनाही पुरूषांनी जे इतिहास लिहीलेत त्यात पुष्कळदा स्त्रीलाच लढायांसाठी, भांडणासाठी अकारण दोष दिलेले आढळतात. आनंदीबाईंना पुरूषी कारस्थानानेच ध चा मा केल्याचा डाग लावण्यात आला.

In reply to by अरुण मनोहर

अरुण मनोहरजी, मी आपल्या विचाराशी पुर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by विसोबा खेचर

विसोबाजी, आपल्याला कविता आवडल्याचं वाचून खूप बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

काका, कविता छानच आहे. उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून (डब्बल आनंदी) बिपिन.

काका, माझ्याबाबतीत माझ्या बाबांचं काय मत होतं काय माहित! पण कविता छानच आहे. म्हणून वाटे असावी एक तरी मुलगी करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती आपल्यावर एवढं प्रेम करणारे (आई आणि) बाबा आहेत ही भावना किती सुखावणारी आहे. इंग्लिशमधे म्हणतात ना त्याची आठवण झाली: "A son is a son till he gets him a wife, but a daughter’s a daughter the rest of your life." संहिता

प्राजु 16/07/2008 - 18:09
सामंत काका, सुंदर आहे कविता... असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची मस्तच. मुलगी असणं म्हणजे खरंच भाग्याचं आहे. एक मुलगीच, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 16/07/2008 - 19:32
काव्य सुरेख आहे! (मुलगी/स्त्री ही बर्‍याचवेळा अत्यंत लवचिक मनोवृत्तीची, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात वाकबगार अशी असते. कठिण परिस्थितीत पुरुष व्यसनाधीन होतात, आत्महत्या करतात (स्त्रियाही हे करतात पण फार क्वचित), परिस्थितीला तोंड देऊन, टक्कर देऊन उभे रहाण्याचे बळ हे स्त्रीच जास्तवेळा दाखवून देते. अशा वेळी 'अबला' हा शब्द किती चुकीचा आहे हे कळते.) चतुरंग
व्हावी एक तरी मुलगी असे आल्याने प्रत्यंतर मुली शिवाय कसले जीवन अन नसे कसले गत्यंतर करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती जन्माने असेल जरी ती बाई करू नका गैरसमज काही क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे विचारपूस करण्याची करू नका घाई नाही सांगणार ती मनातले काही असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून विकसूनी होई जणू सुंदरी उमलते ती अपुली कळी होऊनी माता भविष्यातली उघडी रहस्य निसर्गाचे उरी धरूनी त्या देवदुतासी सांगे अपुल्या लोचनातूनी

(तू)

चतुरंग ·

प्रियाली 15/07/2008 - 20:56
कवितांशी माझा दूरान्वये संबंध नाही :( पण तू बुद्धीबळागत नकोस खेळू मी त्या प्याद्यागत कोलमडतो

केशवसुमार 15/07/2008 - 21:10
वा रंगाशेठ, एकदम झकास मुक्तके..चालूद्या.. प्रियालीताई, जबरा प्रतिचाल (हसरा)केशवसुमार स्वगतः केश्या प्रतिसादा बरोबर स्वगत लिहिलेच पाहिजे का? गप्प बस अता :T

प्राजु 15/07/2008 - 22:06
चालीवर प्रतिचाली... चालूद्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 22:31
सदर संकेतस्थळावरच्या कालातीत साहित्याचे संचित मुक्तकाच्या माध्यमातून करण्याच्या संकल्पनेला १० पैकी दहा गुण. "नाहीन" हा शब्दा न कळल्या मुळे - २ मार्क एकूण ६ मार्क (मुक्तकाच्या विडंबनाला आम्ही ७ पेक्षा अधिक गुण देत नाही.) पण प्रियालीची काव्यप्रतिभा बहरण्यास कारणीभूत झाल्याने, +१. एकूण सात मार्क. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 15/07/2008 - 22:46
"नाहीन" मधे न कळण्यासारखे काही नाही - नहाणे= अंघोळ करणे, चे ते रुप आहे! (स्वगत - बाकी रंगा, तुझ्या विडंबनात सुधारणा आहे हो, मास्तरांनी ह्यावेळी ७ गुण दिलेत, मागल्या खेपेस ६ च होते! केशा आता सटपटला असेल कांपिटिशन वाढली म्हणून!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 15/07/2008 - 22:49
न्हाईन बरे वाटले असते का ? धन्यवाद. (स्वगतः इतके शिंपल शब्द कळत नाही सर्किटा, बरे झाले परीक्षक झालास ते. उगाच विडंबने करण्यात वेळ घालवू नकोस आता.) - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 15/07/2008 - 23:03
खरंच की, माझेच चूक आहे. परीक्षक महोदय, 'न्हाईन' असेच हवे होते! (चुकून त्याही शब्दाचे विडंबन झाले). पुढल्या विडंबनात अशी चूक होणार नाही! :) चतुरंग

