मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटाट्याची जिलबी (उपासाची ?)

खादाड_बोका ·

झंप्या 15/07/2008 - 04:37
खादाड बोक्या, तुझ्या ह्या सगळ्या रेसिपीज वाचून तुझे नाव खादाड_बटाटा असावे असं वाटतय! :-)

खादाड_बोका 17/07/2008 - 20:37
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही. पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही. हा..हा..हा... :) :) :) :) मला तर स्वप्नातही भुक लागते....

खादाड_बोका 17/07/2008 - 20:38
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही. पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही. हा..हा..हा... :) :) :) :) मला तर स्वप्नातही भुक लागते....

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

वरदा 17/07/2008 - 23:25
उपासाला नाही चालत आरारोट्..मग तर बिस्कीटंही खातील की सगळे... मला वाट्टं त्याऐवजी साबुदाणा पीठ घातलं तरी होईल चकली (प्रयोग म्हणजे स्वयंपाक असं मानणारी) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

झंप्या 15/07/2008 - 04:37
खादाड बोक्या, तुझ्या ह्या सगळ्या रेसिपीज वाचून तुझे नाव खादाड_बटाटा असावे असं वाटतय! :-)

खादाड_बोका 17/07/2008 - 20:37
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही. पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही. हा..हा..हा... :) :) :) :) मला तर स्वप्नातही भुक लागते....

खादाड_बोका 17/07/2008 - 20:38
मुर्खा.....उद्या मी जर नॉनव्हेज रेसीपी दिली तर मी काय सिंह होईल काय ? नक्कीच नाही. पण तुझ्या या वायफळ टिप्पणी नंतर मात्र तुझे नाव "बिन अक्कलेचा कांदा" ठेवण्यास हरकत नाही. हा..हा..हा... :) :) :) :) मला तर स्वप्नातही भुक लागते....

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

वरदा 17/07/2008 - 23:25
उपासाला नाही चालत आरारोट्..मग तर बिस्कीटंही खातील की सगळे... मला वाट्टं त्याऐवजी साबुदाणा पीठ घातलं तरी होईल चकली (प्रयोग म्हणजे स्वयंपाक असं मानणारी) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
साहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारोट कृती: बटाटे घेऊन ते उकडुन, कुस्करुन घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारोट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, साजुक तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते. :P (ही जिलबी उपासात खायची की नाही ही स्वत: ठरवावे. ~X( )

रताळ्याचे गुलाबजाम

खादाड_बोका ·

वरदा 15/07/2008 - 00:14
कधी खाल्ले नाहीयेत्...करुन पाहीन नक्की.....जरा आधी टाकले असते तर उपसाला केले असते ना आजच्या.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by खादाड_बोका

वरदा 15/07/2008 - 01:04
आपल्याकडे ३६५ पैकी ६५ उपास तर असतातच ह्या नाही तर पुढच्या उपासाला करुयात... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 15/07/2008 - 00:14
किती मस्त पाककृती सा॑गितलीत. उपवासाला काही तरे गोड हवेच असते. :)

प्राजु 15/07/2008 - 00:29
एकदम वेगळीच आहे रेसिपी.. बघेन करून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 15/07/2008 - 00:14
कधी खाल्ले नाहीयेत्...करुन पाहीन नक्की.....जरा आधी टाकले असते तर उपसाला केले असते ना आजच्या.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by खादाड_बोका

वरदा 15/07/2008 - 01:04
आपल्याकडे ३६५ पैकी ६५ उपास तर असतातच ह्या नाही तर पुढच्या उपासाला करुयात... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 15/07/2008 - 00:14
किती मस्त पाककृती सा॑गितलीत. उपवासाला काही तरे गोड हवेच असते. :)

प्राजु 15/07/2008 - 00:29
एकदम वेगळीच आहे रेसिपी.. बघेन करून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सामुग्री : चार रताळी साखर दीड वाटी तळण्यासाठी तूप शिंगाडे पीठ 2 चमचे साबुदाणा पीठ 1 चमचा वेलची पूड कृती : रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे. सजावट : सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.

जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

आणिबाणीचा शासनकर्ता ·

शितल 14/07/2008 - 23:42
मिपाने खुप चा॑गले धोरण अ॑गिकारल्या बद्दल आ॑नद आहे. आपण सगळे मानव आहोत हेच मेन आहोत. आणि जात एकच माणुसकीची. :)

विकास 15/07/2008 - 00:11
उत्तम आणि गरज असलेला निर्णय! जात-पात हे विषय १००% बंद करावेत असे कळकळीने वाटते... फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल: उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? कृपया हे मी वाद घालण्यासाठी लिहीत आहे असे समजू नका...फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते. हितचिंतक

In reply to by विकास

सर्किट 15/07/2008 - 00:21
नियमाचे शब्द अधिक "रिफाईन" करणे गरजेचे आहे असे वाटते. कुठल्याही जाती-पाती, धर्म-पंथ ह्यांची अवहेलना करणार्‍या लेखनावर बंदी घातली, तर कसे ? तसेच, त्यात श्रद्धास्थांनाचा समावेश व्हावा का ? मला वाटते, की मिसळपावासारख्या सर्व समावेशक संकेतस्थळावरील अनेक सदस्यांची अनेक श्रद्धास्थाने असू शकतील. त्यामुळे श्रध्हास्थानांचा ह्यात समावेश केला, तर प्रत्येक वेळी लिखाण करताना कुणाची हेटाळणी होत नाही ह्याचा सर्वांना विचार करावा लागेल, आणि पर्यायाने येथील वाहतूकही कमी होईल. - (नियमप्रेमी कायदेपंडित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 15/07/2008 - 00:28
कुठलेही श्रद्धास्थान असो , त्याबद्दल प्रश्न विचारण्याच्या बाबतीत , त्यातील खटकलेल्या बाबींवर टीका करण्याच्या बाबतीत कुठलीही गोष्ट वर्ज्य - "सॅक्रोसँक्ट" - मानण्याचे कारण नाही. अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे. वरील तत्व मान्य न केल्यास कशावरही काहीही नकारात्मक बोलणे अशक्य होईल. कारण कुणीही त्यावर हरकत घेऊ शकेल. पर्यायाने , त्या टीकात्मक लिखाणाला केराची टोपली दाखवू शकेल.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 15/07/2008 - 00:42
अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे. श्रद्धास्थानांच्या बाबतीत ह्यातला फरक धूसर असतो, हा आजवरचा अनुभव आहे. (स्वतःच्या) श्रद्धास्थानांबद्दल टीका ही अपमानवाचक वाटू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर मागे स्वरभास्कर भीमसेन जोशींच्या "पितळी तांब्यातून" पिण्याच्या सवयी बद्दल कुणी टीका केली होती. त्यावेळी झालेली धुमश्चक्री आठवा. म्हणूनच धर्म आणि जातींबरोबरच श्रद्धास्थानांचाही सदर नियमात अंतर्भाव व्हावा असे वाटते. - (इतिहासाचे अवजड ओझे वाहणारा ) सर्किट

In reply to by विकास

इनोबा म्हणे 15/07/2008 - 00:37
उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? या मताशी सहमत. याबाबतीतले धोरण ठरवणे आवश्यक वाटते. तरीही जनरल डायर यांच्या जाती-धर्म विषयक धोरणाला आमचा पाठींबा आहे. आजकाल या विषयाशी निगडीत सदस्यनाम ही येत आहेत. अशा सदस्यनामांविरोधातही धोरण आखायला हवे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by विकास

विसोबा खेचर 15/07/2008 - 01:57
फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल: मला वाटतं हा शाब्दिक छल होईल! उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? अर्थातच सामाजिक! विकासराव, हे धोरण तारतम्याने घ्यायचे आहे जे कृपया समजून घ्या. जातीपाती, धर्मावरून सभासदांमध्ये आपापसात चिखलफेक होऊ नये म्हणूनच हे धोरण आहे. शब्दश: अर्थ न घेता या धोरणामागील तारतम्यभाव कृपया ध्यानात घ्या एवढीच विनंती आहे! फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते. ?? ह्या धोरणामागचा तारतम्यभाव आपल्या ध्यानात आला नाही याचा खेद वाटतो! असो, तात्या. ता क - 'नास्तिक' हा लेख अजूनही इथेच आहे, उडवला गेला नाहीये आणि जाणारही नाही. कारण तो तेवढ्या सेन्सिबल पद्धतीने लिहिला गेला आहे! पिडांकाकांनी त्यात आस्तिक किंवा नास्तिक या कुणाही बदल व्यक्तिश: काहीही भाष्य केलेले नाही. जे काही लिहिले आहे ते संपूर्णपणे स्वत:बद्दल लिहिले आहे. त्यात कुणालाही काहीही टोमणे मारण्यचा प्रकार नाही म्हणूनच ते लेखन धर्म, देवपूजा याबद्दल असले तरीही ते इथे चालेल. मी तारतम्यभाव म्हणतो तो हाच! शेवटी ही आभासी दुनिया आहे आणि काही गोष्टी समजून-उमजूनच कराव्या लागतात. आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकच गोष्ट, नियम काही शब्दात अन् कायद्याच्या भाषेत स्पष्ट करता येत नाहीत, व्यक्तिश: मला तरी ते शक्य नाही! छ्या! आपल्याच माणसांना समजवतांना दमलो! नको वाटतं च्यायला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 15/07/2008 - 02:13
धन्यवाद! खुलाशाबद्दल नाही (तो माहीत होता आणि तसाच हवा आहे)...पण धन्यवाद हे आपला माणूस म्हणल्याबद्दल :-) आणि हो पिडांच्या लेखाला नावे ठेवली अथवा विरोध केला असे वाटत असेल तर त्यातील माझी प्रतिक्रीया अवश्य वाचा.

प्रियाली 15/07/2008 - 02:50
मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!
हे वाचून घाम फुटला. #:S आपली (खोडसाळ) प्रियाली.

In reply to by प्रियाली

विकास 15/07/2008 - 03:15
मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे! याचा अर्थ मला केवळ "घर्मा"वर लेख लिहायची बंदी आहे, धर्मावर नाही... खुलाशाबद्दल धन्यवाद! पण मग याचा अर्थ पिडांचे लेखन निर्दोष असून मिपासाठी योग्य आहे पण चतुरंगची "सख्यारे घामट मी तरूणी" ही कविता मात्र परत लिहायला अथवा त्यावर चर्चा करायला बंदी करायला हवी... :?

In reply to by विकास

चतुरंग 15/07/2008 - 22:07
आमच्या 'घामट तरुणीला' सोडा अशी कळकळीची विनंती, तिने बिचारीने कुणाचे काय बरे घोडे मारले आहे? ;) (स्वगत - रंग्या, आता विडंबने करताना, चाल, मात्रा, वृत्त, यतिभंग, मीटर, काफिया, रदिफ बरोबरच 'धर्म' ह्या नवीन डायमेन्शनचाही विचार करायला हवा बरं! ;) ) चतुरंग

टारझन 15/07/2008 - 03:03
माझ्या सारख्या नविन लोकांना लिहावे की नाही या बाबद संभ्रम निर्माण होईल असे वाट्टे... पहिलाच लेख "फुक्कटचे पाटील" हा खरे तर समाजातील एक प्रवृत्ती विनोदी अंगाने दाखवण्यासाठी लिहीला. पण ते लिखाण जात-नाम-ई ई ला टर्गेट करून लिहीलय अशी टिका झाली. तो लेख अत्यंत हलका-फुलका असून देखिल टिका झाली होती... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

आंबोळी 15/07/2008 - 10:51
मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे. अत्यंत योग्य निर्णय. मी याचे स्वागत करतो. आंबोळी

केशवसुमार 15/07/2008 - 13:15
डायरशेठ, अतिशय योग्य निर्णय..अभिनंदन आणि धन्यवाद.. असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी असे वाटते.. (समाधानी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 15/07/2008 - 13:19
केसु म्हणतात ते अतिशय योग्य ... आजकाल अशा लोकांचे पेव फुटले आहे. त्यात चर्चांमध्ये फक्त "कुठल्यातरी जातीविरुद्ध गरळ" ओकली जाते ... सबब, असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शितल 14/07/2008 - 23:42
मिपाने खुप चा॑गले धोरण अ॑गिकारल्या बद्दल आ॑नद आहे. आपण सगळे मानव आहोत हेच मेन आहोत. आणि जात एकच माणुसकीची. :)

विकास 15/07/2008 - 00:11
उत्तम आणि गरज असलेला निर्णय! जात-पात हे विषय १००% बंद करावेत असे कळकळीने वाटते... फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल: उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? कृपया हे मी वाद घालण्यासाठी लिहीत आहे असे समजू नका...फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते. हितचिंतक

In reply to by विकास

सर्किट 15/07/2008 - 00:21
नियमाचे शब्द अधिक "रिफाईन" करणे गरजेचे आहे असे वाटते. कुठल्याही जाती-पाती, धर्म-पंथ ह्यांची अवहेलना करणार्‍या लेखनावर बंदी घातली, तर कसे ? तसेच, त्यात श्रद्धास्थांनाचा समावेश व्हावा का ? मला वाटते, की मिसळपावासारख्या सर्व समावेशक संकेतस्थळावरील अनेक सदस्यांची अनेक श्रद्धास्थाने असू शकतील. त्यामुळे श्रध्हास्थानांचा ह्यात समावेश केला, तर प्रत्येक वेळी लिखाण करताना कुणाची हेटाळणी होत नाही ह्याचा सर्वांना विचार करावा लागेल, आणि पर्यायाने येथील वाहतूकही कमी होईल. - (नियमप्रेमी कायदेपंडित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 15/07/2008 - 00:28
कुठलेही श्रद्धास्थान असो , त्याबद्दल प्रश्न विचारण्याच्या बाबतीत , त्यातील खटकलेल्या बाबींवर टीका करण्याच्या बाबतीत कुठलीही गोष्ट वर्ज्य - "सॅक्रोसँक्ट" - मानण्याचे कारण नाही. अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे. वरील तत्व मान्य न केल्यास कशावरही काहीही नकारात्मक बोलणे अशक्य होईल. कारण कुणीही त्यावर हरकत घेऊ शकेल. पर्यायाने , त्या टीकात्मक लिखाणाला केराची टोपली दाखवू शकेल.

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट 15/07/2008 - 00:42
अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे. श्रद्धास्थानांच्या बाबतीत ह्यातला फरक धूसर असतो, हा आजवरचा अनुभव आहे. (स्वतःच्या) श्रद्धास्थानांबद्दल टीका ही अपमानवाचक वाटू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर मागे स्वरभास्कर भीमसेन जोशींच्या "पितळी तांब्यातून" पिण्याच्या सवयी बद्दल कुणी टीका केली होती. त्यावेळी झालेली धुमश्चक्री आठवा. म्हणूनच धर्म आणि जातींबरोबरच श्रद्धास्थानांचाही सदर नियमात अंतर्भाव व्हावा असे वाटते. - (इतिहासाचे अवजड ओझे वाहणारा ) सर्किट

In reply to by विकास

इनोबा म्हणे 15/07/2008 - 00:37
उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? या मताशी सहमत. याबाबतीतले धोरण ठरवणे आवश्यक वाटते. तरीही जनरल डायर यांच्या जाती-धर्म विषयक धोरणाला आमचा पाठींबा आहे. आजकाल या विषयाशी निगडीत सदस्यनाम ही येत आहेत. अशा सदस्यनामांविरोधातही धोरण आखायला हवे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by विकास

विसोबा खेचर 15/07/2008 - 01:57
फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल: मला वाटतं हा शाब्दिक छल होईल! उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक? अर्थातच सामाजिक! विकासराव, हे धोरण तारतम्याने घ्यायचे आहे जे कृपया समजून घ्या. जातीपाती, धर्मावरून सभासदांमध्ये आपापसात चिखलफेक होऊ नये म्हणूनच हे धोरण आहे. शब्दश: अर्थ न घेता या धोरणामागील तारतम्यभाव कृपया ध्यानात घ्या एवढीच विनंती आहे! फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते. ?? ह्या धोरणामागचा तारतम्यभाव आपल्या ध्यानात आला नाही याचा खेद वाटतो! असो, तात्या. ता क - 'नास्तिक' हा लेख अजूनही इथेच आहे, उडवला गेला नाहीये आणि जाणारही नाही. कारण तो तेवढ्या सेन्सिबल पद्धतीने लिहिला गेला आहे! पिडांकाकांनी त्यात आस्तिक किंवा नास्तिक या कुणाही बदल व्यक्तिश: काहीही भाष्य केलेले नाही. जे काही लिहिले आहे ते संपूर्णपणे स्वत:बद्दल लिहिले आहे. त्यात कुणालाही काहीही टोमणे मारण्यचा प्रकार नाही म्हणूनच ते लेखन धर्म, देवपूजा याबद्दल असले तरीही ते इथे चालेल. मी तारतम्यभाव म्हणतो तो हाच! शेवटी ही आभासी दुनिया आहे आणि काही गोष्टी समजून-उमजूनच कराव्या लागतात. आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकच गोष्ट, नियम काही शब्दात अन् कायद्याच्या भाषेत स्पष्ट करता येत नाहीत, व्यक्तिश: मला तरी ते शक्य नाही! छ्या! आपल्याच माणसांना समजवतांना दमलो! नको वाटतं च्यायला! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 15/07/2008 - 02:13
धन्यवाद! खुलाशाबद्दल नाही (तो माहीत होता आणि तसाच हवा आहे)...पण धन्यवाद हे आपला माणूस म्हणल्याबद्दल :-) आणि हो पिडांच्या लेखाला नावे ठेवली अथवा विरोध केला असे वाटत असेल तर त्यातील माझी प्रतिक्रीया अवश्य वाचा.