प्रियाली 15/07/2008 - 20:56
कवितांशी माझा दूरान्वये संबंध नाही :( पण तू बुद्धीबळागत नकोस खेळू मी त्या प्याद्यागत कोलमडतो

केशवसुमार 15/07/2008 - 21:10
वा रंगाशेठ, एकदम झकास मुक्तके..चालूद्या.. प्रियालीताई, जबरा प्रतिचाल (हसरा)केशवसुमार स्वगतः केश्या प्रतिसादा बरोबर स्वगत लिहिलेच पाहिजे का? गप्प बस अता :T

प्राजु 15/07/2008 - 22:06
चालीवर प्रतिचाली... चालूद्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 22:31
सदर संकेतस्थळावरच्या कालातीत साहित्याचे संचित मुक्तकाच्या माध्यमातून करण्याच्या संकल्पनेला १० पैकी दहा गुण. "नाहीन" हा शब्दा न कळल्या मुळे - २ मार्क एकूण ६ मार्क (मुक्तकाच्या विडंबनाला आम्ही ७ पेक्षा अधिक गुण देत नाही.) पण प्रियालीची काव्यप्रतिभा बहरण्यास कारणीभूत झाल्याने, +१. एकूण सात मार्क. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 15/07/2008 - 22:46
"नाहीन" मधे न कळण्यासारखे काही नाही - नहाणे= अंघोळ करणे, चे ते रुप आहे! (स्वगत - बाकी रंगा, तुझ्या विडंबनात सुधारणा आहे हो, मास्तरांनी ह्यावेळी ७ गुण दिलेत, मागल्या खेपेस ६ च होते! केशा आता सटपटला असेल कांपिटिशन वाढली म्हणून!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 15/07/2008 - 22:49
न्हाईन बरे वाटले असते का ? धन्यवाद. (स्वगतः इतके शिंपल शब्द कळत नाही सर्किटा, बरे झाले परीक्षक झालास ते. उगाच विडंबने करण्यात वेळ घालवू नकोस आता.) - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग 15/07/2008 - 23:03
खरंच की, माझेच चूक आहे. परीक्षक महोदय, 'न्हाईन' असेच हवे होते! (चुकून त्याही शब्दाचे विडंबन झाले). पुढल्या विडंबनात अशी चूक होणार नाही! :) चतुरंग
अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;) तू भयकथेगत नकोस येऊ मी त्या पालीगत थरथरतो... तू 'इतिहास' होऊन नकोस वाहू 'बे-भान'पणे मी भरकटतो... तू 'वैशाख फळ' होउन जवळ राहा मी ओरपून खाईन असा... तू 'गजल' एखादी होउन ये मी विडंबनात नाहीन असा... चतुरंग

मोघेकाकू..!

विसोबा खेचर ·

प्राजु 15/07/2008 - 18:25
त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! वा तात्या... अतिशय सुंदर. हा शेवटचा पॅरा सुन्न करून गेला. खूप छान लिहिलं आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ आवांतर : व्यक्तीचित्र कशाशी खातात हे प्राजूला दाखवतो या इराद्याने ताबडतोब पोस्ट नाहीना केलं?? (ह्.घ्या.)

विकास 15/07/2008 - 18:42
सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे. "शेजार"आणि "घरोबा" या शब्दांशी निगडीत अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या....

वरदा 15/07/2008 - 18:43
डोळ्यात पाणी आलं एकदम... अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!" खरच किती चांगले विचार्....खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/07/2008 - 11:16
तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात
१००% सहमत थेट भिडलं तात्या तुमचं हे चित्रण . -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मनस्वी 15/07/2008 - 19:05
आज अशी माणसे बघायला मिळणे दुर्मिळच.. त्यांचा सहवास तर दूरची गोष्ट.
परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या!
आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?
मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या!
दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, प्रेमळ अन् निरागस मोघेकाकूंना देवही अलगद काही त्रास न होउ देता घेउन गेला! आवडल्या मोघेकाकू! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रियाली 15/07/2008 - 19:05
नेहमीसारखंच फर्मास जमलंय व्यक्तिचित्र. सामान्य माणसांतला असामान्यपणा अशा दिलखुलास व्यक्तिचित्रांनीही खुलतो असं वाटतं. मोघेकाकूंना चांगला मृत्यू आला.