प्रियाली 15/07/2008 - 02:50
मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!
हे वाचून घाम फुटला. #:S आपली (खोडसाळ) प्रियाली.

In reply to by प्रियाली

विकास 15/07/2008 - 03:15
मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे! याचा अर्थ मला केवळ "घर्मा"वर लेख लिहायची बंदी आहे, धर्मावर नाही... खुलाशाबद्दल धन्यवाद! पण मग याचा अर्थ पिडांचे लेखन निर्दोष असून मिपासाठी योग्य आहे पण चतुरंगची "सख्यारे घामट मी तरूणी" ही कविता मात्र परत लिहायला अथवा त्यावर चर्चा करायला बंदी करायला हवी... :?

In reply to by विकास

चतुरंग 15/07/2008 - 22:07
आमच्या 'घामट तरुणीला' सोडा अशी कळकळीची विनंती, तिने बिचारीने कुणाचे काय बरे घोडे मारले आहे? ;) (स्वगत - रंग्या, आता विडंबने करताना, चाल, मात्रा, वृत्त, यतिभंग, मीटर, काफिया, रदिफ बरोबरच 'धर्म' ह्या नवीन डायमेन्शनचाही विचार करायला हवा बरं! ;) ) चतुरंग

टारझन 15/07/2008 - 03:03
माझ्या सारख्या नविन लोकांना लिहावे की नाही या बाबद संभ्रम निर्माण होईल असे वाट्टे... पहिलाच लेख "फुक्कटचे पाटील" हा खरे तर समाजातील एक प्रवृत्ती विनोदी अंगाने दाखवण्यासाठी लिहीला. पण ते लिखाण जात-नाम-ई ई ला टर्गेट करून लिहीलय अशी टिका झाली. तो लेख अत्यंत हलका-फुलका असून देखिल टिका झाली होती... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

आंबोळी 15/07/2008 - 10:51
मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे. अत्यंत योग्य निर्णय. मी याचे स्वागत करतो. आंबोळी

केशवसुमार 15/07/2008 - 13:15
डायरशेठ, अतिशय योग्य निर्णय..अभिनंदन आणि धन्यवाद.. असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी असे वाटते.. (समाधानी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 15/07/2008 - 13:19
केसु म्हणतात ते अतिशय योग्य ... आजकाल अशा लोकांचे पेव फुटले आहे. त्यात चर्चांमध्ये फक्त "कुठल्यातरी जातीविरुद्ध गरळ" ओकली जाते ... सबब, असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे. या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते! बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.

व्यक्ति आणि व्यक्ति

राधा ·

शितल 15/07/2008 - 04:11
राधे, मस्त लिहिले आहेस व्यक्ती वर्णन छानच जमले आहे. (३२ दात असलेली ) अक्कल दाढा अजुन येत आहेत ;) शितल.

In reply to by शितल

रामदास 15/07/2008 - 07:04
विदर्भ एक्सप्रेस का काय? या अगोदरची ढोकळ्याची आणि ही सुरेशची दोन्ही गोष्टी आवडल्या.

यशोधरा 15/07/2008 - 08:00
मस्त सांगितली आहेस गोष्ट राधा. वेटाळात म्हणजे काय?

मदनबाण 15/07/2008 - 08:22
जसा हा हसला अन 'भर्-सभेत' अहो पानासकट कवळी तोंडाबाहेर पडली. =)) =)) अवांतर :--त्याने दंत विमा काढुन ठेवाला हवा होता बराच फायदा झाला असता !!! मदनबाण.....

In reply to by मदनबाण

राधा 15/07/2008 - 17:47
हा हा हा............. सुरेश भेटला की त्याला हे नक्की सुचवेन........

kittu 15/07/2008 - 09:23
एकदम झकास... :) आसमानमे ... लाखो तारे टॉटॅणॅणॅऊऊऊऊऊउ =)) =)) अजुन येउ देत...

सहज 15/07/2008 - 10:18
इंट्रेस्टिंग. अजुन येउ द्या.

ऋषिकेश 15/07/2008 - 13:40
कथा आवडली.. मस्तंय! पण नाव व्यक्ती आणि व्यक्ती का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

राधा 15/07/2008 - 17:55
कारण 'व्यक्ति आणि वल्ली ' लिहीण्यासाठी मी पु. ल. इतकी महान नाही ना हो..........

साती 15/07/2008 - 20:23
छान लिहीलेय्.विशेषतः बोलीभाषेतील संवाद. साती

राधा 15/07/2008 - 23:17
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद........... आपल्या सगळ्यांच्या शाबसकीच्या व टिकेच्या प्रतिक्षेत, राधा

अनिल हटेला 16/07/2008 - 08:15
धन्य हो राधे!!! छान चित्रण उभे केलेयस अगदी डोळ्यासमोर आला सुरेश !! अजुन येउ देत !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

शितल 15/07/2008 - 04:11
राधे, मस्त लिहिले आहेस व्यक्ती वर्णन छानच जमले आहे. (३२ दात असलेली ) अक्कल दाढा अजुन येत आहेत ;) शितल.

In reply to by शितल

रामदास 15/07/2008 - 07:04
विदर्भ एक्सप्रेस का काय? या अगोदरची ढोकळ्याची आणि ही सुरेशची दोन्ही गोष्टी आवडल्या.

यशोधरा 15/07/2008 - 08:00
मस्त सांगितली आहेस गोष्ट राधा. वेटाळात म्हणजे काय?

मदनबाण 15/07/2008 - 08:22
जसा हा हसला अन 'भर्-सभेत' अहो पानासकट कवळी तोंडाबाहेर पडली. =)) =)) अवांतर :--त्याने दंत विमा काढुन ठेवाला हवा होता बराच फायदा झाला असता !!! मदनबाण.....

In reply to by मदनबाण

राधा 15/07/2008 - 17:47
हा हा हा............. सुरेश भेटला की त्याला हे नक्की सुचवेन........

kittu 15/07/2008 - 09:23
एकदम झकास... :) आसमानमे ... लाखो तारे टॉटॅणॅणॅऊऊऊऊऊउ =)) =)) अजुन येउ देत...

सहज 15/07/2008 - 10:18
इंट्रेस्टिंग. अजुन येउ द्या.

ऋषिकेश 15/07/2008 - 13:40
कथा आवडली.. मस्तंय! पण नाव व्यक्ती आणि व्यक्ती का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

राधा 15/07/2008 - 17:55
कारण 'व्यक्ति आणि वल्ली ' लिहीण्यासाठी मी पु. ल. इतकी महान नाही ना हो..........

साती 15/07/2008 - 20:23
छान लिहीलेय्.विशेषतः बोलीभाषेतील संवाद. साती

राधा 15/07/2008 - 23:17
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद........... आपल्या सगळ्यांच्या शाबसकीच्या व टिकेच्या प्रतिक्षेत, राधा

अनिल हटेला 16/07/2008 - 08:15
धन्य हो राधे!!! छान चित्रण उभे केलेयस अगदी डोळ्यासमोर आला सुरेश !! अजुन येउ देत !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
3

अणु करार भारतास अनुकुल की घातक ?

गमत्या ·

आशिष सुर्वे 14/07/2008 - 20:07
मित्रा गमत्या, अणु कराराबद्दल संक्षिप्त माहिती इथे दिलीत तर फार बरे होईल. वाट पहात आहे.

गमत्या 14/07/2008 - 21:54
सध्यातरी माझ्या जवळ जी माहिती आहे ती अत्यंत त्रोटक स्वरुपातील आहे. आपण जर का ह्यासबंधी काही शोधण्याचा विचार केला आणि आपले बातम्यांच्या च्यानल्स जर बघितले तर आपणास असे दिसुन येइल कि, आपल्या मिडीया ला सरकार राहिल का जाइल यांच्या आकड्यांच्या राजकारणाला रंगवुन सांगण्यातच जास्त रस आहे. अत्यंत सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर "अणु करार हा भारताने ऑष्णीक ऊर्जा निर्मीती संबंधी असलेला करार आहे आणि ज्या मध्ये सहभाग घेतल्या नंतर आपल्या देशामध्ये ऑष्णीक ऊर्जा निर्मीतीस आपल्याला इतर प्रगत राष्ट्रांचे साह्य मिळेल जेणे करुन जगापुढे जो ऊर्जेचा तुटवडा भासत आहे तो कमी होण्यास मदत मिळेल" आता हा झाला यातील अत्यंत बेसिक भाग परंतु हे प्रकरण काही इतके सोपे नाहिये. सध्या जर आपण आपल्या आजु बाजुला बघीतले तर आपणास असे दिसुन येईल कि ह्यामुद्द्याच्या आड आपले नेते मंडळी बहुमताच्या आकड्यांचा खेळ करण्यात मग्न आहे आणि तुमच्या आमच्या सारखे तरुण क्रिकेट च्या आकड्यां मध्ये व्यस्त आहेत. आपला देश कोणत्या दिशेला जातो आहे ह्याकडे कोणालाच लक्श द्यायला वेळ नाहि !! म्हणुन ह्या काथ्याकुटा मुळे का होइना आपण सर्व मिसळ पावकरांना काही ना काही माहिती मिळावी हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. अधीक माहिती साठि खाली दिलेले काही दुवे वापरावेत व आपणास काही माहिती मिळाल्यास ति इतरांना द्यावी ही नम्र विनंती. १. http://www.panchjanya.com/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=131&page=13 २. http://www.rediff.com/news/2006/mar/09ks.htm आपला, क्रिकेट सोडुन देशसेवेत रंगणारा (गमत्या)

केतु 14/07/2008 - 22:05
"आमेरिकेसोबतचा हा अणुकरार भारतास घातक आहे" असे म्हणण्या मागिल कारणे खालिल प्रमाणे: १. आमेरिकन सहाय्याने बनणारया ह्या अणु भट्टया २०२० पर्यन्त कार्यान्वयित होतिल. ह्या भट्टयांची निर्मिती क्षमता भारताच्या एकुण आवश्यकतेच्या फक्त २० टक्केच असेल. अब्जोवधि रुपये खर्च करुन देशाच्या गरजा त्यातुन भागणार नाहीत. उलट इतर उर्जा निर्मितित लागणार खर्च ह्या कामी लागेल. २. ह्या अणु करारातील अटीनूसार भारताची विदेशनिती ही अमेरिकेच्या विदेशनितीस अनुकुल असणे आवश्यक आहे. हे म्हणजे आपली विदेशनिती अमेरिकेकडे गहाण ठेवण्या सारखे आहे. ३. ह्या करारातील अटीनुसार अमेरिकेकडे अणुइंधन पुरवठा कोणत्याही क्षणी थांबवण्याचे आधिकार राहतील. समजा एवढा खर्च करुन अमेरिकेने पुरवठा थांबवला तर? ४. भारतीय वै्ञानिक जे थोरियम पासुन युरेनियम अणि पुढे उर्जा निर्मिति साठी प्रयत्नशिल आहेत त्याला खिळ बसेल. ५. भारतातील अणुभट्ट्या अमेरिकी निगरणाखाली येतील. ६. ह्या शिवाय भारत १२३ करारनाम्याच्या सर्व आटीस बाद्ध्य राहील. तेव्हा सरकारने ह्या सर्व बाबींचा विचार करता देशहीत सर्वोपरि ठेवावे ही आपेक्षा .....

In reply to by गमत्या

ऋषिकेश 16/07/2008 - 18:23
तुला जर इतकाच कंटाळा आला असेल तर हि प्रतिक्रिया लिहायची तरी तसदी का घेतलीस?
तेवढाही कंटाळा आला नव्हता ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आशिष सुर्वे 14/07/2008 - 20:07
मित्रा गमत्या, अणु कराराबद्दल संक्षिप्त माहिती इथे दिलीत तर फार बरे होईल. वाट पहात आहे.

गमत्या 14/07/2008 - 21:54
सध्यातरी माझ्या जवळ जी माहिती आहे ती अत्यंत त्रोटक स्वरुपातील आहे. आपण जर का ह्यासबंधी काही शोधण्याचा विचार केला आणि आपले बातम्यांच्या च्यानल्स जर बघितले तर आपणास असे दिसुन येइल कि, आपल्या मिडीया ला सरकार राहिल का जाइल यांच्या आकड्यांच्या राजकारणाला रंगवुन सांगण्यातच जास्त रस आहे. अत्यंत सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर "अणु करार हा भारताने ऑष्णीक ऊर्जा निर्मीती संबंधी असलेला करार आहे आणि ज्या मध्ये सहभाग घेतल्या नंतर आपल्या देशामध्ये ऑष्णीक ऊर्जा निर्मीतीस आपल्याला इतर प्रगत राष्ट्रांचे साह्य मिळेल जेणे करुन जगापुढे जो ऊर्जेचा तुटवडा भासत आहे तो कमी होण्यास मदत मिळेल" आता हा झाला यातील अत्यंत बेसिक भाग परंतु हे प्रकरण काही इतके सोपे नाहिये. सध्या जर आपण आपल्या आजु बाजुला बघीतले तर आपणास असे दिसुन येईल कि ह्यामुद्द्याच्या आड आपले नेते मंडळी बहुमताच्या आकड्यांचा खेळ करण्यात मग्न आहे आणि तुमच्या आमच्या सारखे तरुण क्रिकेट च्या आकड्यां मध्ये व्यस्त आहेत. आपला देश कोणत्या दिशेला जातो आहे ह्याकडे कोणालाच लक्श द्यायला वेळ नाहि !! म्हणुन ह्या काथ्याकुटा मुळे का होइना आपण सर्व मिसळ पावकरांना काही ना काही माहिती मिळावी हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. अधीक माहिती साठि खाली दिलेले काही दुवे वापरावेत व आपणास काही माहिती मिळाल्यास ति इतरांना द्यावी ही नम्र विनंती. १. http://www.panchjanya.com/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=131&page=13 २. http://www.rediff.com/news/2006/mar/09ks.htm आपला, क्रिकेट सोडुन देशसेवेत रंगणारा (गमत्या)

केतु 14/07/2008 - 22:05
"आमेरिकेसोबतचा हा अणुकरार भारतास घातक आहे" असे म्हणण्या मागिल कारणे खालिल प्रमाणे: १. आमेरिकन सहाय्याने बनणारया ह्या अणु भट्टया २०२० पर्यन्त कार्यान्वयित होतिल. ह्या भट्टयांची निर्मिती क्षमता भारताच्या एकुण आवश्यकतेच्या फक्त २० टक्केच असेल. अब्जोवधि रुपये खर्च करुन देशाच्या गरजा त्यातुन भागणार नाहीत. उलट इतर उर्जा निर्मितित लागणार खर्च ह्या कामी लागेल. २. ह्या अणु करारातील अटीनूसार भारताची विदेशनिती ही अमेरिकेच्या विदेशनितीस अनुकुल असणे आवश्यक आहे. हे म्हणजे आपली विदेशनिती अमेरिकेकडे गहाण ठेवण्या सारखे आहे. ३. ह्या करारातील अटीनुसार अमेरिकेकडे अणुइंधन पुरवठा कोणत्याही क्षणी थांबवण्याचे आधिकार राहतील. समजा एवढा खर्च करुन अमेरिकेने पुरवठा थांबवला तर? ४. भारतीय वै्ञानिक जे थोरियम पासुन युरेनियम अणि पुढे उर्जा निर्मिति साठी प्रयत्नशिल आहेत त्याला खिळ बसेल. ५. भारतातील अणुभट्ट्या अमेरिकी निगरणाखाली येतील. ६. ह्या शिवाय भारत १२३ करारनाम्याच्या सर्व आटीस बाद्ध्य राहील. तेव्हा सरकारने ह्या सर्व बाबींचा विचार करता देशहीत सर्वोपरि ठेवावे ही आपेक्षा .....

In reply to by गमत्या

ऋषिकेश 16/07/2008 - 18:23
तुला जर इतकाच कंटाळा आला असेल तर हि प्रतिक्रिया लिहायची तरी तसदी का घेतलीस?
तेवढाही कंटाळा आला नव्हता ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
अणु करार भारतास अनुकुल की घातक? आज काल आपण सर्वजण वरील विषयावर काही ना काही वाचतो किंवा एकतो आहे. तर मित्रांनो चला तर आपण आपले मत ह्या विषयावर मांडु या जेणे करुन आपल्या सर्वांच्या माहीति मध्ये भर पडण्यास मदत होईल. मि मा. तात्यांनाही विनंती करतो कि त्यांनी ही आपले अमुल्य मत मांडावे. धन्यवाद. देश हिताचा विचार करणारा (गमत्या)

साधे सोपे गणित.....

तात्या विंचू ·

In reply to by आनंदयात्री

श्री 14/07/2008 - 19:24
चार च दीवसा पुर्वी हेच मला ढकल पत्रा तुन आले आहे बघुन उत्तर सांगतो. परंतु गणिती चिन्ह कसे काय टंकावे (under root)?

मनिष 14/07/2008 - 19:35
१?१?१ = ६ (२*२)+२ = ६ (३*३)-३ = ६ ४+४ - (square root of(४)) = ६ (५/५)+५ = ६ ६*६/६ = ६ ७-(७/७) = ६ (cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६ (९+९)/(square root of(९)) = ६

मुकेश 15/07/2008 - 07:12
(१+१+१)! = ६ २+२+२ =६ ३*३-३ =६ वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६ ५+(५/५) =६ ६+६-६ =६ ७- (७/७) =६ घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६ वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल. उदा: ३! = ३*२*१ ४! = ४*३*२*१

उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन...... मी काढलेली उत्तरे अशी आहेत...... (1 + 1 + 1)! = 6 2 + 2 + 2 = 6 3 * 3 - 3 = 6 4 + 4 - √4 = 6 5 / 5 + 5 = 6 6 + 6 - 6 = 6 7 - 7 / 7 = 6 8 - √(√(8+8)) = 6 (9 + 9) / √9 = 6 ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे... त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो.. घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही... अवांतरः "√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 17/07/2008 - 11:11
फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे. जसे - ३! = ३ * २ * १ = ६ ४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ... महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३! (मास्तर)बेसनलाडू

मनिष 15/07/2008 - 10:20
अरे हो! फॅक्टोरियल विसरलोच! रिकर्सिव प्रोग्रमिंग लूप त्यावरच शिकलो ना!!! :(

मदनबाण 15/07/2008 - 20:47
आता कळलं मला गणितात केटी का लागायची ते !!!!! :) बाकी विंचूराव येऊद अजुन... (गणितात अगदी १ नंबरचा ढ !) मदनबाण.....

In reply to by आनंदयात्री

श्री 14/07/2008 - 19:24
चार च दीवसा पुर्वी हेच मला ढकल पत्रा तुन आले आहे बघुन उत्तर सांगतो. परंतु गणिती चिन्ह कसे काय टंकावे (under root)?

मनिष 14/07/2008 - 19:35
१?१?१ = ६ (२*२)+२ = ६ (३*३)-३ = ६ ४+४ - (square root of(४)) = ६ (५/५)+५ = ६ ६*६/६ = ६ ७-(७/७) = ६ (cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६ (९+९)/(square root of(९)) = ६

मुकेश 15/07/2008 - 07:12
(१+१+१)! = ६ २+२+२ =६ ३*३-३ =६ वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६ ५+(५/५) =६ ६+६-६ =६ ७- (७/७) =६ घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६ वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६ अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल. उदा: ३! = ३*२*१ ४! = ४*३*२*१

उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन...... मी काढलेली उत्तरे अशी आहेत...... (1 + 1 + 1)! = 6 2 + 2 + 2 = 6 3 * 3 - 3 = 6 4 + 4 - √4 = 6 5 / 5 + 5 = 6 6 + 6 - 6 = 6 7 - 7 / 7 = 6 8 - √(√(8+8)) = 6 (9 + 9) / √9 = 6 ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे... त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो.. घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही... अवांतरः "√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 17/07/2008 - 11:11
फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे. जसे - ३! = ३ * २ * १ = ६ ४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ... महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३! (मास्तर)बेसनलाडू

मनिष 15/07/2008 - 10:20
अरे हो! फॅक्टोरियल विसरलोच! रिकर्सिव प्रोग्रमिंग लूप त्यावरच शिकलो ना!!! :(

मदनबाण 15/07/2008 - 20:47
आता कळलं मला गणितात केटी का लागायची ते !!!!! :) बाकी विंचूराव येऊद अजुन... (गणितात अगदी १ नंबरचा ढ !) मदनबाण.....
खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा. गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू. त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये. उदा. २ + २ + २ = ६ ६ + ६ - ६ = ६ मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा. १ १ १ = ६ २ २ २ = ६ ३ ३ ३ = ६ ४ ४ ४ = ६ ५ ५ ५ = ६ ६ ६ ६ = ६ ७ ७ ७ = ६ ८ ८ ८ = ६ ९ ९ ९ = ६

'नवी मुंबई' दर्शन

अमोल केळकर ·

मनस्वी 14/07/2008 - 16:45
अमोल, सर्वच छायाचित्रे सुंदर. शिल्पचौक, रोषणाईतील उत्सवचौक आणि पांडवकडा विशेष आवडले. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण 14/07/2008 - 17:23
व्वा सर्वच फोटो छान आहेत... या मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन मी नेहमीच माझी दुचाकी अगदी जोमाने पळवतो,,स्पीडचा काटा ८० -८५ वर सहज पोहचतो..अगदी जबरदस्त वाटत.. मदनबाण.....

वेदश्री 14/07/2008 - 17:41
"वाशी मेरी काशी है|" ह्या माझ्या लव्हली डायलॉगची आठवण झाली. फोटो एकदम आवड्या !

आंबोळी 14/07/2008 - 17:43
नवी मुंबईतील नेरूळ मधील राजीव गान्धी पूलावरुन पामबीच रोडकडे जाताना उजव्या हाताला आसलेले आंबोळीच्या घरचा कंदील खूप म्हण्जे खूपच प्रेक्षणीय आहे. (धारी)आंबोळी

आशिष सुर्वे 14/07/2008 - 18:17
मित्रहो, धन्यवाद... मला माझ्या घराकडे घेउन गेल्याबद्दल. माझे घर 'नवी मुंबई'त आहे. आणि गेले एक वर्ष मी कामानिमित्त देशाबाहेर आहे. आज ही छायाचित्रे पाहताना घरची आठवण आली. छान!

विसोबा खेचर 15/07/2008 - 12:06
धन्यवाद केळकरसाहेब. सर्वच फोटू सुंदर. वरून दुसरा फोटू तर मस्तच. या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. मजा येते! :) आपला, (मुंबईकर) तात्या.

मनस्वी 14/07/2008 - 16:45
अमोल, सर्वच छायाचित्रे सुंदर. शिल्पचौक, रोषणाईतील उत्सवचौक आणि पांडवकडा विशेष आवडले. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण 14/07/2008 - 17:23
व्वा सर्वच फोटो छान आहेत... या मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन मी नेहमीच माझी दुचाकी अगदी जोमाने पळवतो,,स्पीडचा काटा ८० -८५ वर सहज पोहचतो..अगदी जबरदस्त वाटत.. मदनबाण.....

वेदश्री 14/07/2008 - 17:41
"वाशी मेरी काशी है|" ह्या माझ्या लव्हली डायलॉगची आठवण झाली. फोटो एकदम आवड्या !

आंबोळी 14/07/2008 - 17:43
नवी मुंबईतील नेरूळ मधील राजीव गान्धी पूलावरुन पामबीच रोडकडे जाताना उजव्या हाताला आसलेले आंबोळीच्या घरचा कंदील खूप म्हण्जे खूपच प्रेक्षणीय आहे. (धारी)आंबोळी

आशिष सुर्वे 14/07/2008 - 18:17
मित्रहो, धन्यवाद... मला माझ्या घराकडे घेउन गेल्याबद्दल. माझे घर 'नवी मुंबई'त आहे. आणि गेले एक वर्ष मी कामानिमित्त देशाबाहेर आहे. आज ही छायाचित्रे पाहताना घरची आठवण आली. छान!

विसोबा खेचर 15/07/2008 - 12:06
धन्यवाद केळकरसाहेब. सर्वच फोटू सुंदर. वरून दुसरा फोटू तर मस्तच. या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. मजा येते! :) आपला, (मुंबईकर) तात्या.
नवी मुंबई दर्शन - आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती. ------------------------------------------------------------------------ मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते.

मिपाचा ट्रॅफिक जॅम..! :)

विसोबा खेचर ·

विसोबा खेचर 14/07/2008 - 16:17
अर्थात, मध्येच हा काथ्याकूट टाकून आम्ही या ट्रॅफिक जॅमला हातभारच लावला आहे हा भाग वेगळा! :)

मनस्वी 14/07/2008 - 16:20
फ्लायओव्हर बांधा :) म्हणजे आवडीचे लेख सॉर्ट करून आधी वाचा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 14/07/2008 - 16:21
केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. हे मस्त! :) आपला, तात्यानंद!

आयडीया चांगलीये....पण खरं पाहता लेखापेक्षा त्याला आलेले प्रतिसाद वाचण्यात जास्त वेळ लागतो..... आपला, (मिपाच्या वाहतुक शाखेचा एक सामान्य हवालदार) टिंग्या

विजुभाऊ 14/07/2008 - 16:29
मिपा वर हल्ली बरेच लेखन होत आहे . मंडळी लिहिती झालीत. काहितरी कॅटेगरी वगैरे केलेत तर लेखांचा शोध लौकर करत येईल. बरेच लोक लिहितात/ विषयही भरपूर आहेत. त्यामुळे जरा उशीर केला तर तो लेख मागे पडतो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रियाली

मनस्वी 14/07/2008 - 16:49
लायसन्स! नको! म्हणजे माझे कोणतेच लेखन येणार नाही कधी मिपावर : ) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 14/07/2008 - 19:27
लायसेन्स मिळवायचे म्हणजे काही तरी सिद्ध करावे लागेल, कुठलीतरी चाचणी द्यावी लागेल ... की त्या व्यक्तीच्या "वाटचाली" वर अवलंबुन लायसेन्स देता येईल ... असे असल्यास "नव्या सदस्या" बद्दल काय ? चाचण्या काय असाव्यात ? "सुदलेखणाची चाचणी "असेल तर आम्हाला बास बाबा ... छोटा डॉन केस कापण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ विचार करण्यात सत्कारणी लाउन व्हिव्हेकानंद व्हा !!! [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by प्रियाली

केशवसुमार 14/07/2008 - 17:07
प्रशासकीय अनुमती लावा. ;;) मी अगदी हेच म्हणणार होतो.. (हेच म्हणतो)केशवसुमार अवांतर : तात्याशेठ मुद्दा पटला बरका :B स्वगतः हा विचार ट्राफिक वाढवण्या पुर्वी करायला हवा होता.. :> अता भोग आपल्या कर्माची फळे.. >:P आणि सगळेच लेख आणि प्रतिक्रिया वाचल्याच पाहिजे असे थोडे आहे.. :W आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला

In reply to by केशवसुमार

विजुभाऊ 14/07/2008 - 19:02
आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला नाराज नाराज नाराज :( आमच्या डाम्बीस गुरुनी सांगितलेला तो क्रमशः चा मंत्र आम्ही जपणार केसुशेठ. ::::पिडां काकाचा क्रमशः चा मंत्र जपणारा विजुभाऊ (उतु नको मातु घेतला वसा टाकु नको) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री 14/07/2008 - 16:40
मिपावरचा पडिक, मिपाचा बहाद्दुर (गुरखा या अर्थाने) अशी आमची एकेकाळी त्रैलोक्यात ख्याती होती. पण आता एवढे प्रचंड लिखाण येते की आमच्या आवाक्यातुन बरेच सारे सुटलेले असते, काय करावे या विचाराने आम्हाला पछाडलेले आहे. बघा अजुन धनंजयरावांची एक कविता वाचायचीच राहिलिये. दु:ख याचे की असे काही उत्तमोत्तम साहित्य सुटलेय हातुन, जसे रामदास काकांचे पिसी जेसी, बरं रोजच्या लिखाणाचा रेटा एव्हढा असतो की जुने काढुन वाचावे की नविन गमती जमती वाचाव्यात अशी गोची होत रहाते अन हे दुष्टचक्र चालुच रहाते. एक उपाय आहे, काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल. म्हणजे कविता असो वा कथा असो वाचायच्या तर आहेतच हो पण जरा सबुरीने घ्या की राव, दिसामाजी एक दोन कविता टाकल्या तर वाचकवर्गाला पण त्याचा योग्य आस्वाद घेता येतो ना. अशा अतिशयोक्तींना जनरल डायरांकडुन वेळोवेळी समज मिळावी अशी कामना करतो. आपलाच, आंद्या हैवान (खफ नाम) उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री सदस्य मिसळपाव डॉट कॉम.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 14/07/2008 - 16:52
सिग्नल!
काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल.
सिग्नल मिळाल्याशिवाय पुढचा लेख टाकता येणार नाही! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

चाणक्य 14/07/2008 - 16:47
काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल. म्हणजे कविता असो वा कथा असो वाचायच्या तर आहेतच हो पण जरा सबुरीने घ्या की राव, दिसामाजी एक दोन कविता टाकल्या तर वाचकवर्गाला पण त्याचा योग्य आस्वाद घेता येतो ना. अशा अतिशयोक्तींना जनरल डायरांकडुन वेळोवेळी समज मिळावी अशी कामना करतो.
हेच म्हणतो. तात्या, एखाद्या सभासदाने कुठलेही साहित्य प्रकाशित केले की किमान १-२ दिवसांनतरच त्याला नविन साहित्य टाकता येइल असं काही करता येइल का? अर्थात, हा नियम प्रतिक्रीयांना लागू नसेल

चतुरंग 14/07/2008 - 17:02
भारंभार प्रसवणार्‍या लोकांना कुटुंबनियोजनासारखा 'लेखननियोजनाचा सल्ला' व्यनितून द्यावा असे वाटत आहे. लेखकांनी एकाच दिवशी खूप लिखाण प्रसिद्ध करण्यापेक्षा ते लिहून साठवून ठेवावे - ही सोय 'मिपा'वर आहे. किंवा साध्या टेक्स्ट फाईलमधेही 'मिपा'वरुन कट - पेस्ट करुन ठेवता येते. आणि थोड्या दिवसांच्या अंतराने प्रसिद्ध करावे म्हणजे ते लिखाण भडीमार ह्या सदरात मोडणारे ठरत नाही. अनेक कविता ह्या अक्षरशः बसून 'पाडलेल्या' आहेत हे कळते. कृपया तसे करु नका. कविता लिहा. ती नीट मुरु द्या, वाचा, त्यावर थोडा विचार करा आणि मग यथावकाश टाका. घाई का? चांगले असेल तर प्रतिसाद मिळेलच हे नक्की. दुसरे असे की काथ्याकूटसाठी मनात विषय आला की लगेच उघडला धागा असे न करता त्या विषयावर खरेच काही चर्चा घडू शकेल का ह्याचा ठोस विचार असला तर धागा उघडावा. नाहीतर कित्येक धागे हे पेपरात बातमी वाचली आणि इकडे कट्-पेस्ट करुन दुवा टाकला आणि ह्याबद्दल तुमचे मत काय इतकेच असते?? धागा सुरु करणार्‍याने त्याचे/तिचे मत आधी द्यावे मग त्यावर चर्चा घडू शकते इ. (स्वगत - रंगा, तूही विडंबने टाकायची घाई करु नकोस रे, पाडलेल्या कवितांचा कच्चा माल कितीही हवाहवासा वाटला तरी सबुरीने घेत जा! ;)) चतुरंग

अमोल केळकर 14/07/2008 - 17:37
वरील प्रतिसादांशी सहमत ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी आता इथुन पुढे फक्त एकदाच स्वतःची गाडी काढायची आणी इतर दिवशी इतरांच्या गाडीतुन जायचे असे आजपासुन ठरवतो. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ 14/07/2008 - 17:50
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता.लिखाण आणि प्रतिसाद हे तर संस्थळाम्ची जान आहेत. त्यापेक्षा लिखाण जर नीट कॅटेगराईज करता आले तर वाचणाराला जे वाचायचे आहे तेच तो वाचेल.( माझी पंचाईत होईल्..मला सगळेच वाचायचे असते) देशाची लोकसंख्या हे देशाचे ओझे आहे असे न मानता तो एक चांगला रीसोर्स आहे. हे मान्य केल्याने चिन बराच पुढे गेला. मिसळपाव वर लिहिणारे लोक हे त्याचे वैभव आहे जेव्हढे जास्त लोक तेव्हढे जास्त लिखाण जेव्हढे जास्त लिखाण तेव्हढे जास्त विषय जेव्हढे जास्त विषय तेव्हढी जास्त वाचक संख्या ( हळुहळु वाढेल) जेव्हढी जास्त वाचक संख्या तेव्हढे जास्त लिखाण वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे. ( हां रोखायचे असल्यास अन्य ठि़काणचे इथे पुन्हा पोष्ट करणार्‍यांवर बन्धने घाला) पुन्हा मेलो आता :::::::::::::::मिसळपाव खेरीज अन्यत्र कोठेही न लिहिणारा विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री 14/07/2008 - 18:11
एका घरावर धान्य वाळत टाकले होते. तिथे बाजुला झाडांवर बर्‍याच चिमण्या रहात होत्या, मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. परत एक चिमणी आली दाणा घेउन गेली, अन मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली. . . . . .. . एक चिमणी आली दाणा घेउन गेली. उद्या मी हीच गोष्ट कावळ्याबरोबर सांगेन. अन परवा अजुन कोणत्या पक्ष्यासाठी.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 14/07/2008 - 18:35
आनंदयात्री गोष्ट खूपच सुरेख! अजून येउदेत! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊजी बरोबर मी सहमत आहे. लेखन ही एक स्फुर्ती आहे,निर्मिती आहे.ज्याला जेव्ह्डे लिहिता येईल तेव्हडे लिहु द्दा.ज्याला जेव्हडे वाचता येईल तेव्हडे वाचू द्दा.घडता घडता घडेल ते घडेल. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 14/07/2008 - 23:05
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता. कुणी बंधने आणली आहेत? विजूभाऊ, माझा गंमतीतला प्रस्ताव नीट वाचा आधी आणि मगच अशी बेजबाबदार विधाने करा ही विनंती! तात्या.