विद्याधर३१ 15/07/2008 - 19:07
तुम्ही होम पीचवर असताना लेख रंगला नसता तरच नवल होते. व्यक्तिचित्रे रंगवण्याची खसियत आवडली. लेख वाचताना स्वत: तेथे असल्याचा भास झाला. यातच सर्व काही आले. आपला (वाचक)विद्याधर अवांतर: गटण्याचा लेख कधी पाडताय? :W

मुक्तसुनीत 15/07/2008 - 19:26
...तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. तात्या , पुन्हा एकदा धन्यवाद ! लिखाण खूप आवडले. (तुमची बिल्डींग पहावीशी वाटते आहे !) :-)

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 15/07/2008 - 23:07
..तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. अगदी बरोबर ! सुंदर चित्रण, तात्या. - सर्किट

चतुरंग 15/07/2008 - 19:27
मोतीचुराचा लाडूच होता! :) (अगदी मोघेकाकूंनी केल्यासारखा वाटला!) सर्वसामान्य माणसांकडे एका वेगळ्याच नजरेने तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे जे काय भावलं आहे ते शब्दात मांडू शकता हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत! जियो!! (स्वगत - एवढं चांगलं लिखाण मिपावर भरभरुन येत असताना हा तात्या ट्रॅफिक जॅमची काळजी का करतो? :W ) चतुरंग

शिप्रा 15/07/2008 - 19:38
मस्त लिहिले आहे..तात्या...असे वाटले ह्या फ्लॅट संस्क्रुतीतुन बाहेर पडुन परत चाळीत किंवा पुण्याचा वाडा संस्क्रुतीत जावे..जिथे पैश्यापेक्षा माणुसकीला महत्व होते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

अभिज्ञ 15/07/2008 - 20:07
अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. खास संग्रहि ठेवावा असा लेख! अभिनंदन. अभिज्ञ.

केशवसुमार 15/07/2008 - 20:49
तात्याशेठ, व्यक्तीचित्रांची भट्टी बाकी तुम्हाला बेष्ट जमते यात वाद नाही.. नेहमी प्रमाणेच सुंदर लेख.. (वल्ली)केशवसुमार स्वगतः साले हे लेखक व्यक्तीचित्राचा शेवट नेहमी दु:खीच का करतात? :/

In reply to by केशवसुमार

वरदा 15/07/2008 - 22:34
व्यक्तीचित्राचं विडंबन म्हणून हसता विनोदी शेवट असणारं एखादं व्यक्तिचित्र लिहाच केसु...:)))) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अशा मोघेकाकू मला वाटते प्रत्येक चाळीत किंवा वाड्यात असतातच. तात्याची वर्णनशैलीही अगदीच खास. आमच्या वाड्यात पण आहेत अशा एक काकू, वाड्यात त्याना सगळे 'विनयच्या आई' म्हणतात. खरोखर अजातशत्रू व्यक्तिमत्व असतात. वाडा गेला ओनरशिप घरे आली पण या नवीन 'दार'बंद संस्कृतीतही 'विनयच्या आईंचे दार कोणाच्याही मदतीसाठी सताड उघडे असते. त्यांचे यजमान त्याना दादा म्हणतात ते म्हणजे तर अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. तात्या खरोखर तुझ्यामुळे आठवण झाली बघ त्यांची. पुण्याचे पेशवे

अशी माणसे फक्त जुन्या चाळीतच पाह्यला मिळायची. आत्ताच्या फ्लॅट स॑स्कृतीत फारच अवघड आहे. शिवाय मदत करायला गेल॑ तर चो॑बडेपणा वाटण्याची शक्यता अधिक! प्रायव्हसी डिस्टर्ब होते ना! तात्या, कालच सई परा॑जपे॑चा 'कथा' चित्रपट (कितव्या॑दा कुणास ठाऊक) पाहात होतो. त्यातला राजाराम (नसिरूद्दिन शाह) अगदी तुमच्या मोघेकाकू॑सारखा आहे!

शितल 15/07/2008 - 22:21
तात्या , मोघे काकुचा सहवास तुम्हाला लाभला हे खुप छान आहे, अशी लोक फार कमी असतात जी सदैव दुसर्याच्या मदतीला धावुन येतात आणि स्वत:च्या दुखाचा बाऊ न करता इतराच्या सुखात , आनदात रमतात. पण खरच मरण ही खुप छान आले पण त्याना अजुन आयुष्य लाभले असते तर बरे झाले असते असे वाटते.

>> याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं! क्या बात है तात्या ! तू व्यक्तिचित्रण लिहितोस तेव्हा असं असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याही खूप ओळखीची आहे. -------- ईश्वर मोघेकाकूंच्या प्रेमळ आत्म्यास शांती देवो ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

मोघेकाकूंचं व्यक्तिचित्र आवडले, संपुर्ण लेखन वाचतांना मोघेकाकू डोळ्यासमोर वावरत होत्या, त्यांची लगबग दिसत होती. आणि शेवटचा प्रवास मात्र अगदी शांत, जीवाला हळहळ करायला लावणारा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल केळकर 16/07/2008 - 09:53
मस्त व्यक्तिचित्र. आमची आजची पिढी नक्किच दुर्दैवी ज्यांना चाळीतील एकोपा, मोठ्या माणसांचे मार्गदर्शन , दुसर्‍यांना मदत करण्याची , त्यांच्या अडीअडचणींना धावुन जाण्याची वृत्ती अनुभवायला नाही मिळाली अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

तात्याराव, आपल्याला मानलं.सुरवाती पासून शेवट पर्यंत मन लावून वाचलं.खूप आवडलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

छोटा डॉन 16/07/2008 - 13:08
सामान्यांचे असामान्यत्व एका सामान्याच्या नजरेतुन टिपण्याचे "आख्यान" उत्तम जमले आहे ... रोजच्ज्या व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो , त्यांच्याशी व्यवहार करतो पण कधीतरीच त्यांच्यातले "असामान्यत्व" आपल्या लक्षात येते. गावाकडे अशी खुप माणसे पाहिली लहानपणी, त्यांच्या आठवणी आजही येतात ... त्यांनी दिलेल्या "प्रेमाची आठवण" म्हणुन असा लेख लिहणे यातच त्याची थोडीशी का होईन "परतफेड" होय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी 16/07/2008 - 13:41
सुंदर व्यक्तिचित्रण रंगवले आहे, तात्या. मोघेकाकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. शेवट चटका लावून गेला. ईश्वरी

नारदाचार्य 16/07/2008 - 17:26
व्यक्तिचित्र. सुरवात 'नारायण'चा भास करून देणारी. पण... होळी? "त्या रात्री होळी पेटली..." हे काय लिहून गेलात विसोबा? पटलं नाही. अजिबात नाही. मोघेकाकूंच्या चितेची होळी? काही तरी गडबड आहे. एक तर आमच्या आकलनात किंवा लेखनात तरी. होळी अमंगलाची करतात ही धारणा चुकीची असेल तर लेखन बरोबर आहे. ही धारणा बरोबर असेल तर मोघेकाकूंच्या चितेची होळी होऊ शकत नाही. आमचं चुकत असेल तर आधीच शब्द मागं घेऊन ठेवतोय.

विसोबा खेचर 17/07/2008 - 09:10
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मन:पूर्वक आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

सुचेल तसं 17/07/2008 - 09:18
तात्या, जबरदस्त हा एकच शब्द तुमच्या हया लेखाला योग्य ठरेल. जाताना जीवाला अगदी चटका लाऊन गेल्या मोघेकाकू. http://sucheltas.blogspot.com

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! नारदाचार्यांशी सहमत. चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! मन सुन्न करून गेले हे वाक्य. मनाला स्पर्ष करणारे लिखाण. अभिनंदन तात्या. अशा व्यक्तींचा सहवास, त्यांच्या आठवणीत रमण्याचे भाग्य तुम्हाला लाभले, नशिबवान आहात.

विसोबा खेचर 18/07/2008 - 09:31
सुचेल तसं, प्रभाकरशेठ, आपले मनापासून आभार... या असभ्य, असंस्कृत, व शिवराळ माणसाने केलेले वेडेवाकडे लेखन आपल्या सगळ्यांनी वाचले व कौतुक केले त्याबद्दल सर्वांचेच पुनश्च एकदा आभार...! असो, तात्या.

शिंगाड्या 18/07/2008 - 13:33
अप्रतीम व्यक्तिमत्व..अन तेव्हढ्याच ताकदीचे लेखन... अवांतरः २,४ दिवसांपसुन वमिसळपाववर चाललेल्या 'ऐतिहासिक' लेखनानंतर आलेला हा लेख फार सुखवुन गेला! वळीवाच्या पावसानंतचे निरभ्र आकाशासारखा!!