मुक्तसुनीत 14/07/2008 - 18:54
संस्थळावरचा ट्रॅफिक ज्यॅम म्हणजे लोकप्रियतेची पावती. "मॉडरेशन" असणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे. यावर लिखाण कमी करा अशा प्रकारची उपाययोजना मला अयोग्य , काहीशी घातक वाटते. काही सुचणारे उपाय : १. जास्त विभाग . २. प्रत्येक विभागावर नेमून दिलेले मॉडरेटर्स ३. लेखनपूर्व परवानगी हा प्रकार नको (मी पळून जाईन इथून ) ४. लेखनोत्तर मॉडरेशन्स च्या काही आचारसंहिता : १. आक्षेपार्ह मजकूर एकदम उडवू नये. लेखक/लेखिकेला सूचना करावी. थोडा वेळ द्यावा. अर्थात यालाही अपवाद असणार्‍या गोष्टी असतीलच. अर्वाच्य , अपमानजनक , जातीपाती-धर्मावरचा किंवा सरळसरळ शाब्दिक हिंसा असणारा मजकूर त्वरित उडणारच ! २. उपरोक्त उदाहरणांव्यतिरीक्त "आक्षेपार्ह" काय हे ठरवून घ्यावे. ३. प्रत्येक विभागीय मॉडरेटरला सर्वाधिकार द्यावेत. प्रत्यक्ष तात्यासुद्धा त्या अखत्यारीच्या खालीच येतील अशी व्यवस्था असावी :-) ४. मॉडरेटर्स ही देखील माणसे आहेत. ते चुका करू शकतात, त्याच प्रमाणे त्याना आपले काम करायला वेळात वेळ काढावा लागतो हे लक्षात ठेवावे. ५. जगभर पसरलेले सदस्य लक्षात घेता शक्यतो प्रत्येक विभागावर २-२ मॉड्स नेमावेत. १ आशियामधला ; १ युरप्/अमेरिकेतला. ६. मॉडरेटर्स नी पोस्टस एकदम उडवू नयेत; पण चुकीच्या विभागतले पोस्टस हलवण्याची मुभा असावी. बर्‍याचदा अनेक धागे एका विषयावर असतात. धागे "मर्ज" करण्याची (म्हणजे सगळ्याना एका विषयात बांधण्याची ) मुभा असावी. याच न्यायाने , विषयांतर होत चालले असेल तर ५-६ पोस्टस एका नवीन धाग्यात टाकण्याची मुभाही मॉडरेटर्स ना असावी.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 14/07/2008 - 19:21
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ? काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ? होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ? ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही .... बाकी "प्रशासकीय परवानगी नसावीच" याच्याशी सहमत ... जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील. ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ? अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल. सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो .... याला उपाय काय ? हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल .... **** माझा उपाय **** कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे. जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे . एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ... आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:35
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ? काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ? होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ? ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही .... जास्त विभाग करण्याचे सोपे कारण : डीव्हाईड अँड मॅनेज. खूप सामान झाले तर तुम्ही विभागणी करता , खूप काम आले तर प्रायॉरिटीज ठरवता , एका प्रॉजेक्टवर अनेक लोक वेगवेगळ्या मॉड्युल्स् वर काम करतात, तेच उदाहरण इथेही. त्यामुळे ट्रॅफिक थांबत नाही (थांबवायचे नाही आहे ! ) , पण रेग्युलेट होईल. काही लेखक विभागाच्या बाबतीत गोंधळलेले असतील तर मॉड्स त्यांचे पोस्टस हलवू शकतील. कोटा कसला नि कशाकरता ते समजले नाही. त्यामुळे प्राधान्यही नाहीच. "मॉड्स" जे पोस्ट आधी येईल ते आधी पाहतील. जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील. ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ? आताची परिस्थिती लक्षात घ्या. एकच माणूस सगळे वाचतो. निर्णय घेतो. त्यावर सगळा ताण , सगळी नैतिक जबाबदारी आहे, निर्णय घेण्याची , ते अमलात आणण्याची कामगिरी त्याच्यावरच. हेच आपल्याला अनेक लोकांमधे विभागून द्यायचे आहे. अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल. सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो .... याला उपाय काय ? तुमच्या कंपनीत अनुभवाने, कौशल्याने थोडी उजवी कामगिरी करणार्‍यांचे काय करतात ? त्यांना त्यांचे त्यांचे काम करू देतात, त्यांच्या जबाबदार्‍यांमधे काही वाढ होते की नाही ? आणि वाढीव जबाबदार्‍या ते लोक आपले काम सांभाळून पूर्ण करतात की नाही ? याची उत्तरे तुम्हीच शोधा. तुम्हाल तुमच्या वरच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ! हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल .... हां ! हा अगदी योग्य प्रश्न. इथे मोठी चर्चा होणे शक्य आहे. **** माझा उपाय **** कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे. जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे . एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ... आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल .... क्षमा करा. तुमचा उपाय मला अव्यवहार्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा , गोंधळात भर पडेल असा वाटला. प्रत्येक पोस्टवर मतदान करायचे ? कुणीकुणी ? किती काळ ? आणि त्याचे काउंटींग करण्याची काय सोय ? डॉन राव , तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे :-)

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 14/07/2008 - 20:02
येस, ते "डिवाईड & मॅनेज" ही जबरदस्त आयडीया आहे, कुठेही ती क्लिक व्हायलाच हवी ... पण यामुळे लेखांचे योग्य वर्गीकरण हा एकमेव फायदा मला दिसतो आणि तो नक्की आहेच ... पण हे नुसते वर्गीकरण करुन फायदा नाही, ते मुखपॄष्ठावर वेगळे दिसले पाहिजे तरच काही त्याचे चीज होईल ... सध्याही "वर्गीकरण" आहेच की, फक्त जरा ते जास्त "स्ट्रीक्टली केले आणि मांडले" तर नथिंग लाईक थॅट !!! कोटा म्हणजे "एका ठराविक काळात एका ठरावीक विभागात किती लेख यावेत " याबद्दल एक "सर्वमते" ठरवलेला आकडा ... हा जर ठरवला तर "पाऊस" पडणे कदाचित बंद होईल. हा "कोटा" पर "पर्सनही" ठरवता येईल .... नाहीतर "क्वालीटीचे साहित्य" असे "पीठ पाडल्यासारखे" प्रसवता येत नाही, ते आतुन यावे लागते त्यामुळे त्याला काहीच धोका नाही ... उलट काही "रतिबा"सारखे जे साहित्य आज येते त्याला निश्चित "आळा बसेल" .... बाकी तुमच्या "मोडरेशन चे काम विभागुन "घेण्याला सहमत ... अनुभवाबरोबर जबाबदारी वाढते व ती पुर्ण करण्याची प्रेरणा त्याला आतुनच मिळते हे सुद्धा मान्य. त्यामुळे मी "प्रतिभा झाकोळुन" जाण्याचा मुद्दा" मागे घेतो ... बाकीच्यांचे या मुद्द्यावर काय मत आहे हे विचारले पाहिजे .... बाकी मी त्या मतदान पद्धतीचे अजुन समर्थन करतो. प्रत्येकावर मत दिलेच पाहिजेच असे नाही. फक्त जे बहुसंख्य लोकांना "अनावश्यक" वाटते त्याला काय हरकत आहे. शिवाय मी म्हटल्याप्रमाणे "मत कोण देतो " यालाही वेटेज असावे ... "ऑर्कुटवरही आपण सरसकट मतदान करत नाही, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण अपले मत वापरु शकतो ..." जर "१० मॉडरेटर्स" असतील तर आपण ह्या "मतदानाचा हक्क इतर अजुन ५० " जणांना देऊ, त्यांनीही "कंपल्सरी केलेच" पाहिजे असे नाही, तो आपल्या "सद्सदविवेकबुद्धीचा" प्रश्न आहे. एकदा एक "ठरावीक नको" चा आकडा गाठला की झाला निर्णय ... >>तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे याबद्दल धन्यवाद ... विचार करतो आहे, लवकरच मत सांगेन ... मिपाच्या उज्वल भविष्यासाठी आमचा हात नेहमी मदतीला पुढे राहिल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 14/07/2008 - 19:31
आणखी एक सूचना - महिन्यातून फक्त एकच दिवस नवीन लेखन प्रकाशित करायला, (लिहायला नाही, फक्त प्रकाशित करायला) जर स्थगिती आणली -(हा दिवस कोणता ते कौल घेऊन ठरवता येईल) - तर आधी प्रसिद्ध झालेले लेखन योग्य वर्गवारीत नेणे किंवा इतर संपादन ह्यासाठी अवधी मिळू शकेल असे वाटते. (अर्थात टेक्निकली हे कितपत शक्य आहे हे मला माहीत नाही, नीलकांत?) चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:38
पण एकच लेख एका महिन्यात ? का ? म्हणजे इथे रेशनिंग सिस्टीम आली की ! जर का सर्व्हर/मेम्मरी इत्यादि रिसोर्सेस कडून तसा प्रश्न येत नसेल तर असे रेशनिंगच्या मी विरोधात आहे.

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:55
>>> लेख प्रकाशित करायला सर्व सदस्यांना महिन्यातून फक्त एक दिवस स्थगिती - फ्लो कंट्रोल साठी. यात स्पाँटेनिटी निघून जाईल. पर्यायाने स्थळाची लोकप्रियता अचानक कमी होईल. मी माझ्या उदाहरणावरून सांगतो आहे. आपण मेहनतीने म्हणा, थोड्याशा उत्साहाने म्हणा , काही लिहीले आणि ते प्रसिद्ध व्हायला एक महिना लागणार असेल , तर माझ्यातली हवा लगेच निघून जाईल. :-)

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 14/07/2008 - 21:50
लेखन एक महिन्याने प्रसिद्ध करा असे मी म्हणत नाहीये. महिन्यातून फक्त एक दिवस कोणतेच लेखन प्रकाशित करु नका म्हणजे ह्या एका दिवसापुरता प्रकाशित साहित्याचा प्रवाह आटेल आणि संपादनाला अवसर मिळेल (बाकी संपूर्ण महिनाभर सर्व आहे तसेच चालू राहील.) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

कोलबेर 14/07/2008 - 22:12
प्रत्येक विभागीय मॉडरेटरला सर्वाधिकार द्यावेत. प्रत्यक्ष तात्यासुद्धा त्या अखत्यारीच्या खालीच येतील अशी व्यवस्था असावी
हे अशक्य आहे. स्वानुभवातून सांगतो. कोणतेही मॉडरेशन हे श्री. तात्या (मालक) ह्यांचा शब्द अंतिम मानून लावले तरच यशस्वी होईल. (एक्स मॉडरेटर ) कोलबेर

प्रियाली 14/07/2008 - 19:35
करता येईल. मुखपृष्ठ बदलायचे. त्यावर फक्त महत्त्वाच्या घडामोडी ठेवायच्या. तिथून - चर्चा काव्य साहित्य पाककृती कौल इ. चे दुवे द्यायचे. इच्छुक सभासद आपल्याला हव्या त्या दुव्यावर टिचकी मारतील. अशा रितीने एकाच पानावर येणारा रेटा कमी होईल. जो तो आपल्या आवडीनुसार आपल्या विभागात नांदेल.

विजुभाऊ 14/07/2008 - 19:43
इतरत्र प्रसिद्ध झालेले लिखाण इथे प्रसिद्ध करणे टाळु शकलो तर थोडी गर्दी कमी होईल. इथे काही लेख / पाक कृतीतर इतरत्र इतर लेखाकानी लिहुनही प्रसिद्ध झाले आहेत त्याचे काय. इथे लिहिणाराना लिहु नका / कमी लिहा अशी बन्धने घातली तर नाईलाजाने वेगळ्या संस्थाळावर लिहायला जावे लागेल . मिपावर कमी लिहा/ लिहु नका हा मिसळ पाव साठी निगेटेव्ह/ नकारात्मक इफेक्ट ठरेल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:46
विजुभाऊ ! तुमचे एकूण एक मुद्दे मान्य आहेत. त्यावरची उपाययोजना म्हणून मी वर काही सूचना केल्या आहेत. जमल्यास त्या पहा. त्याता काही चुकीच्या वाटल्यास विरोध करा/नव्या सूचना द्या असे मी विनवितो.

आशिष सुर्वे 14/07/2008 - 19:56
माझे असे मत आहे की 'लेख', 'कविता', 'मतप्रदर्शन', ईत्यादीवर बंधन नसावे. लिहूद्यात की प्रत्येकाला हवे तेवढे! नदीला आपण असे तर सांगत नाही ना की: 'बये, एवढी वाहू नकोस गं... मी एवढे पाणि नाही पिऊ शकत!' वाहू द्यात 'मराठी ची नदी' अखंड आणि करुदे तिला महाराष्ट्र सम्रुध्द!

विजुभाऊ 14/07/2008 - 20:43
कसलीच जबाबदारी न घेता माहिती न देता जे http://www.misalpav.com/node/2548 ; http://www.misalpav.com/node/2456 http://www.misalpav.com/node/1642 ; http://www.misalpav.com/node/2515 अशासारखे धागे सुरु करतात त्याबद्दल काय आणि कोण बोलणार या असल्या धाग्यातुन नक्की काय मिळते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अभिज्ञ 14/07/2008 - 21:00
सर्वप्रथम एक चांगला विषय सुरु केल्याबद्दल तात्या तुमचे अभिनंदन. मला सुचलेले मुद्दे हे असे. १.कोणाच्याही दोन पोस्टस मध्ये किमान ४ दिवसाचे अंतर असावे. २.एखादे साहित्य हे जर लागोपाठ दोन दिवस प्रतिसादशुन्य असेल तर ते आपोआप आर्किव्ह मध्ये जावे. ३.एखादे साहित्य ,सर्व प्रतिसाद -उत्तरे ह्यानंतर आपोआप सात दिवसाने आर्किव्ह मध्ये जावे. (येवढे करुनहि जर मंडळी ऐकत नसतील तर मात्र रामबाण उपाय आहे-वर्गंणि चालू करा.आपोआप ट्रॅफिक कमी होइल. B) :D मराठी माणुस भुताला भीत नाहि इतका वर्गणिला घाबरतो. ---अतिशय ह.घ्या.) अभिज्ञ.

विसोबा खेचर 14/07/2008 - 23:05
हा धागा जरा अंमळ जास्तच सिरियस झाला आहे/होतो आहे असं वाटतंय! मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं! कृपया कुणीही, कोणतेही भलते गैरसमज पसरवू नका ही विनंती! हा काथ्याकूट मौजमजा व विरंगुळा या सदरात आहे हे कृपया सर्वांनी लक्षात घ्या... :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 14/07/2008 - 23:14
माझ्या मनात एक नवीन आयडिया आली आहे. "आपापसात" असे सदर सुरू करून, मिसळपावाचा उल्लेख झालेले लेख / कविता / कट्ट्यांची आमंत्रणे / कट्ट्यांची वर्णने / सदस्यांच्या लग्नाचे / वाढदिवसांचे / दारूच्या बैठकींचे इत्यादि सर्व लिखाण समजा त्या सदरात टाकले, तर येथील साहित्यप्रेमींना त्यांना आवडणार्‍या साहित्याचा अनिर्बंध आस्वाद घेता येईल. - (कल्पक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्राजु 15/07/2008 - 02:03
एक सुधारणा.. नवे सदर जरूर चालू करावे आणि मुख्य पृष्ठावर दिसावेही पण त्याला नाव आपापसांत नको. कारण आपापसात फक्त भांडणेच होतात असं माझं मत आहे..(बाकी कुणाचं वेगळं असू शकतं.) त्याला नाव.. " आम्ही जमतो तेव्हा" हे किंवा यासारखे नाव असावे.. ज्यांना जे वाचायचं आहे ते , ते वाचतच असतात आणि प्रतिक्रियाही देत असतात. आणि ट्रॅफिक जाम होतो आहे याचा अर्थ मिपा उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे असाच आहे. तात्या, यांत इतका काथ्याकूट करण्यासारखे काय आहे हो?? तुमचा वेळ जात नाहिये का? आणि हा धागा सुरू करून कशाला ट्रॅफिक अडकवला?? - (सर्वव्यापी) प्राजु

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं!" हे आपलं लेखन वाचून मला खूपच बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ऋषिकेश 14/07/2008 - 23:48
इथलं लिखाणं-ट्रॅफिक कमी होईल असं काहि करू नका ही विनंती! ज्यांना जे लिहायचं आहे ते लिहु द्या.. ज्यांना वाचायचय त्यांना ते वाचू द्या! असं एका हव्याहव्याश्या मर्यादेत हवं ते करता येणारं हे एकमेव संस्थळ आहे ते तरी आहे तसेच ठेवा हो !प्लिज :) हे काहि केवळ "स्थितप्रज्ञ" लोकांच्या तथाकथित उच्च साहित्याला वाहिलेलं स्थळ नव्हे. घरात आपण जसं कोणत्याही विषयावर एका मर्यादेत बोलतो तसंच हे आहे. घरातील प्रत्येक जण अभ्यासपूर्ण/उच्च साहित्य-मुल्याचे बोलेलच असे नव्हे. इतर स्थळांच्या उच्च साहित्यमुल्यांचं दडपण इथे नसतं म्हणून तर प्रत्येक जण इथे काहितरी लिहितो. मग ते कधीकधी कैच्या कै का असेना... हे स्थळ प्रत्येकाला लिहितं करतो हेच मिपाचं यश आहे;) आणि ते टिको अशी सदिच्छा! तात्या, तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू ;) (ह. घ्यालच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

चतुरंग 14/07/2008 - 23:51
तात्या, तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच) हे एकदमच आवडलं! ;) (स्वगत - अनुष्का वहिनींना मराठी येतं का? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 15/07/2008 - 01:05
तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच) बोला कोण तयार आहे २० रुपये रोजी आणि १ कोप च्या वर वाचावाची( बा'चा बा'ची नाव्हे) करायला ? जल्ला ... वर्गणीचा ऊपाय लई बेस.... पहील्या ३० ओळी फुकट,,,मग दर ओळीवर १० रुपये. अबबं नको. ते क्रमशःवाले ट्राफिक जामच करतील मग ! कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) साईडबिजनेसः आम्ही रॉकेटचे सुट्टे पार्ट होलसेल भावात ईकतो नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

देवदत्त 20/07/2008 - 19:56
माझेही तेच हाल आहेत. आधीप्रमाणे मिसळपाव हॉटेलात पडीक राहता येत नाही. ;) (आमच्या हॉस्टेल मधील काही मुले नेहमी सर्वात आधी मेस मध्ये जाऊन बसायची. खाण्यासाठी किंवा टीव्ही बघण्यासाठी. त्यांना मग एक मुलगा भट्टी (जसपाल भट्टी नव्हे, किचनमधील चुलीप्रमाणे) म्हणत असे.) एवढे लेख/प्रतिक्रिया येत आहेत की संध्याकाळी येऊन बघावे तर लक्षात असलेला लेख २ ३ पाने मागे गेला असतो. आणि नवीन लेख वाचून, मग जमल्यास प्रतिक्रिया देण्यात मागील लेख विसरून जातो :( सध्या तर सर्वात वर असलेल्या लेखनाचेच वाचन प्राप्त होते. अर्थात हे चांगलेच आहे म्हणा. असेच वेगवेगळे लेखन येऊ द्यात. आम्हालाच विचार करावा लागेल सर्व वाचन कसे करावे ते :) मिपाचा RSS Feed दुवा आहे का? असल्यास काय? जेणेकरून थेट मिपावर न येता वेगळ्या प्रकारेही येथील लेखनांचा मागोवा घेता येईल.