आंबोळी 18/07/2008 - 17:25
लगबगीत असलेल्या मोघे काकू थेट डोळ्यासमोर उभ्या केल्यात तात्या. सुंदर. आंबोळी

प्राजु 15/07/2008 - 18:25
त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! वा तात्या... अतिशय सुंदर. हा शेवटचा पॅरा सुन्न करून गेला. खूप छान लिहिलं आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ आवांतर : व्यक्तीचित्र कशाशी खातात हे प्राजूला दाखवतो या इराद्याने ताबडतोब पोस्ट नाहीना केलं?? (ह्.घ्या.)

विकास 15/07/2008 - 18:42
सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे. "शेजार"आणि "घरोबा" या शब्दांशी निगडीत अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या....

वरदा 15/07/2008 - 18:43
डोळ्यात पाणी आलं एकदम... अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!" खरच किती चांगले विचार्....खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश 16/07/2008 - 11:16
तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात
१००% सहमत थेट भिडलं तात्या तुमचं हे चित्रण . -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मनस्वी 15/07/2008 - 19:05
आज अशी माणसे बघायला मिळणे दुर्मिळच.. त्यांचा सहवास तर दूरची गोष्ट.
परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या!
आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?
मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या!
दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, प्रेमळ अन् निरागस मोघेकाकूंना देवही अलगद काही त्रास न होउ देता घेउन गेला! आवडल्या मोघेकाकू! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रियाली 15/07/2008 - 19:05
नेहमीसारखंच फर्मास जमलंय व्यक्तिचित्र. सामान्य माणसांतला असामान्यपणा अशा दिलखुलास व्यक्तिचित्रांनीही खुलतो असं वाटतं. मोघेकाकूंना चांगला मृत्यू आला.

विद्याधर३१ 15/07/2008 - 19:07
तुम्ही होम पीचवर असताना लेख रंगला नसता तरच नवल होते. व्यक्तिचित्रे रंगवण्याची खसियत आवडली. लेख वाचताना स्वत: तेथे असल्याचा भास झाला. यातच सर्व काही आले. आपला (वाचक)विद्याधर अवांतर: गटण्याचा लेख कधी पाडताय? :W

मुक्तसुनीत 15/07/2008 - 19:26
...तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. तात्या , पुन्हा एकदा धन्यवाद ! लिखाण खूप आवडले. (तुमची बिल्डींग पहावीशी वाटते आहे !) :-)

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 15/07/2008 - 23:07
..तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते. अगदी बरोबर ! सुंदर चित्रण, तात्या. - सर्किट

चतुरंग 15/07/2008 - 19:27
मोतीचुराचा लाडूच होता! :) (अगदी मोघेकाकूंनी केल्यासारखा वाटला!) सर्वसामान्य माणसांकडे एका वेगळ्याच नजरेने तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे जे काय भावलं आहे ते शब्दात मांडू शकता हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत! जियो!! (स्वगत - एवढं चांगलं लिखाण मिपावर भरभरुन येत असताना हा तात्या ट्रॅफिक जॅमची काळजी का करतो? :W ) चतुरंग

शिप्रा 15/07/2008 - 19:38
मस्त लिहिले आहे..तात्या...असे वाटले ह्या फ्लॅट संस्क्रुतीतुन बाहेर पडुन परत चाळीत किंवा पुण्याचा वाडा संस्क्रुतीत जावे..जिथे पैश्यापेक्षा माणुसकीला महत्व होते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

अभिज्ञ 15/07/2008 - 20:07
अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. खास संग्रहि ठेवावा असा लेख! अभिनंदन. अभिज्ञ.

केशवसुमार 15/07/2008 - 20:49
तात्याशेठ, व्यक्तीचित्रांची भट्टी बाकी तुम्हाला बेष्ट जमते यात वाद नाही.. नेहमी प्रमाणेच सुंदर लेख.. (वल्ली)केशवसुमार स्वगतः साले हे लेखक व्यक्तीचित्राचा शेवट नेहमी दु:खीच का करतात? :/

In reply to by केशवसुमार

वरदा 15/07/2008 - 22:34
व्यक्तीचित्राचं विडंबन म्हणून हसता विनोदी शेवट असणारं एखादं व्यक्तिचित्र लिहाच केसु...:)))) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अशा मोघेकाकू मला वाटते प्रत्येक चाळीत किंवा वाड्यात असतातच. तात्याची वर्णनशैलीही अगदीच खास. आमच्या वाड्यात पण आहेत अशा एक काकू, वाड्यात त्याना सगळे 'विनयच्या आई' म्हणतात. खरोखर अजातशत्रू व्यक्तिमत्व असतात. वाडा गेला ओनरशिप घरे आली पण या नवीन 'दार'बंद संस्कृतीतही 'विनयच्या आईंचे दार कोणाच्याही मदतीसाठी सताड उघडे असते. त्यांचे यजमान त्याना दादा म्हणतात ते म्हणजे तर अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. तात्या खरोखर तुझ्यामुळे आठवण झाली बघ त्यांची. पुण्याचे पेशवे

अशी माणसे फक्त जुन्या चाळीतच पाह्यला मिळायची. आत्ताच्या फ्लॅट स॑स्कृतीत फारच अवघड आहे. शिवाय मदत करायला गेल॑ तर चो॑बडेपणा वाटण्याची शक्यता अधिक! प्रायव्हसी डिस्टर्ब होते ना! तात्या, कालच सई परा॑जपे॑चा 'कथा' चित्रपट (कितव्या॑दा कुणास ठाऊक) पाहात होतो. त्यातला राजाराम (नसिरूद्दिन शाह) अगदी तुमच्या मोघेकाकू॑सारखा आहे!

शितल 15/07/2008 - 22:21
तात्या , मोघे काकुचा सहवास तुम्हाला लाभला हे खुप छान आहे, अशी लोक फार कमी असतात जी सदैव दुसर्याच्या मदतीला धावुन येतात आणि स्वत:च्या दुखाचा बाऊ न करता इतराच्या सुखात , आनदात रमतात. पण खरच मरण ही खुप छान आले पण त्याना अजुन आयुष्य लाभले असते तर बरे झाले असते असे वाटते.

>> याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं! क्या बात है तात्या ! तू व्यक्तिचित्रण लिहितोस तेव्हा असं असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याही खूप ओळखीची आहे. -------- ईश्वर मोघेकाकूंच्या प्रेमळ आत्म्यास शांती देवो ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

मोघेकाकूंचं व्यक्तिचित्र आवडले, संपुर्ण लेखन वाचतांना मोघेकाकू डोळ्यासमोर वावरत होत्या, त्यांची लगबग दिसत होती. आणि शेवटचा प्रवास मात्र अगदी शांत, जीवाला हळहळ करायला लावणारा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल केळकर 16/07/2008 - 09:53
मस्त व्यक्तिचित्र. आमची आजची पिढी नक्किच दुर्दैवी ज्यांना चाळीतील एकोपा, मोठ्या माणसांचे मार्गदर्शन , दुसर्‍यांना मदत करण्याची , त्यांच्या अडीअडचणींना धावुन जाण्याची वृत्ती अनुभवायला नाही मिळाली अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

तात्याराव, आपल्याला मानलं.सुरवाती पासून शेवट पर्यंत मन लावून वाचलं.खूप आवडलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

छोटा डॉन 16/07/2008 - 13:08
सामान्यांचे असामान्यत्व एका सामान्याच्या नजरेतुन टिपण्याचे "आख्यान" उत्तम जमले आहे ... रोजच्ज्या व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो , त्यांच्याशी व्यवहार करतो पण कधीतरीच त्यांच्यातले "असामान्यत्व" आपल्या लक्षात येते. गावाकडे अशी खुप माणसे पाहिली लहानपणी, त्यांच्या आठवणी आजही येतात ... त्यांनी दिलेल्या "प्रेमाची आठवण" म्हणुन असा लेख लिहणे यातच त्याची थोडीशी का होईन "परतफेड" होय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी 16/07/2008 - 13:41
सुंदर व्यक्तिचित्रण रंगवले आहे, तात्या. मोघेकाकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. शेवट चटका लावून गेला. ईश्वरी

नारदाचार्य 16/07/2008 - 17:26
व्यक्तिचित्र. सुरवात 'नारायण'चा भास करून देणारी. पण... होळी? "त्या रात्री होळी पेटली..." हे काय लिहून गेलात विसोबा? पटलं नाही. अजिबात नाही. मोघेकाकूंच्या चितेची होळी? काही तरी गडबड आहे. एक तर आमच्या आकलनात किंवा लेखनात तरी. होळी अमंगलाची करतात ही धारणा चुकीची असेल तर लेखन बरोबर आहे. ही धारणा बरोबर असेल तर मोघेकाकूंच्या चितेची होळी होऊ शकत नाही. आमचं चुकत असेल तर आधीच शब्द मागं घेऊन ठेवतोय.