विसोबा खेचर 14/07/2008 - 16:17
अर्थात, मध्येच हा काथ्याकूट टाकून आम्ही या ट्रॅफिक जॅमला हातभारच लावला आहे हा भाग वेगळा! :)

मनस्वी 14/07/2008 - 16:20
फ्लायओव्हर बांधा :) म्हणजे आवडीचे लेख सॉर्ट करून आधी वाचा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 14/07/2008 - 16:21
केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. हे मस्त! :) आपला, तात्यानंद!

आयडीया चांगलीये....पण खरं पाहता लेखापेक्षा त्याला आलेले प्रतिसाद वाचण्यात जास्त वेळ लागतो..... आपला, (मिपाच्या वाहतुक शाखेचा एक सामान्य हवालदार) टिंग्या

विजुभाऊ 14/07/2008 - 16:29
मिपा वर हल्ली बरेच लेखन होत आहे . मंडळी लिहिती झालीत. काहितरी कॅटेगरी वगैरे केलेत तर लेखांचा शोध लौकर करत येईल. बरेच लोक लिहितात/ विषयही भरपूर आहेत. त्यामुळे जरा उशीर केला तर तो लेख मागे पडतो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रियाली

मनस्वी 14/07/2008 - 16:49
लायसन्स! नको! म्हणजे माझे कोणतेच लेखन येणार नाही कधी मिपावर : ) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 14/07/2008 - 19:27
लायसेन्स मिळवायचे म्हणजे काही तरी सिद्ध करावे लागेल, कुठलीतरी चाचणी द्यावी लागेल ... की त्या व्यक्तीच्या "वाटचाली" वर अवलंबुन लायसेन्स देता येईल ... असे असल्यास "नव्या सदस्या" बद्दल काय ? चाचण्या काय असाव्यात ? "सुदलेखणाची चाचणी "असेल तर आम्हाला बास बाबा ... छोटा डॉन केस कापण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ विचार करण्यात सत्कारणी लाउन व्हिव्हेकानंद व्हा !!! [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by प्रियाली

केशवसुमार 14/07/2008 - 17:07
प्रशासकीय अनुमती लावा. ;;) मी अगदी हेच म्हणणार होतो.. (हेच म्हणतो)केशवसुमार अवांतर : तात्याशेठ मुद्दा पटला बरका :B स्वगतः हा विचार ट्राफिक वाढवण्या पुर्वी करायला हवा होता.. :> अता भोग आपल्या कर्माची फळे.. >:P आणि सगळेच लेख आणि प्रतिक्रिया वाचल्याच पाहिजे असे थोडे आहे.. :W आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला

In reply to by केशवसुमार

विजुभाऊ 14/07/2008 - 19:02
आणि आधी ते क्रमशः लिखाणावर बंदी घाला नाराज नाराज नाराज :( आमच्या डाम्बीस गुरुनी सांगितलेला तो क्रमशः चा मंत्र आम्ही जपणार केसुशेठ. ::::पिडां काकाचा क्रमशः चा मंत्र जपणारा विजुभाऊ (उतु नको मातु घेतला वसा टाकु नको) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री 14/07/2008 - 16:40
मिपावरचा पडिक, मिपाचा बहाद्दुर (गुरखा या अर्थाने) अशी आमची एकेकाळी त्रैलोक्यात ख्याती होती. पण आता एवढे प्रचंड लिखाण येते की आमच्या आवाक्यातुन बरेच सारे सुटलेले असते, काय करावे या विचाराने आम्हाला पछाडलेले आहे. बघा अजुन धनंजयरावांची एक कविता वाचायचीच राहिलिये. दु:ख याचे की असे काही उत्तमोत्तम साहित्य सुटलेय हातुन, जसे रामदास काकांचे पिसी जेसी, बरं रोजच्या लिखाणाचा रेटा एव्हढा असतो की जुने काढुन वाचावे की नविन गमती जमती वाचाव्यात अशी गोची होत रहाते अन हे दुष्टचक्र चालुच रहाते. एक उपाय आहे, काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल. म्हणजे कविता असो वा कथा असो वाचायच्या तर आहेतच हो पण जरा सबुरीने घ्या की राव, दिसामाजी एक दोन कविता टाकल्या तर वाचकवर्गाला पण त्याचा योग्य आस्वाद घेता येतो ना. अशा अतिशयोक्तींना जनरल डायरांकडुन वेळोवेळी समज मिळावी अशी कामना करतो. आपलाच, आंद्या हैवान (खफ नाम) उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री सदस्य मिसळपाव डॉट कॉम.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 14/07/2008 - 16:52
सिग्नल!
काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल.
सिग्नल मिळाल्याशिवाय पुढचा लेख टाकता येणार नाही! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

चाणक्य 14/07/2008 - 16:47
काही लोक एका दिवसात १०-१० कविता टाकतात धडाधड, त्यावर काही अंकुश लावता आला तर बरे होईल. म्हणजे कविता असो वा कथा असो वाचायच्या तर आहेतच हो पण जरा सबुरीने घ्या की राव, दिसामाजी एक दोन कविता टाकल्या तर वाचकवर्गाला पण त्याचा योग्य आस्वाद घेता येतो ना. अशा अतिशयोक्तींना जनरल डायरांकडुन वेळोवेळी समज मिळावी अशी कामना करतो.
हेच म्हणतो. तात्या, एखाद्या सभासदाने कुठलेही साहित्य प्रकाशित केले की किमान १-२ दिवसांनतरच त्याला नविन साहित्य टाकता येइल असं काही करता येइल का? अर्थात, हा नियम प्रतिक्रीयांना लागू नसेल

चतुरंग 14/07/2008 - 17:02
भारंभार प्रसवणार्‍या लोकांना कुटुंबनियोजनासारखा 'लेखननियोजनाचा सल्ला' व्यनितून द्यावा असे वाटत आहे. लेखकांनी एकाच दिवशी खूप लिखाण प्रसिद्ध करण्यापेक्षा ते लिहून साठवून ठेवावे - ही सोय 'मिपा'वर आहे. किंवा साध्या टेक्स्ट फाईलमधेही 'मिपा'वरुन कट - पेस्ट करुन ठेवता येते. आणि थोड्या दिवसांच्या अंतराने प्रसिद्ध करावे म्हणजे ते लिखाण भडीमार ह्या सदरात मोडणारे ठरत नाही. अनेक कविता ह्या अक्षरशः बसून 'पाडलेल्या' आहेत हे कळते. कृपया तसे करु नका. कविता लिहा. ती नीट मुरु द्या, वाचा, त्यावर थोडा विचार करा आणि मग यथावकाश टाका. घाई का? चांगले असेल तर प्रतिसाद मिळेलच हे नक्की. दुसरे असे की काथ्याकूटसाठी मनात विषय आला की लगेच उघडला धागा असे न करता त्या विषयावर खरेच काही चर्चा घडू शकेल का ह्याचा ठोस विचार असला तर धागा उघडावा. नाहीतर कित्येक धागे हे पेपरात बातमी वाचली आणि इकडे कट्-पेस्ट करुन दुवा टाकला आणि ह्याबद्दल तुमचे मत काय इतकेच असते?? धागा सुरु करणार्‍याने त्याचे/तिचे मत आधी द्यावे मग त्यावर चर्चा घडू शकते इ. (स्वगत - रंगा, तूही विडंबने टाकायची घाई करु नकोस रे, पाडलेल्या कवितांचा कच्चा माल कितीही हवाहवासा वाटला तरी सबुरीने घेत जा! ;)) चतुरंग

अमोल केळकर 14/07/2008 - 17:37
वरील प्रतिसादांशी सहमत ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी आता इथुन पुढे फक्त एकदाच स्वतःची गाडी काढायची आणी इतर दिवशी इतरांच्या गाडीतुन जायचे असे आजपासुन ठरवतो. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विजुभाऊ 14/07/2008 - 17:50
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता.लिखाण आणि प्रतिसाद हे तर संस्थळाम्ची जान आहेत. त्यापेक्षा लिखाण जर नीट कॅटेगराईज करता आले तर वाचणाराला जे वाचायचे आहे तेच तो वाचेल.( माझी पंचाईत होईल्..मला सगळेच वाचायचे असते) देशाची लोकसंख्या हे देशाचे ओझे आहे असे न मानता तो एक चांगला रीसोर्स आहे. हे मान्य केल्याने चिन बराच पुढे गेला. मिसळपाव वर लिहिणारे लोक हे त्याचे वैभव आहे जेव्हढे जास्त लोक तेव्हढे जास्त लिखाण जेव्हढे जास्त लिखाण तेव्हढे जास्त विषय जेव्हढे जास्त विषय तेव्हढी जास्त वाचक संख्या ( हळुहळु वाढेल) जेव्हढी जास्त वाचक संख्या तेव्हढे जास्त लिखाण वाढतावाढता वाढणारे हे मिसळपावचे वैभव आहे. ( हां रोखायचे असल्यास अन्य ठि़काणचे इथे पुन्हा पोष्ट करणार्‍यांवर बन्धने घाला) पुन्हा मेलो आता :::::::::::::::मिसळपाव खेरीज अन्यत्र कोठेही न लिहिणारा विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री 14/07/2008 - 18:11
एका घरावर धान्य वाळत टाकले होते. तिथे बाजुला झाडांवर बर्‍याच चिमण्या रहात होत्या, मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. परत एक चिमणी आली दाणा घेउन गेली, अन मग एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली. एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली.एक चिमणी आली दाणा घेउन गेली. . . . . .. . एक चिमणी आली दाणा घेउन गेली. उद्या मी हीच गोष्ट कावळ्याबरोबर सांगेन. अन परवा अजुन कोणत्या पक्ष्यासाठी.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 14/07/2008 - 18:35
आनंदयात्री गोष्ट खूपच सुरेख! अजून येउदेत! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊजी बरोबर मी सहमत आहे. लेखन ही एक स्फुर्ती आहे,निर्मिती आहे.ज्याला जेव्ह्डे लिहिता येईल तेव्हडे लिहु द्दा.ज्याला जेव्हडे वाचता येईल तेव्हडे वाचू द्दा.घडता घडता घडेल ते घडेल. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 14/07/2008 - 23:05
लिहिणारांवर प्रशासकीय ( मेलो आता) बन्धने कशाला आणता. कुणी बंधने आणली आहेत? विजूभाऊ, माझा गंमतीतला प्रस्ताव नीट वाचा आधी आणि मगच अशी बेजबाबदार विधाने करा ही विनंती! तात्या.

मुक्तसुनीत 14/07/2008 - 18:54
संस्थळावरचा ट्रॅफिक ज्यॅम म्हणजे लोकप्रियतेची पावती. "मॉडरेशन" असणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे. यावर लिखाण कमी करा अशा प्रकारची उपाययोजना मला अयोग्य , काहीशी घातक वाटते. काही सुचणारे उपाय : १. जास्त विभाग . २. प्रत्येक विभागावर नेमून दिलेले मॉडरेटर्स ३. लेखनपूर्व परवानगी हा प्रकार नको (मी पळून जाईन इथून ) ४. लेखनोत्तर मॉडरेशन्स च्या काही आचारसंहिता : १. आक्षेपार्ह मजकूर एकदम उडवू नये. लेखक/लेखिकेला सूचना करावी. थोडा वेळ द्यावा. अर्थात यालाही अपवाद असणार्‍या गोष्टी असतीलच. अर्वाच्य , अपमानजनक , जातीपाती-धर्मावरचा किंवा सरळसरळ शाब्दिक हिंसा असणारा मजकूर त्वरित उडणारच ! २. उपरोक्त उदाहरणांव्यतिरीक्त "आक्षेपार्ह" काय हे ठरवून घ्यावे. ३. प्रत्येक विभागीय मॉडरेटरला सर्वाधिकार द्यावेत. प्रत्यक्ष तात्यासुद्धा त्या अखत्यारीच्या खालीच येतील अशी व्यवस्था असावी :-) ४. मॉडरेटर्स ही देखील माणसे आहेत. ते चुका करू शकतात, त्याच प्रमाणे त्याना आपले काम करायला वेळात वेळ काढावा लागतो हे लक्षात ठेवावे. ५. जगभर पसरलेले सदस्य लक्षात घेता शक्यतो प्रत्येक विभागावर २-२ मॉड्स नेमावेत. १ आशियामधला ; १ युरप्/अमेरिकेतला. ६. मॉडरेटर्स नी पोस्टस एकदम उडवू नयेत; पण चुकीच्या विभागतले पोस्टस हलवण्याची मुभा असावी. बर्‍याचदा अनेक धागे एका विषयावर असतात. धागे "मर्ज" करण्याची (म्हणजे सगळ्याना एका विषयात बांधण्याची ) मुभा असावी. याच न्यायाने , विषयांतर होत चालले असेल तर ५-६ पोस्टस एका नवीन धाग्यात टाकण्याची मुभाही मॉडरेटर्स ना असावी.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 14/07/2008 - 19:21
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ? काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ? होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ? ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही .... बाकी "प्रशासकीय परवानगी नसावीच" याच्याशी सहमत ... जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील. ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ? अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल. सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो .... याला उपाय काय ? हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल .... **** माझा उपाय **** कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे. जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे . एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ... आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:35
आता जास्त विभाग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? समजा ते केले तर त्याचा "ट्रॅफीक" थांबण्याशी संमंध कसा येतो ? काही लोकांना लेख टाकण्याशी मतलब असेल तर त्या "विभागा" चा रोल काय असेल ? प्रत्येक विभागाचा प्रत्येक आठवड्याचा कोटा ठरलेला असेल का ? होय असल्यास प्राधान्य कुणाला मिळेल ? ह्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय "जास्त विभागा" ही संकल्पना तेवढी क्लिक होनार नाही .... जास्त विभाग करण्याचे सोपे कारण : डीव्हाईड अँड मॅनेज. खूप सामान झाले तर तुम्ही विभागणी करता , खूप काम आले तर प्रायॉरिटीज ठरवता , एका प्रॉजेक्टवर अनेक लोक वेगवेगळ्या मॉड्युल्स् वर काम करतात, तेच उदाहरण इथेही. त्यामुळे ट्रॅफिक थांबत नाही (थांबवायचे नाही आहे ! ) , पण रेग्युलेट होईल. काही लेखक विभागाच्या बाबतीत गोंधळलेले असतील तर मॉड्स त्यांचे पोस्टस हलवू शकतील. कोटा कसला नि कशाकरता ते समजले नाही. त्यामुळे प्राधान्यही नाहीच. "मॉड्स" जे पोस्ट आधी येईल ते आधी पाहतील. जर प्रत्येक भागाला वेगवेगळे "मॉडरेटर्स" नेमले तर त्यांची नावे जाहीर करावी लागतील. ते एकदा झाले की त्यांच्यावर "खरडी आणि व्यनींचा" पाऊस सुरु होईल, त्यात त्यांची स्वतःची वैयक्तीक कामे आहेतच की. यात जर काही कारणाने "एखाद्या लेखाला प्रकाशित व्हायला उशीर" झाला तर त्या "मॉडरेटर" च्या नावाने ओरड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थेतीत काय ? आताची परिस्थिती लक्षात घ्या. एकच माणूस सगळे वाचतो. निर्णय घेतो. त्यावर सगळा ताण , सगळी नैतिक जबाबदारी आहे, निर्णय घेण्याची , ते अमलात आणण्याची कामगिरी त्याच्यावरच. हेच आपल्याला अनेक लोकांमधे विभागून द्यायचे आहे. अजुन एक गोष्ट म्हणजे, ही मोडरेटर लोकं म्हणजे मिपावरची गाजलेली , समंजस, हुशार व्यक्तीमत्व असणार आहेत. त्यांच्यावर आलेल्या ह्या "जादा जबाबदारीमुळे" त्याचे लिहण्याचे "नैसर्गीक कौशल्य" झाकोळले जाण्याची शक्यता नाही का ? तसे झाल्यास आम्हाला काही "चांगल्या लेखाला" मुकावे लागेल. सध्या पण ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की ज्याम्च्यावर जबबदारी आहे त्यांना स्वतःचे लेखन करायला वेळ कमी मिळतो .... याला उपाय काय ? तुमच्या कंपनीत अनुभवाने, कौशल्याने थोडी उजवी कामगिरी करणार्‍यांचे काय करतात ? त्यांना त्यांचे त्यांचे काम करू देतात, त्यांच्या जबाबदार्‍यांमधे काही वाढ होते की नाही ? आणि वाढीव जबाबदार्‍या ते लोक आपले काम सांभाळून पूर्ण करतात की नाही ? याची उत्तरे तुम्हीच शोधा. तुम्हाल तुमच्या वरच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ! हे मॉडरेटर नेमताना त्याचे "नॉर्म्स" काय असणार ? मतदान होणार की घेतलेला निर्णय हा अंतिम राहिल .... हां ! हा अगदी योग्य प्रश्न. इथे मोठी चर्चा होणे शक्य आहे. **** माझा उपाय **** कुठल्याही लेखावर तो इथे "असावा की नसावा" असे मतदान करता यायला हवे. जसे आपण ऑर्कुटवर "स्पॅम" घोषीत करतो त्या प्रकारे . एका ठरावीक संख्येची "नको" मते पडली की लेख उडवावा ... आता ह्यात "ठेवणीतल्या व फेक आय.डी." ची रिस्क आहे पण मतदान कोन करते ह्यावर हा निर्णय घेता येईल .... क्षमा करा. तुमचा उपाय मला अव्यवहार्य , अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा , गोंधळात भर पडेल असा वाटला. प्रत्येक पोस्टवर मतदान करायचे ? कुणीकुणी ? किती काळ ? आणि त्याचे काउंटींग करण्याची काय सोय ? डॉन राव , तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे :-)

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 14/07/2008 - 20:02
येस, ते "डिवाईड & मॅनेज" ही जबरदस्त आयडीया आहे, कुठेही ती क्लिक व्हायलाच हवी ... पण यामुळे लेखांचे योग्य वर्गीकरण हा एकमेव फायदा मला दिसतो आणि तो नक्की आहेच ... पण हे नुसते वर्गीकरण करुन फायदा नाही, ते मुखपॄष्ठावर वेगळे दिसले पाहिजे तरच काही त्याचे चीज होईल ... सध्याही "वर्गीकरण" आहेच की, फक्त जरा ते जास्त "स्ट्रीक्टली केले आणि मांडले" तर नथिंग लाईक थॅट !!! कोटा म्हणजे "एका ठराविक काळात एका ठरावीक विभागात किती लेख यावेत " याबद्दल एक "सर्वमते" ठरवलेला आकडा ... हा जर ठरवला तर "पाऊस" पडणे कदाचित बंद होईल. हा "कोटा" पर "पर्सनही" ठरवता येईल .... नाहीतर "क्वालीटीचे साहित्य" असे "पीठ पाडल्यासारखे" प्रसवता येत नाही, ते आतुन यावे लागते त्यामुळे त्याला काहीच धोका नाही ... उलट काही "रतिबा"सारखे जे साहित्य आज येते त्याला निश्चित "आळा बसेल" .... बाकी तुमच्या "मोडरेशन चे काम विभागुन "घेण्याला सहमत ... अनुभवाबरोबर जबाबदारी वाढते व ती पुर्ण करण्याची प्रेरणा त्याला आतुनच मिळते हे सुद्धा मान्य. त्यामुळे मी "प्रतिभा झाकोळुन" जाण्याचा मुद्दा" मागे घेतो ... बाकीच्यांचे या मुद्द्यावर काय मत आहे हे विचारले पाहिजे .... बाकी मी त्या मतदान पद्धतीचे अजुन समर्थन करतो. प्रत्येकावर मत दिलेच पाहिजेच असे नाही. फक्त जे बहुसंख्य लोकांना "अनावश्यक" वाटते त्याला काय हरकत आहे. शिवाय मी म्हटल्याप्रमाणे "मत कोण देतो " यालाही वेटेज असावे ... "ऑर्कुटवरही आपण सरसकट मतदान करत नाही, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण अपले मत वापरु शकतो ..." जर "१० मॉडरेटर्स" असतील तर आपण ह्या "मतदानाचा हक्क इतर अजुन ५० " जणांना देऊ, त्यांनीही "कंपल्सरी केलेच" पाहिजे असे नाही, तो आपल्या "सद्सदविवेकबुद्धीचा" प्रश्न आहे. एकदा एक "ठरावीक नको" चा आकडा गाठला की झाला निर्णय ... >>तुमच्याकडून याहून जास्त व्यवहार्य सूचना आम्हाला अपेक्षित आहे याबद्दल धन्यवाद ... विचार करतो आहे, लवकरच मत सांगेन ... मिपाच्या उज्वल भविष्यासाठी आमचा हात नेहमी मदतीला पुढे राहिल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 14/07/2008 - 19:31
आणखी एक सूचना - महिन्यातून फक्त एकच दिवस नवीन लेखन प्रकाशित करायला, (लिहायला नाही, फक्त प्रकाशित करायला) जर स्थगिती आणली -(हा दिवस कोणता ते कौल घेऊन ठरवता येईल) - तर आधी प्रसिद्ध झालेले लेखन योग्य वर्गवारीत नेणे किंवा इतर संपादन ह्यासाठी अवधी मिळू शकेल असे वाटते. (अर्थात टेक्निकली हे कितपत शक्य आहे हे मला माहीत नाही, नीलकांत?) चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:38
पण एकच लेख एका महिन्यात ? का ? म्हणजे इथे रेशनिंग सिस्टीम आली की ! जर का सर्व्हर/मेम्मरी इत्यादि रिसोर्सेस कडून तसा प्रश्न येत नसेल तर असे रेशनिंगच्या मी विरोधात आहे.

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:55
>>> लेख प्रकाशित करायला सर्व सदस्यांना महिन्यातून फक्त एक दिवस स्थगिती - फ्लो कंट्रोल साठी. यात स्पाँटेनिटी निघून जाईल. पर्यायाने स्थळाची लोकप्रियता अचानक कमी होईल. मी माझ्या उदाहरणावरून सांगतो आहे. आपण मेहनतीने म्हणा, थोड्याशा उत्साहाने म्हणा , काही लिहीले आणि ते प्रसिद्ध व्हायला एक महिना लागणार असेल , तर माझ्यातली हवा लगेच निघून जाईल. :-)

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 14/07/2008 - 21:50
लेखन एक महिन्याने प्रसिद्ध करा असे मी म्हणत नाहीये. महिन्यातून फक्त एक दिवस कोणतेच लेखन प्रकाशित करु नका म्हणजे ह्या एका दिवसापुरता प्रकाशित साहित्याचा प्रवाह आटेल आणि संपादनाला अवसर मिळेल (बाकी संपूर्ण महिनाभर सर्व आहे तसेच चालू राहील.) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

कोलबेर 14/07/2008 - 22:12
प्रत्येक विभागीय मॉडरेटरला सर्वाधिकार द्यावेत. प्रत्यक्ष तात्यासुद्धा त्या अखत्यारीच्या खालीच येतील अशी व्यवस्था असावी
हे अशक्य आहे. स्वानुभवातून सांगतो. कोणतेही मॉडरेशन हे श्री. तात्या (मालक) ह्यांचा शब्द अंतिम मानून लावले तरच यशस्वी होईल. (एक्स मॉडरेटर ) कोलबेर

प्रियाली 14/07/2008 - 19:35
करता येईल. मुखपृष्ठ बदलायचे. त्यावर फक्त महत्त्वाच्या घडामोडी ठेवायच्या. तिथून - चर्चा काव्य साहित्य पाककृती कौल इ. चे दुवे द्यायचे. इच्छुक सभासद आपल्याला हव्या त्या दुव्यावर टिचकी मारतील. अशा रितीने एकाच पानावर येणारा रेटा कमी होईल. जो तो आपल्या आवडीनुसार आपल्या विभागात नांदेल.

विजुभाऊ 14/07/2008 - 19:43
इतरत्र प्रसिद्ध झालेले लिखाण इथे प्रसिद्ध करणे टाळु शकलो तर थोडी गर्दी कमी होईल. इथे काही लेख / पाक कृतीतर इतरत्र इतर लेखाकानी लिहुनही प्रसिद्ध झाले आहेत त्याचे काय. इथे लिहिणाराना लिहु नका / कमी लिहा अशी बन्धने घातली तर नाईलाजाने वेगळ्या संस्थाळावर लिहायला जावे लागेल . मिपावर कमी लिहा/ लिहु नका हा मिसळ पाव साठी निगेटेव्ह/ नकारात्मक इफेक्ट ठरेल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 14/07/2008 - 19:46
विजुभाऊ ! तुमचे एकूण एक मुद्दे मान्य आहेत. त्यावरची उपाययोजना म्हणून मी वर काही सूचना केल्या आहेत. जमल्यास त्या पहा. त्याता काही चुकीच्या वाटल्यास विरोध करा/नव्या सूचना द्या असे मी विनवितो.

आशिष सुर्वे 14/07/2008 - 19:56
माझे असे मत आहे की 'लेख', 'कविता', 'मतप्रदर्शन', ईत्यादीवर बंधन नसावे. लिहूद्यात की प्रत्येकाला हवे तेवढे! नदीला आपण असे तर सांगत नाही ना की: 'बये, एवढी वाहू नकोस गं... मी एवढे पाणि नाही पिऊ शकत!' वाहू द्यात 'मराठी ची नदी' अखंड आणि करुदे तिला महाराष्ट्र सम्रुध्द!

विजुभाऊ 14/07/2008 - 20:43
कसलीच जबाबदारी न घेता माहिती न देता जे http://www.misalpav.com/node/2548 ; http://www.misalpav.com/node/2456 http://www.misalpav.com/node/1642 ; http://www.misalpav.com/node/2515 अशासारखे धागे सुरु करतात त्याबद्दल काय आणि कोण बोलणार या असल्या धाग्यातुन नक्की काय मिळते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अभिज्ञ 14/07/2008 - 21:00
सर्वप्रथम एक चांगला विषय सुरु केल्याबद्दल तात्या तुमचे अभिनंदन. मला सुचलेले मुद्दे हे असे. १.कोणाच्याही दोन पोस्टस मध्ये किमान ४ दिवसाचे अंतर असावे. २.एखादे साहित्य हे जर लागोपाठ दोन दिवस प्रतिसादशुन्य असेल तर ते आपोआप आर्किव्ह मध्ये जावे. ३.एखादे साहित्य ,सर्व प्रतिसाद -उत्तरे ह्यानंतर आपोआप सात दिवसाने आर्किव्ह मध्ये जावे. (येवढे करुनहि जर मंडळी ऐकत नसतील तर मात्र रामबाण उपाय आहे-वर्गंणि चालू करा.आपोआप ट्रॅफिक कमी होइल. B) :D मराठी माणुस भुताला भीत नाहि इतका वर्गणिला घाबरतो. ---अतिशय ह.घ्या.) अभिज्ञ.

विसोबा खेचर 14/07/2008 - 23:05
हा धागा जरा अंमळ जास्तच सिरियस झाला आहे/होतो आहे असं वाटतंय! मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं! कृपया कुणीही, कोणतेही भलते गैरसमज पसरवू नका ही विनंती! हा काथ्याकूट मौजमजा व विरंगुळा या सदरात आहे हे कृपया सर्वांनी लक्षात घ्या... :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 14/07/2008 - 23:14
माझ्या मनात एक नवीन आयडिया आली आहे. "आपापसात" असे सदर सुरू करून, मिसळपावाचा उल्लेख झालेले लेख / कविता / कट्ट्यांची आमंत्रणे / कट्ट्यांची वर्णने / सदस्यांच्या लग्नाचे / वाढदिवसांचे / दारूच्या बैठकींचे इत्यादि सर्व लिखाण समजा त्या सदरात टाकले, तर येथील साहित्यप्रेमींना त्यांना आवडणार्‍या साहित्याचा अनिर्बंध आस्वाद घेता येईल. - (कल्पक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्राजु 15/07/2008 - 02:03
एक सुधारणा.. नवे सदर जरूर चालू करावे आणि मुख्य पृष्ठावर दिसावेही पण त्याला नाव आपापसांत नको. कारण आपापसात फक्त भांडणेच होतात असं माझं मत आहे..(बाकी कुणाचं वेगळं असू शकतं.) त्याला नाव.. " आम्ही जमतो तेव्हा" हे किंवा यासारखे नाव असावे.. ज्यांना जे वाचायचं आहे ते , ते वाचतच असतात आणि प्रतिक्रियाही देत असतात. आणि ट्रॅफिक जाम होतो आहे याचा अर्थ मिपा उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे असाच आहे. तात्या, यांत इतका काथ्याकूट करण्यासारखे काय आहे हो?? तुमचा वेळ जात नाहिये का? आणि हा धागा सुरू करून कशाला ट्रॅफिक अडकवला?? - (सर्वव्यापी) प्राजु

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "मी 'मिपावर ट्रॅफिक जॅम होतो आहे' हे केवळ गंमतीने म्हटलेलं आहे. माझी कुणाविषयीही काहीही तक्रार नाही! लोकांनी इथे भरभरून लिहावं असंच मला वाटतं!" हे आपलं लेखन वाचून मला खूपच बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

ऋषिकेश 14/07/2008 - 23:48
इथलं लिखाणं-ट्रॅफिक कमी होईल असं काहि करू नका ही विनंती! ज्यांना जे लिहायचं आहे ते लिहु द्या.. ज्यांना वाचायचय त्यांना ते वाचू द्या! असं एका हव्याहव्याश्या मर्यादेत हवं ते करता येणारं हे एकमेव संस्थळ आहे ते तरी आहे तसेच ठेवा हो !प्लिज :) हे काहि केवळ "स्थितप्रज्ञ" लोकांच्या तथाकथित उच्च साहित्याला वाहिलेलं स्थळ नव्हे. घरात आपण जसं कोणत्याही विषयावर एका मर्यादेत बोलतो तसंच हे आहे. घरातील प्रत्येक जण अभ्यासपूर्ण/उच्च साहित्य-मुल्याचे बोलेलच असे नव्हे. इतर स्थळांच्या उच्च साहित्यमुल्यांचं दडपण इथे नसतं म्हणून तर प्रत्येक जण इथे काहितरी लिहितो. मग ते कधीकधी कैच्या कै का असेना... हे स्थळ प्रत्येकाला लिहितं करतो हेच मिपाचं यश आहे;) आणि ते टिको अशी सदिच्छा! तात्या, तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू ;) (ह. घ्यालच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

चतुरंग 14/07/2008 - 23:51
तात्या, तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच) हे एकदमच आवडलं! ;) (स्वगत - अनुष्का वहिनींना मराठी येतं का? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 15/07/2008 - 01:05
तुम्हाला वाचायला वेळ मिळत नसेल तर वाचायला एक माणूस ठेवा पाहू (ह. घ्यालच) बोला कोण तयार आहे २० रुपये रोजी आणि १ कोप च्या वर वाचावाची( बा'चा बा'ची नाव्हे) करायला ? जल्ला ... वर्गणीचा ऊपाय लई बेस.... पहील्या ३० ओळी फुकट,,,मग दर ओळीवर १० रुपये. अबबं नको. ते क्रमशःवाले ट्राफिक जामच करतील मग ! कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) साईडबिजनेसः आम्ही रॉकेटचे सुट्टे पार्ट होलसेल भावात ईकतो नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

देवदत्त 20/07/2008 - 19:56
माझेही तेच हाल आहेत. आधीप्रमाणे मिसळपाव हॉटेलात पडीक राहता येत नाही. ;) (आमच्या हॉस्टेल मधील काही मुले नेहमी सर्वात आधी मेस मध्ये जाऊन बसायची. खाण्यासाठी किंवा टीव्ही बघण्यासाठी. त्यांना मग एक मुलगा भट्टी (जसपाल भट्टी नव्हे, किचनमधील चुलीप्रमाणे) म्हणत असे.) एवढे लेख/प्रतिक्रिया येत आहेत की संध्याकाळी येऊन बघावे तर लक्षात असलेला लेख २ ३ पाने मागे गेला असतो. आणि नवीन लेख वाचून, मग जमल्यास प्रतिक्रिया देण्यात मागील लेख विसरून जातो :( सध्या तर सर्वात वर असलेल्या लेखनाचेच वाचन प्राप्त होते. अर्थात हे चांगलेच आहे म्हणा. असेच वेगवेगळे लेखन येऊ द्यात. आम्हालाच विचार करावा लागेल सर्व वाचन कसे करावे ते :) मिपाचा RSS Feed दुवा आहे का? असल्यास काय? जेणेकरून थेट मिपावर न येता वेगळ्या प्रकारेही येथील लेखनांचा मागोवा घेता येईल.
राम राम मंडळी, दिवसेंदिवस मिपावर नवीन लेख आणि प्रतिक्रिया यांचा ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक मंडळी अत्यंत आवडीने व मिपावरील प्रेमाखातर इथे भरभरून लिहीत आहेत, चांगलं लिहीत आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. परंतु हा ओघ इतका भरभर आहे की वाचायला टाईमच भेटत नाय! :) कामधंद्यापायी टाईमच भेटत नाय हे एक, आणि सवडीने वाचू म्हटलं तर नवीन लेख आणि प्रतिक्रियांचा ट्रॅफिक अजूनच जॅमच होत रहातो! :) तर मंडळी, तूर्तास आमच्यापुढे असा प्रश्न आहे की या ट्रॅफिक जॅमचं करयचं काय? एवढं सगळं वाचायचं कधी अन् केव्हा? :) कुणी काही उपाय सुचवेल का? :) आपला, (मिपा पोलिसांच्या वाहतुक शाखेचा) हवालदार तात्या.