विसोबा खेचर 17/07/2008 - 09:10
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मन:पूर्वक आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

सुचेल तसं 17/07/2008 - 09:18
तात्या, जबरदस्त हा एकच शब्द तुमच्या हया लेखाला योग्य ठरेल. जाताना जीवाला अगदी चटका लाऊन गेल्या मोघेकाकू. http://sucheltas.blogspot.com

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! नारदाचार्यांशी सहमत. चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही! मन सुन्न करून गेले हे वाक्य. मनाला स्पर्ष करणारे लिखाण. अभिनंदन तात्या. अशा व्यक्तींचा सहवास, त्यांच्या आठवणीत रमण्याचे भाग्य तुम्हाला लाभले, नशिबवान आहात.

विसोबा खेचर 18/07/2008 - 09:31
सुचेल तसं, प्रभाकरशेठ, आपले मनापासून आभार... या असभ्य, असंस्कृत, व शिवराळ माणसाने केलेले वेडेवाकडे लेखन आपल्या सगळ्यांनी वाचले व कौतुक केले त्याबद्दल सर्वांचेच पुनश्च एकदा आभार...! असो, तात्या.

शिंगाड्या 18/07/2008 - 13:33
अप्रतीम व्यक्तिमत्व..अन तेव्हढ्याच ताकदीचे लेखन... अवांतरः २,४ दिवसांपसुन वमिसळपाववर चाललेल्या 'ऐतिहासिक' लेखनानंतर आलेला हा लेख फार सुखवुन गेला! वळीवाच्या पावसानंतचे निरभ्र आकाशासारखा!!

आंबोळी 18/07/2008 - 17:25
लगबगीत असलेल्या मोघे काकू थेट डोळ्यासमोर उभ्या केल्यात तात्या. सुंदर. आंबोळी
"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा." "छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!" मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या.

स्वतःचे देवपण विसरलास?

namdev narkar ·

अरुण मनोहर 16/07/2008 - 13:15
कविता छान जमली आहे. ही कोणा एका देवस्थानाविषयी आहे कां? काही देवस्थानाची ओळख श्रीमंतांचा देव अशी होते. कुठे देवाच्या नावाने मंदीर नसतेच. जसे दिल्लीचे बिर्ला मंदीर.

अरुण मनोहर 16/07/2008 - 13:15
कविता छान जमली आहे. ही कोणा एका देवस्थानाविषयी आहे कां? काही देवस्थानाची ओळख श्रीमंतांचा देव अशी होते. कुठे देवाच्या नावाने मंदीर नसतेच. जसे दिल्लीचे बिर्ला मंदीर.
आता तु धनिका॑चा देव तुझी पण आता स॑स्थाने केवढी बडदास्त आता तुझी सतत राजकर्त्या॑चे येणे जाणे आषाडी - कार्तिकी तुझी पुजा म॑त्री करतात सहकुटु॑ब तासन्तास चलतो अभिषेक रा॑गेतल्या भक्ता॑चा खोळ॑ब ऊभे ताटकळ्त दर्शनास भक्त अनवानी पायपीट करत आलेले हेलीकोप्टर मधुन आले मन्त्रि त्या॑चे मात्र भाग्य फळले कुणा मिळती व्हीआपी पास कुणाचा वशिला आत वाटले नव्हते भ्रश्टाचर असा चालतो पण तुझ्या दारात पुर्वी म्हणे तु प्रल्हादास पावलास पु॑डलिकाच्या हाकेला धावलास आता कुणाच्या नादि लागलास स्वतःचे देवपण विसरलास?

(खेळी)

केशवसुमार ·

सहज 15/07/2008 - 14:49
अचुक खेळी आपलं विडंबन :-) स्वगतः अरे प्रतिसाद नको देउ. थांबलेला सुटायचा परत!

In reply to by आनंदयात्री

केशवसुमार 15/07/2008 - 14:56
हळू बोला डायरशेठ लगेच नवीन नियम काढतील, (डायरशेठला घाबरणारा :SS )केशवसुमार

अमोल केळकर 15/07/2008 - 15:30
मस्त विडंबन मुळ खेळी ही छान आमची ही एक ((खेळी )) ======================== अमोल केळकर.....................१५-८-२००८ ((खेळी) ) शिकत होतो मी.... शिक्षक फसवत होते. गणिती विषय !! कधीच मला न येणारे मग ठरवल बास ! आता नाही शिकायचे. पुरे झाला पुस्तकी अभ्यास आणि थांबलो. एका जागी शांत जणु अध्यात्मिक गुरु : : खुप लवकर कळले हीच योग्य खेळी कमी कष्टात पैसा मिळवुन देणारी -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

केशवसुमार 15/07/2008 - 15:59
केळकरशेठ, धन्यवाद!!.. आहो प्रतिसाद म्हणून काय देता तुमची खेळी.. स्वतंत्र धागा टाका केशवसुमार

In reply to by केशवसुमार

अमोल केळकर 15/07/2008 - 16:08
साहेब, ट्रॅफिक जाम टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. :D (आपली शिकवणी लावण्यास उत्सुक ) अमोल (स्वगत : कालच प्रतिज्ञा करुन बसलो आहे की आठवड्यातुन एकदाच स्वतःची गाडी वापरायची आणी आज लगेच नविन धागा हे काही खरे नाही. आज साहेब खुश आहे , कामात लक्ष आहे म्हणाला ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश 15/07/2008 - 15:33
चांगले विडंबन आवडले :) :) .. पण मुळ कविता जास्त आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु 15/07/2008 - 18:36
केसु आणि केळकर साहेब... दोघांनाही .. दोन्ही मस्त विडंबने. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 22:25
केसु शेठ आणि केळकर शेठ, दोघांनाही १० पैकी ७ मार्क. (मुक्तछंदाच्या विडंबनाला आम्ही यापेक्षा अधिक मार्क देत नाही.) दोन्ही विडंबने आवडलीत. - सर्किट

केशवसुमार 16/07/2008 - 12:03
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

सहज 15/07/2008 - 14:49
अचुक खेळी आपलं विडंबन :-) स्वगतः अरे प्रतिसाद नको देउ. थांबलेला सुटायचा परत!

In reply to by आनंदयात्री

केशवसुमार 15/07/2008 - 14:56
हळू बोला डायरशेठ लगेच नवीन नियम काढतील, (डायरशेठला घाबरणारा :SS )केशवसुमार

अमोल केळकर 15/07/2008 - 15:30
मस्त विडंबन मुळ खेळी ही छान आमची ही एक ((खेळी )) ======================== अमोल केळकर.....................१५-८-२००८ ((खेळी) ) शिकत होतो मी.... शिक्षक फसवत होते. गणिती विषय !! कधीच मला न येणारे मग ठरवल बास ! आता नाही शिकायचे. पुरे झाला पुस्तकी अभ्यास आणि थांबलो. एका जागी शांत जणु अध्यात्मिक गुरु : : खुप लवकर कळले हीच योग्य खेळी कमी कष्टात पैसा मिळवुन देणारी -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

केशवसुमार 15/07/2008 - 15:59
केळकरशेठ, धन्यवाद!!.. आहो प्रतिसाद म्हणून काय देता तुमची खेळी.. स्वतंत्र धागा टाका केशवसुमार

In reply to by केशवसुमार

अमोल केळकर 15/07/2008 - 16:08
साहेब, ट्रॅफिक जाम टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. :D (आपली शिकवणी लावण्यास उत्सुक ) अमोल (स्वगत : कालच प्रतिज्ञा करुन बसलो आहे की आठवड्यातुन एकदाच स्वतःची गाडी वापरायची आणी आज लगेच नविन धागा हे काही खरे नाही. आज साहेब खुश आहे , कामात लक्ष आहे म्हणाला ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश 15/07/2008 - 15:33
चांगले विडंबन आवडले :) :) .. पण मुळ कविता जास्त आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु 15/07/2008 - 18:36
केसु आणि केळकर साहेब... दोघांनाही .. दोन्ही मस्त विडंबने. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट 15/07/2008 - 22:25
केसु शेठ आणि केळकर शेठ, दोघांनाही १० पैकी ७ मार्क. (मुक्तछंदाच्या विडंबनाला आम्ही यापेक्षा अधिक मार्क देत नाही.) दोन्ही विडंबने आवडलीत. - सर्किट

केशवसुमार 16/07/2008 - 12:03
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले.. (खेळी) लिहित होतो मी........ वाचक चकवत होते. वाहवा प्रतिसाद!! कधीच मला न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही लिहायचे, पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ, आणि थांबलो. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखा. : : : खुप उशिरा कळलं, ती ही त्यांचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== केशवसुमार...................... १५-०८-२००८