काय करु

किर्ति ·

शेखर 14/07/2008 - 14:43
किर्ति, बेसनलाडू यांचा "अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखड" वाचा. एखादेवेळेस उपयोगी पडेल. खालील लिंक दिली आहे. http://www.misalpav.com/node/2537 शेखर

मनिष 14/07/2008 - 15:09
बोलू की नाही अश्या द्विधा मनस्थितीत आहे. माझ्या पहाण्यातल एक अनुभव सांगतो...तुम्ही ह्या दृष्टीने विचार करून बघा. आमच्या ओळखीत एका कुटुंबाने असे केले होते...पण ती दत्तक मुलगी १२-१३ वर्षाची झाल्यावर खूपच वेगळी आणि उद्धट झली. तिच्या मोठ्या बहिणीला खुप त्रास द्यायची आणि बर्‍याच वाईट सवयी लावून घेतल्या होत्या.....नंतर (आम्ही दुसरीकडे रहायला गेलो) परिस्थिती आणखीनच बिघडली म्हणे. अर्थात हे खुपसे त्या पालकांवर अवलंबून अस्ते. मुल नसतांना दत्तक घेणे (स्वतःची मानसिक तयारी असेल तर) हे चांगलेच आहे, पण एक मुल स्वतःचे असतांना दुसरे मुल घेतांना खूप विचार करावा...त्या दत्तक मुलाच्या पौगंडावस्थेतल्या मनस्थितीची कल्पना करावी. घरातील दुसर्‍या मुलापेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना आयुष्याला ग्रहण लावू शकते...काहितरी चांगले करण्याच्या नादात, आपण नकळत त्याचे भावविश्व उध्वस्त तर करणार नाही ना, ह्याचा नीट विचार करावा.

शितल 14/07/2008 - 23:47
विचार खुप चा॑गला आहे मला वाटते समाजातील प्रत्येक कुटु॑बाने एक तरी मुल दत्तक घ्यावे. मा़झाही हाच विचार आहे. आणि मी तो तडीस नेणार आहे. पण तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसर्‍या मुलाला तेवढ्याच प्रेमाने वाढवु शकाल का हे तुम्ही स्वतःला विचारून पहा आणि मन हो म्हणाले तर एक चा॑गले कार्य तुमच्या हातुन होत आहे.

शेखर 14/07/2008 - 14:43
किर्ति, बेसनलाडू यांचा "अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखड" वाचा. एखादेवेळेस उपयोगी पडेल. खालील लिंक दिली आहे. http://www.misalpav.com/node/2537 शेखर

मनिष 14/07/2008 - 15:09
बोलू की नाही अश्या द्विधा मनस्थितीत आहे. माझ्या पहाण्यातल एक अनुभव सांगतो...तुम्ही ह्या दृष्टीने विचार करून बघा. आमच्या ओळखीत एका कुटुंबाने असे केले होते...पण ती दत्तक मुलगी १२-१३ वर्षाची झाल्यावर खूपच वेगळी आणि उद्धट झली. तिच्या मोठ्या बहिणीला खुप त्रास द्यायची आणि बर्‍याच वाईट सवयी लावून घेतल्या होत्या.....नंतर (आम्ही दुसरीकडे रहायला गेलो) परिस्थिती आणखीनच बिघडली म्हणे. अर्थात हे खुपसे त्या पालकांवर अवलंबून अस्ते. मुल नसतांना दत्तक घेणे (स्वतःची मानसिक तयारी असेल तर) हे चांगलेच आहे, पण एक मुल स्वतःचे असतांना दुसरे मुल घेतांना खूप विचार करावा...त्या दत्तक मुलाच्या पौगंडावस्थेतल्या मनस्थितीची कल्पना करावी. घरातील दुसर्‍या मुलापेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना आयुष्याला ग्रहण लावू शकते...काहितरी चांगले करण्याच्या नादात, आपण नकळत त्याचे भावविश्व उध्वस्त तर करणार नाही ना, ह्याचा नीट विचार करावा.

शितल 14/07/2008 - 23:47
विचार खुप चा॑गला आहे मला वाटते समाजातील प्रत्येक कुटु॑बाने एक तरी मुल दत्तक घ्यावे. मा़झाही हाच विचार आहे. आणि मी तो तडीस नेणार आहे. पण तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसर्‍या मुलाला तेवढ्याच प्रेमाने वाढवु शकाल का हे तुम्ही स्वतःला विचारून पहा आणि मन हो म्हणाले तर एक चा॑गले कार्य तुमच्या हातुन होत आहे.
8> मला एक मुलगा आहे आणी माझी अशी इच्छा आहे कि मी एक मुलगी अडॉपट करवी क्रुपया मला सल्ला द्यावा

श्रद्धा॑जली: स॑गीतकार मदन मोहन

डॉ.प्रसाद दाढे ·

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

उदय सप्रे 15/07/2008 - 14:08
डॉ.दाढे साहेब, यादें ताझा हो गई ! मी लिहिलेला लेख स्वतंत्रपणे प्रकशित करत आहे पण त्या आधी तुमच्यासारख्या दर्दी माणसासाठी म्हणून मी केलेले हे स्केच सोबत जोडत आहे - बघा आवडतंय का ते ! उदय सप्रे

मनस्वी 14/07/2008 - 13:59
संगीतकार मदनमोहन यांना आदरांजली डॉ. दाढे, मदनमोहन यांची सखोल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

नंदन 14/07/2008 - 14:21
आणि समयोचित लेख. लेखात दिलेले किस्सेही आवडले. वर दिलेल्या गाण्यांबरोबरच मन्ना डेंचं "कौन आय मेरे मन के द्वारे" (अनुप कुमारची ओव्हर-ऍक्टिंग आणि हातवारे वगळता) आणि त्याच चित्रपटातलं तलतचं "हम से आया न गया, तुम से बुलाया न गया" ही गाणीही सुरेख आहेत. अदालत मधलं 'जमीं से हमें आसमाँ पर' आशा-रफीने तरंगत्या, तरल लयीत गायलं असलं तरी 'यूं हसरतों के दाग' आणि 'उनको ये शिकायत है' ही घायाळ करणारी गाणी गावीत तर लताबाईंनीच. उनको ये मधला आधीचा आलाप, शिकायत मधल्या का वरची जागा हे सारं अप्रतिमच, पण 'अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते' ही ओळ तर नर्गिसच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या गाण्यातल्या संयत अंडरप्लेलाच उद्देशून लिहिली आहे, असं वाटतं. मदन मोहन - लता मंगेशकर हे समीकरण स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. वो भूली दास्तां, आज सोचा तो, कदर जाने ना, आप की नजरों ने पासून दो दिल टूटें दो दिल हारें, नैनों में बरसा छाये, मेरा साया पर्यंतची गाणी पाहून थक्क व्हायला होतं. तुमचा लेख वाचून यूट्यूबवर यातली बरीचशी गाणी पुन्हा ऐकली. छान वाटलं. अनेक आभार. मदन मोहन - लताबाईंच्या सुरेल काँबिनेशनमधलं हे गाणं मला अतिशय आवडतं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ. दाढे साहेब, मदन मोहनच्या आठवणी जाग्याकेल्यात. एकदम काळजात हात घातलात! माझ्याकडे मदनमोहनच्या गाण्यांचा बर्‍यापैकी संग्रह आहे. परंतु त्याचे आदानप्रदान करायची काही सोय नाही. कॉपीराईट आणी कायकाय बडगे दाखवल्यामुळे मदनमोहन सारख्या दिग्गजांची गाणी ही खाजगी संग्रहातच राहतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

केशवराव 14/07/2008 - 15:14
डॉक्टर साहेब, आपला लेख अत्यंत अभ्यासपुर्ण व ओघवत्या शैलीतला आहे . [म्हणजे नेहमीच असतो.] स्व. मदनमोहन हे आमच्या दृष्टीने नुसते संगितकार नव्हते ; तर आमच्या भावसृष्टीचे एक घटक होते. आमच्या काळात मनमोहक , कानांना भुरळ घालणारे, अगदी दिलखेचक संगीत देणारे संगीतकार बरेच होते. प्रत्येकाचा एक एक प्रांत [ संगीतातला] होता. एस.डि.; रोशन; नौशाद, शंकर-जयकिशन ई. तर ग्रेटच ; पण रवी, चित्रगुप्त,एन. दता ई. सुद्धा या प्रांतात नांव कमावून होते. [यातील शंकर-जयकीशन माझे अत्यंत आवडते.] तरीपण अंगावर रोमांच यायचे ते मदनमोहनची गाणीं ऐकूनच. लता- मदनमोहन समीकरण तर चित्रपट संगीतातले सोनेरी पानच. काळकूपीतला सोन्याचा खजिना. नौशादसाब तर एकदा म्हणाले होते कि , " आप अपनी फिल्म 'अनपढ' की वो दो गझल मूझे देदो, मै अपना पूरा संगीत आपको दे दूंगा.' हि मदनमोहनच्या गझल ना मिळालेली सर्वात मोठठी दाद होती. एकदा 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवात' [सुमारे २५ वर्षां पुर्वी] उस्ताद विलायतखां यांची सतार चालू होती. आम्ही सर्व श्रोतें त्यांच्या बिलासखानी तोडीने न्हाऊन निघत असतांनाच मदनमोहनजी लुंगी आणि हिरव्या मखमली कुर्त्यांत रंगमंचावर अवतीर्ण झाले. जरा डूलतच होते. त्यांनी रंगमंचावरच बैठक मारली. उस्तादांच्या सतारीवर मदनमोहनजी खुश होवून डुलत होते. खां साहेबांची सतार संपली .टाळ्यांचा कडकडाट झाला. मदनमोहनजींनी माईक हातात घेतला आणि ते खां साहेबांना म्हणाले," अभी तक आपने लोंगोके लीए खुब बजाया. अब मेरे लिये कुछ बजाओ." एका महान कलाकाराने दुसर्‍या तेवढ्याच महान कलाकाराकडे केलेल्या त्या हट्ट्-प्रसंगाला आम्ही साक्षी दार होतो, हे आमचे परम भाग्य. त्या नंतर खां साहेबांनी एक मिश्र धून वाजवली. 'वाजवली' हे क्रीयापद कमी पडेल. कारण सतार वाजत होती , जणू काही आपोआपच वाजत होती. आणि मदनमोहनजी सापासारखे डोलत होते. त्या विश्वात ते दोघेच होते. त्यांना कुणाचेच आणि कसलेच भान नव्हते. आमच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हती. आम्ही आमचेच राहीलेले नव्हतो. काळ जणू थांबला होता. 'ती रात्र मी कधीच विसरणार नाही ' असे छापील वाक्य म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे करणे मला शक्यच नाही. हा महीमा त्या दोघांचा आहे. मदनमोहनजींना आदरांजली !!

अन्या दातार 14/07/2008 - 15:40
दाढे साहेब, माहिती फारच छान दिली आहेत. मदनमोहन म्हटलं की मला आठवण होते आमच्या कोल्हापुरच्या गंगावेश टी स्टॉलची. त्याचा मालक मदनमोहन यांचा मोठा फॅन बरं! त्यांच्या संग्रही अनेक रेकॉर्डस आहेत ज्या आज मंगेशकर घराण्याकडे तसेच मदनमोहन यांच्या पुढच्या पिढीतील लोकांकडेही मिळणार नाहीत. त्या सगळ्या रेकॉर्डस दरवर्षी दि. १४ जुलैला ऐकवतात. प्रत्येक अन प्रत्येक चित्रपट, त्यातील कलाकार, गाणी, संगीतकार यांच्याविषयीचा तो एक एन्सायक्लोपिडीयाच. अवांतरः दुपार आहे, मी कधीच डोलत नाही. तरीसुद्धा चुकून प्रमोद देवच्या ऐवजी डॉ. प्रसाद दाढे वाचले की काय?????????? :B ~X(

डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद. मला काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळावर मदन मोहऩ यांच्या आवाजातील "दिल ढूंढता है" हे गाणे एका वेगळ्या चालीत ऐकायला मिळाले - ती चाल आता "वीर झारा" मधल्या "तेरे लिये" या गाण्यासाठी वापरली आहे. "नैना बरसे" या गाण्यासाठीही मदन मोहन यांनी १५-१६ चाली तयार केल्या होत्या शेवटी जी चाल त्यांच्या पसंतीस उतरली ती ध्वनिमुद्रणासाठी वापरली गेली असे वाचले होते. दस्तक चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

विकास 14/07/2008 - 19:03
डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद. +१ वीरझारा मधील गाण्यांचे संगीत त्यांनी केलेल्या काही धुनींवर कसे तयार केले यावरील सीडी ऐकण्यासारखी आहे. दस्तकमधील "माई रे" गाणे अफलातून आहे.

चतुरंग 14/07/2008 - 19:22
काळजाला हात घातलात! मदनमोहन हा माझा फार आवडता संगीतकार. लताच्या आवाजातल्या रेंजचा अत्यंत सहजपणे वापर करुन घेणारे काही थोडे संगीतकार होते त्यातला अव्वल! (हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावलेली काही गीते ही फक्त लतासाठीच केली आहेत हे जसे वाटते तसेच मदनमोहन बद्दलही म्हणता येईल त्या चालीत्-गाण्यात फक्त लताच डोळ्यांसमोर येते!) सतारीबरोबरच व्हायोलिनचा अत्यंत आर्त सुरावटींचा वापर हाही अत्यंत चपखलपणे त्याच्या गाण्यात दिसतो. लताची ओळ कुठे संपते आणि व्हायोलिन काळजावरुन कधी फिरु लागतं हे कळतही नाही इतकं ते एकरुप झालेलं आहे. उदाहरणा दाखल 'आप कि नझरो॑ ने' हे गाणे ऐका. संपूर्ण गाण्यात पार्श्वभूमीला असलेलं व्हायोलिन ऐका. काळजाचा ठोका चुकतोच! 'अगर मुझसे मोहोब्ब्त है' हे ही ऐका, पुन्हा तीच जादू, पुन्हा तीच वेदना! गाण्यातला ठेका किंवा ताल हेही त्याचे फार मोठे बलस्थान होते असं मला वाटतं. (पंचमदा हे सुद्धा मोठे तालातले दर्दी व्यक्तिमत्त्व होते कित्येक गाणी तर त्यातल्या ठेक्यावरुन आपण अचूक ओळखू शकतो की ही पंचमनेच संगीतबद्ध केलेली आहेत. तसेच मदनमोहनबद्दल म्हणता येईल.) 'नैना बरसे रिमझिम' हे ऐका, अचूक ठेका पकडल्यामुळे गाणे एका क्षणात उंच ढगात घेऊन जातेच पण त्याही पेक्षा मुखडा-अंतरा ह्यामधे कुठे थांबायचे आणि पुन्हा सुरु करायचे ह्यातला तोल लाजवाब आहे! (जाता जाता - मदनमोहनच्या संगीता इतकेच त्याला उत्तमोत्तम गजला देणार्‍या 'राजा मेहदी अली खान' ह्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असे मला वाटते, तसे न करणे हा त्या महान गीतकारावर अन्याय होईल. गीतरामायणात जशी गदिमांच्या शब्दांची जादू ही बाबूजींच्या सुरांनी अमृतात परिवर्तित झाली तसाच प्रकार इथेही आहे.) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहमत. मदनमोहनबरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमी॑सारख्या थोर गीतकारा॑नी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मदनची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकारा॑चे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड स॑गम होता. त्याचबरोबर मदनमोहनला उत्तमोत्तम स॑गीत-स॑योजक (अरे॑जर) सुद्धा लाभले होते. त्याच्या पुष्कळशा चित्रपटा॑त मास्टर सोनिक, केर्सी लॉर्ड सारखे अत्य॑त गुणी अरे॑जर होते तर शेवटच्या काळात ग्यान वर्मा त्याच्या सोबत होते. प्रभाकर जोग, उत्तम सि॑ग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक (आठवा: 'शोख नजर की बिजलिया॑) या॑च्याशिवाय मदनचे पान हलत नसे. लता म॑गेशकर आणि मदन मोहन हा खरोखरच एका स्वत॑त्र लेखाचाच विषय आहे.. नक्की लिहायला आवडेल

प्रमोद देव 14/07/2008 - 21:39
डॉक्टरसाहेब लेख आवडला. लताने गायलेली बरीच गाणी इथे विनाव्यत्यय ऐकता येतील. त्यात इतरांबरोबर मदनमोहन ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही आहेत. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 15/07/2008 - 09:01
दाढे साहेब, अतिशय सुंदर लेख...! प्रतिसादही आवडले. केशवरावांनी सांगितलेली आठवण तर खासच! :) या शापीत यक्षाला माझा सलाम....! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शापीत यक्ष ही मदनमोहनला समर्पक उपमा आहे. अवा॑तरः मदनमोहनला पाळीव कुत्र्या॑चेही वेड होते. त्याच्याकडे एक जोडीही होती. तो मकानी मॅनोर, पेडर रोड येथे राहात असे. आणखी एक आठवणः मदनमोहनच्या मृत्यून॑तर त्याचा पियानो विकाउ होता. भलत्याच्या हातात जाऊ नये म्हणून ज्येष्ठ अरे॑जर बासू चक्रवर्ती (एस्.डी व आर्.डी बर्मनचे उजवे हात) या॑नी तो विकत घेतला होता. एक दिवस त्या॑ना मदनमोहनचे अरे॑जर मास्टर सोनिक घराजवळ दिसले. त्या॑नी आपल्या मुलाकरवी (बबलू चक्रवर्ती- आजचे आघाडीचे स॑गीत स॑योजक) मास्टरजी॑ना घरी आणवल॑ आणि म्हणाले,'आप को एक चीज बतानी है॑.. ' अन त्या॑नी सोनिकना त्या पियानोपाशी नेल॑. पियानोच्या पट्ट्या॑वर एकदा हात फिरवताच सोनिकजी उद्गारले,' ये पियानो जाना पेहचाना लगता है..ये तो मदनसाबका है..' मित्रा॑नो यात आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या प्रस॑गाच्या वेळी मास्टर सोनिक पूर्णपणे आ॑धळे झाले होते! केवळ स्पर्श आणि श्रवणशक्तिनेच त्या॑नी मदनमोहनचा पियानो ओळखला होता..

In reply to by केशवराव

बरोब्बर! सोनिक ओमीच ते मदन मोहन बरोबर सोनी कॅस्टेलिनो, व्ही. बलसारा व विपीन दत्ता या॑नीसुद्धा स॑गीत स॑योजक म्हणून काम केले होते.

गौरीकश्यप 15/07/2008 - 11:05
लेख उत्तम एक किस्सा गीतकर राजेन्द्र क्रिश्न म्ह्न्नाले होते कि मदन साब कि फिल्म्स तो भूलि दास्ता बन गयी पर उनके गीत हमेशा लो फिर याद आते गये.

सचीन जी 15/07/2008 - 15:42
जबरदस्त! मदन मोहनांचे संगीत सदैव ताजे होते. उदाहरणच सांगायचे झाले तर त्यांनी अखेरीस केलेली - परवाना ( जिस दिनसे मैने तुमको देखा है ) , मोसम ( दिल ढुंढता है ), हिंदुस्तान की कसम ( है तेरे साथ मेरी वफा ) ही गाणी ! वीर झारातलं - जाने क्युं हे गाणे तर अप्रतिमच ! दुर्दैवाने सिनेमात या गाण्यावर कात्री चालवली गेली!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

उदय सप्रे 15/07/2008 - 14:08
डॉ.दाढे साहेब, यादें ताझा हो गई ! मी लिहिलेला लेख स्वतंत्रपणे प्रकशित करत आहे पण त्या आधी तुमच्यासारख्या दर्दी माणसासाठी म्हणून मी केलेले हे स्केच सोबत जोडत आहे - बघा आवडतंय का ते ! उदय सप्रे

मनस्वी 14/07/2008 - 13:59
संगीतकार मदनमोहन यांना आदरांजली डॉ. दाढे, मदनमोहन यांची सखोल ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."

नंदन 14/07/2008 - 14:21
आणि समयोचित लेख. लेखात दिलेले किस्सेही आवडले. वर दिलेल्या गाण्यांबरोबरच मन्ना डेंचं "कौन आय मेरे मन के द्वारे" (अनुप कुमारची ओव्हर-ऍक्टिंग आणि हातवारे वगळता) आणि त्याच चित्रपटातलं तलतचं "हम से आया न गया, तुम से बुलाया न गया" ही गाणीही सुरेख आहेत. अदालत मधलं 'जमीं से हमें आसमाँ पर' आशा-रफीने तरंगत्या, तरल लयीत गायलं असलं तरी 'यूं हसरतों के दाग' आणि 'उनको ये शिकायत है' ही घायाळ करणारी गाणी गावीत तर लताबाईंनीच. उनको ये मधला आधीचा आलाप, शिकायत मधल्या का वरची जागा हे सारं अप्रतिमच, पण 'अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते' ही ओळ तर नर्गिसच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या गाण्यातल्या संयत अंडरप्लेलाच उद्देशून लिहिली आहे, असं वाटतं. मदन मोहन - लता मंगेशकर हे समीकरण स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. वो भूली दास्तां, आज सोचा तो, कदर जाने ना, आप की नजरों ने पासून दो दिल टूटें दो दिल हारें, नैनों में बरसा छाये, मेरा साया पर्यंतची गाणी पाहून थक्क व्हायला होतं. तुमचा लेख वाचून यूट्यूबवर यातली बरीचशी गाणी पुन्हा ऐकली. छान वाटलं. अनेक आभार. मदन मोहन - लताबाईंच्या सुरेल काँबिनेशनमधलं हे गाणं मला अतिशय आवडतं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ. दाढे साहेब, मदन मोहनच्या आठवणी जाग्याकेल्यात. एकदम काळजात हात घातलात! माझ्याकडे मदनमोहनच्या गाण्यांचा बर्‍यापैकी संग्रह आहे. परंतु त्याचे आदानप्रदान करायची काही सोय नाही. कॉपीराईट आणी कायकाय बडगे दाखवल्यामुळे मदनमोहन सारख्या दिग्गजांची गाणी ही खाजगी संग्रहातच राहतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

केशवराव 14/07/2008 - 15:14
डॉक्टर साहेब, आपला लेख अत्यंत अभ्यासपुर्ण व ओघवत्या शैलीतला आहे . [म्हणजे नेहमीच असतो.] स्व. मदनमोहन हे आमच्या दृष्टीने नुसते संगितकार नव्हते ; तर आमच्या भावसृष्टीचे एक घटक होते. आमच्या काळात मनमोहक , कानांना भुरळ घालणारे, अगदी दिलखेचक संगीत देणारे संगीतकार बरेच होते. प्रत्येकाचा एक एक प्रांत [ संगीतातला] होता. एस.डि.; रोशन; नौशाद, शंकर-जयकिशन ई. तर ग्रेटच ; पण रवी, चित्रगुप्त,एन. दता ई. सुद्धा या प्रांतात नांव कमावून होते. [यातील शंकर-जयकीशन माझे अत्यंत आवडते.] तरीपण अंगावर रोमांच यायचे ते मदनमोहनची गाणीं ऐकूनच. लता- मदनमोहन समीकरण तर चित्रपट संगीतातले सोनेरी पानच. काळकूपीतला सोन्याचा खजिना. नौशादसाब तर एकदा म्हणाले होते कि , " आप अपनी फिल्म 'अनपढ' की वो दो गझल मूझे देदो, मै अपना पूरा संगीत आपको दे दूंगा.' हि मदनमोहनच्या गझल ना मिळालेली सर्वात मोठठी दाद होती. एकदा 'सवाई गंधर्व संगीत महोत्सवात' [सुमारे २५ वर्षां पुर्वी] उस्ताद विलायतखां यांची सतार चालू होती. आम्ही सर्व श्रोतें त्यांच्या बिलासखानी तोडीने न्हाऊन निघत असतांनाच मदनमोहनजी लुंगी आणि हिरव्या मखमली कुर्त्यांत रंगमंचावर अवतीर्ण झाले. जरा डूलतच होते. त्यांनी रंगमंचावरच बैठक मारली. उस्तादांच्या सतारीवर मदनमोहनजी खुश होवून डुलत होते. खां साहेबांची सतार संपली .टाळ्यांचा कडकडाट झाला. मदनमोहनजींनी माईक हातात घेतला आणि ते खां साहेबांना म्हणाले," अभी तक आपने लोंगोके लीए खुब बजाया. अब मेरे लिये कुछ बजाओ." एका महान कलाकाराने दुसर्‍या तेवढ्याच महान कलाकाराकडे केलेल्या त्या हट्ट्-प्रसंगाला आम्ही साक्षी दार होतो, हे आमचे परम भाग्य. त्या नंतर खां साहेबांनी एक मिश्र धून वाजवली. 'वाजवली' हे क्रीयापद कमी पडेल. कारण सतार वाजत होती , जणू काही आपोआपच वाजत होती. आणि मदनमोहनजी सापासारखे डोलत होते. त्या विश्वात ते दोघेच होते. त्यांना कुणाचेच आणि कसलेच भान नव्हते. आमच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हती. आम्ही आमचेच राहीलेले नव्हतो. काळ जणू थांबला होता. 'ती रात्र मी कधीच विसरणार नाही ' असे छापील वाक्य म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे करणे मला शक्यच नाही. हा महीमा त्या दोघांचा आहे. मदनमोहनजींना आदरांजली !!

अन्या दातार 14/07/2008 - 15:40
दाढे साहेब, माहिती फारच छान दिली आहेत. मदनमोहन म्हटलं की मला आठवण होते आमच्या कोल्हापुरच्या गंगावेश टी स्टॉलची. त्याचा मालक मदनमोहन यांचा मोठा फॅन बरं! त्यांच्या संग्रही अनेक रेकॉर्डस आहेत ज्या आज मंगेशकर घराण्याकडे तसेच मदनमोहन यांच्या पुढच्या पिढीतील लोकांकडेही मिळणार नाहीत. त्या सगळ्या रेकॉर्डस दरवर्षी दि. १४ जुलैला ऐकवतात. प्रत्येक अन प्रत्येक चित्रपट, त्यातील कलाकार, गाणी, संगीतकार यांच्याविषयीचा तो एक एन्सायक्लोपिडीयाच. अवांतरः दुपार आहे, मी कधीच डोलत नाही. तरीसुद्धा चुकून प्रमोद देवच्या ऐवजी डॉ. प्रसाद दाढे वाचले की काय?????????? :B ~X(

डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद. मला काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळावर मदन मोहऩ यांच्या आवाजातील "दिल ढूंढता है" हे गाणे एका वेगळ्या चालीत ऐकायला मिळाले - ती चाल आता "वीर झारा" मधल्या "तेरे लिये" या गाण्यासाठी वापरली आहे. "नैना बरसे" या गाण्यासाठीही मदन मोहन यांनी १५-१६ चाली तयार केल्या होत्या शेवटी जी चाल त्यांच्या पसंतीस उतरली ती ध्वनिमुद्रणासाठी वापरली गेली असे वाचले होते. दस्तक चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

विकास 14/07/2008 - 19:03
डॉ. दाढे यांना उत्तम लेखाबद्दल धन्यवाद. +१ वीरझारा मधील गाण्यांचे संगीत त्यांनी केलेल्या काही धुनींवर कसे तयार केले यावरील सीडी ऐकण्यासारखी आहे. दस्तकमधील "माई रे" गाणे अफलातून आहे.

चतुरंग 14/07/2008 - 19:22
काळजाला हात घातलात! मदनमोहन हा माझा फार आवडता संगीतकार. लताच्या आवाजातल्या रेंजचा अत्यंत सहजपणे वापर करुन घेणारे काही थोडे संगीतकार होते त्यातला अव्वल! (हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावलेली काही गीते ही फक्त लतासाठीच केली आहेत हे जसे वाटते तसेच मदनमोहन बद्दलही म्हणता येईल त्या चालीत्-गाण्यात फक्त लताच डोळ्यांसमोर येते!) सतारीबरोबरच व्हायोलिनचा अत्यंत आर्त सुरावटींचा वापर हाही अत्यंत चपखलपणे त्याच्या गाण्यात दिसतो. लताची ओळ कुठे संपते आणि व्हायोलिन काळजावरुन कधी फिरु लागतं हे कळतही नाही इतकं ते एकरुप झालेलं आहे. उदाहरणा दाखल 'आप कि नझरो॑ ने' हे गाणे ऐका. संपूर्ण गाण्यात पार्श्वभूमीला असलेलं व्हायोलिन ऐका. काळजाचा ठोका चुकतोच! 'अगर मुझसे मोहोब्ब्त है' हे ही ऐका, पुन्हा तीच जादू, पुन्हा तीच वेदना! गाण्यातला ठेका किंवा ताल हेही त्याचे फार मोठे बलस्थान होते असं मला वाटतं. (पंचमदा हे सुद्धा मोठे तालातले दर्दी व्यक्तिमत्त्व होते कित्येक गाणी तर त्यातल्या ठेक्यावरुन आपण अचूक ओळखू शकतो की ही पंचमनेच संगीतबद्ध केलेली आहेत. तसेच मदनमोहनबद्दल म्हणता येईल.) 'नैना बरसे रिमझिम' हे ऐका, अचूक ठेका पकडल्यामुळे गाणे एका क्षणात उंच ढगात घेऊन जातेच पण त्याही पेक्षा मुखडा-अंतरा ह्यामधे कुठे थांबायचे आणि पुन्हा सुरु करायचे ह्यातला तोल लाजवाब आहे! (जाता जाता - मदनमोहनच्या संगीता इतकेच त्याला उत्तमोत्तम गजला देणार्‍या 'राजा मेहदी अली खान' ह्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असे मला वाटते, तसे न करणे हा त्या महान गीतकारावर अन्याय होईल. गीतरामायणात जशी गदिमांच्या शब्दांची जादू ही बाबूजींच्या सुरांनी अमृतात परिवर्तित झाली तसाच प्रकार इथेही आहे.) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहमत. मदनमोहनबरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमी॑सारख्या थोर गीतकारा॑नी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मदनची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकारा॑चे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड स॑गम होता. त्याचबरोबर मदनमोहनला उत्तमोत्तम स॑गीत-स॑योजक (अरे॑जर) सुद्धा लाभले होते. त्याच्या पुष्कळशा चित्रपटा॑त मास्टर सोनिक, केर्सी लॉर्ड सारखे अत्य॑त गुणी अरे॑जर होते तर शेवटच्या काळात ग्यान वर्मा त्याच्या सोबत होते. प्रभाकर जोग, उत्तम सि॑ग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक (आठवा: 'शोख नजर की बिजलिया॑) या॑च्याशिवाय मदनचे पान हलत नसे. लता म॑गेशकर आणि मदन मोहन हा खरोखरच एका स्वत॑त्र लेखाचाच विषय आहे.. नक्की लिहायला आवडेल

प्रमोद देव 14/07/2008 - 21:39
डॉक्टरसाहेब लेख आवडला. लताने गायलेली बरीच गाणी इथे विनाव्यत्यय ऐकता येतील. त्यात इतरांबरोबर मदनमोहन ह्यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही आहेत. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 15/07/2008 - 09:01
दाढे साहेब, अतिशय सुंदर लेख...! प्रतिसादही आवडले. केशवरावांनी सांगितलेली आठवण तर खासच! :) या शापीत यक्षाला माझा सलाम....! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शापीत यक्ष ही मदनमोहनला समर्पक उपमा आहे. अवा॑तरः मदनमोहनला पाळीव कुत्र्या॑चेही वेड होते. त्याच्याकडे एक जोडीही होती. तो मकानी मॅनोर, पेडर रोड येथे राहात असे. आणखी एक आठवणः मदनमोहनच्या मृत्यून॑तर त्याचा पियानो विकाउ होता. भलत्याच्या हातात जाऊ नये म्हणून ज्येष्ठ अरे॑जर बासू चक्रवर्ती (एस्.डी व आर्.डी बर्मनचे उजवे हात) या॑नी तो विकत घेतला होता. एक दिवस त्या॑ना मदनमोहनचे अरे॑जर मास्टर सोनिक घराजवळ दिसले. त्या॑नी आपल्या मुलाकरवी (बबलू चक्रवर्ती- आजचे आघाडीचे स॑गीत स॑योजक) मास्टरजी॑ना घरी आणवल॑ आणि म्हणाले,'आप को एक चीज बतानी है॑.. ' अन त्या॑नी सोनिकना त्या पियानोपाशी नेल॑. पियानोच्या पट्ट्या॑वर एकदा हात फिरवताच सोनिकजी उद्गारले,' ये पियानो जाना पेहचाना लगता है..ये तो मदनसाबका है..' मित्रा॑नो यात आश्चर्याची गोष्ट अशी की ह्या प्रस॑गाच्या वेळी मास्टर सोनिक पूर्णपणे आ॑धळे झाले होते! केवळ स्पर्श आणि श्रवणशक्तिनेच त्या॑नी मदनमोहनचा पियानो ओळखला होता..

In reply to by केशवराव

बरोब्बर! सोनिक ओमीच ते मदन मोहन बरोबर सोनी कॅस्टेलिनो, व्ही. बलसारा व विपीन दत्ता या॑नीसुद्धा स॑गीत स॑योजक म्हणून काम केले होते.

गौरीकश्यप 15/07/2008 - 11:05
लेख उत्तम एक किस्सा गीतकर राजेन्द्र क्रिश्न म्ह्न्नाले होते कि मदन साब कि फिल्म्स तो भूलि दास्ता बन गयी पर उनके गीत हमेशा लो फिर याद आते गये.

सचीन जी 15/07/2008 - 15:42
जबरदस्त! मदन मोहनांचे संगीत सदैव ताजे होते. उदाहरणच सांगायचे झाले तर त्यांनी अखेरीस केलेली - परवाना ( जिस दिनसे मैने तुमको देखा है ) , मोसम ( दिल ढुंढता है ), हिंदुस्तान की कसम ( है तेरे साथ मेरी वफा ) ही गाणी ! वीर झारातलं - जाने क्युं हे गाणे तर अप्रतिमच ! दुर्दैवाने सिनेमात या गाण्यावर कात्री चालवली गेली!
आज १४ जुलै ! १९७५ साली याच दिवशी माझ्या अत्य॑त लाडक्या स॑गीतकाराने 'मदन मोहनने' शेवटचा श्वास घेतला. ह्या लेखाद्वारे मी त्या॑ना भावपूर्ण आदरा॑जली वाहतो आहे. ब्रिटिश अ॑कित मेसापोटेमिया (आत्ताचा इराक) मधील बगदाद शहरात दि. २५ जून १९२४ रोजी एका धनिक कुटु॑बात मदनमोहनचा जन्म झाला. त्या॑चे वडिल रायबहाद्दूर चुनिलाल कोहली हे एक वजनदार असामी होते. बगदादमधून रावळपि॑डी- चकवाल येथे काही वर्षे वास्तव्य केल्यावर कोहली कुटु॑ब मु॑बईत स्थायिक झाले. (१९३५) रायबहाद्दूर त्यावेळच्या 'बॉम्बे टॉकिज' ह्या नामव॑त फिल्म क॑पनीत भागिदार होते.