मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

कवडसे

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 17/07/2025 - 08:56
सुंदर कोलाज सर्वच किस्से आवडले - पण थिरकवा यांचा सगळ्यात जास्त. तबल्याच्या ४ परिक्षा दिल्या आणि पाचव्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण दहावीमुळे तबला सोडला तो सोडलाच. आता त्याचे वैषम्य वाटते. तुमचे तबलावादन चालू आहे का? त्याबद्दलचे पण किस्से, आठवणी लिहा ही विनंती.

एकापेक्षा एक सरस किस्से. वाघमारे, गंगावणे आणि गुरुजी छानच. थिरकवासाहेबांचे नव्वदीतले वादन मी ऐकलेले आहे. उस्ताद गामेखां समारोहात. धड उभे पण राहता येत नव्हते पण हट्टाने वाजवले आण तेही जबरदस्त. छान लेख धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

यावरुन एक आठवले-थिरकवा मोठ्या अभिमानाने "मै बालगंधर्वजीका तबलिया हुं" असे सांगायचे. त्यानी खरेच अनेक वर्षे बालगंधर्वाना साथ केली होती.

स्वधर्म 21/07/2025 - 15:41
मस्त किस्से आहेत. अस्सल कलावंत असेच असतात. गुरुजींचे नांव लेखात आले नाही, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली.

सौंदाळा 17/07/2025 - 08:56
सुंदर कोलाज सर्वच किस्से आवडले - पण थिरकवा यांचा सगळ्यात जास्त. तबल्याच्या ४ परिक्षा दिल्या आणि पाचव्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण दहावीमुळे तबला सोडला तो सोडलाच. आता त्याचे वैषम्य वाटते. तुमचे तबलावादन चालू आहे का? त्याबद्दलचे पण किस्से, आठवणी लिहा ही विनंती.

एकापेक्षा एक सरस किस्से. वाघमारे, गंगावणे आणि गुरुजी छानच. थिरकवासाहेबांचे नव्वदीतले वादन मी ऐकलेले आहे. उस्ताद गामेखां समारोहात. धड उभे पण राहता येत नव्हते पण हट्टाने वाजवले आण तेही जबरदस्त. छान लेख धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

यावरुन एक आठवले-थिरकवा मोठ्या अभिमानाने "मै बालगंधर्वजीका तबलिया हुं" असे सांगायचे. त्यानी खरेच अनेक वर्षे बालगंधर्वाना साथ केली होती.

स्वधर्म 21/07/2025 - 15:41
मस्त किस्से आहेत. अस्सल कलावंत असेच असतात. गुरुजींचे नांव लेखात आले नाही, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते. कधी कधी ते झील देण्याचे म्हणजे कोरस चेही काम करत. जसे की जी जी रे जी जी वगैरे गाणे. तर त्यांना सहज तिकडे बोलावले गेले आणि गाणे गायला सांगितले. वाघमारेंनी असा काय आवाज लावला की ज्याचे नाव ते.

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 15/07/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते

विवेकपटाईत 15/07/2025 - 14:01
समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेल्या मार्गाचे अवलंबन केले तर आयुष्यात संपन्न आणि वैभवशाली बनता येते. याशिवाय दासबोध वाचल्याने किडलेले विचार मनात येत नाही. मानसिक उन्नती होते आणि डोक्यातला केमिकल लोचा दूर करण्यास मदत होते
लेखनविषय:
लेखनप्रकार
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.

ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या

युयुत्सु ·

विवेकपटाईत 15/07/2025 - 10:45
उचित आहार, उचित व्यायाम आणि प्राणायाम इत्यादि केल्याने नैराश्य दूर होते. सकारात्मक अर्थात मेंदूने विचार करून उजव्या हाताने पुरुषार्थ करून जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला की नैराश्य दूर होते. बाकी नैराश्याची भावना, अर्थात केमिकल लोचा , ही तरुणांच्या डोक्यात भरवली जाऊ शकते. डावी विचारधारवाले हेच करतात. जो पर्यन्त देशात शोषण करणारे पूंजीपती आहेत, तो पर्यन्त श्रमिकांना, नौकरी करणार्‍यांना, शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. हे डोक्यात भरले की तरुणांची पुरुषार्थ करून जगण्याची इच्छा होत नाही. स्वत:च्या गरिबीला मुंबईत बसलेला पूंजीपती असेच त्याला वाटू लागते. त्या तरुणांचा उपयोग हडताळ, तोडफोड करण्यात आणि नक्षली तैयार करण्यासाठी होतो. मग कोर्ट केसेस होतात. नौकरी मिळत नाही. मग एखादा शिक्षित पण निराश वेमूला आत्महत्या करतो (ट्यूशन करून ही चांगले पैसे कमवू शकला असता).

मूकवाचक 15/07/2025 - 11:45
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही. कित्येक वेळा टॉक्सिक व्यक्ती समाजात वेगळाच मुखवटा घालून वावरत असल्याने त्या ओळखू येत नाहीत. त्यामुळे नैराश्यामागचे मूळ कारण तसेच राहते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला दोष तिच्यातच आहे (किंवा तिच्या विचारपद्धतीत आहे) असे गृहीत धरून दिलेल्या सल्ल्यांचा देखील मनस्ताप सोसावा लागतो. असो.

In reply to by मूकवाचक

युयुत्सु 15/07/2025 - 12:12
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही.> १००१% बरोबर

लेखक याऐवजी औषधी उपचारांवर एकट्यावर अवलंबून राहण्यापेक्षा, चिकित्सा (थेरपी) आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे जीवनातील तणाव, मानसिक आघात आणि सामाजिक घटकांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याचे समर्थन करतात.
या संशोधनाविषयी काहीही माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची फारशी इच्छाही नाही. तरीही या लेखात दिलेल्या मर्यादित माहितीवरून हे संशोधन म्हणजे डोंगर पोखरून उंदीर की झुरळ शोधण्यासारखा प्रयत्न वाटतो आहे. दोन अगदी एकसारख्या परिस्थितीत राहणार्‍या दोघांचा त्याच परिस्थितीकडे बघायचा दृष्टीकोन एकदम परस्परविरोधी असू शकतो. एकाचा सकारात्मक आणि दुसर्‍याचा नकारात्मक असू शकतो. पहिला माणूस आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडेलच याची खात्री देता येणार नाही पण तो त्यातून बाहेर पडायची शक्यता नक्कीच वाढते. मात्र दुसरा माणूस त्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडणे फारच कठीण याची मात्र बर्‍यापैकी खात्री देता येते. आता त्या दोघांच्या अंगातील केमिकल शोधली तर त्यात फरक असेल हे समजता येते. आता त्या दोन माणसांच्या मानसिकतेत बदल आहे तो त्यांच्या अंगातील केमिकल्समुळे की मुळातील त्यांच्या मानसिकतेत असलेल्या बदलांमुळे अंगातील केमिकल वेगळी आहेत? म्हणजे केमिकल हा कॉज आणि मानसिकता हा इफेक्ट आहे की मानसिकता हा कॉज आणि केमिकल हा इफेक्ट आहे? मला वाटते दुसरे. एखादी गोष्ट 'इंट्युटिव्हली' समजते त्यासाठी फार संशोधन करण्यात वेळ आणि कष्ट व्यर्थ घालवू नयेत असे मला तरी वाटते. बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सकारात्मकता, जीवनशैली बदल वगैरे गोष्टींवर भर द्यायला सुरवात केली. मला वाटते आता मेडिकल प्रोफेशनमध्ये डॉ. ब्रुस लिप्टन हे नाव ऐकले तरी अनेकांच्या डोक्यावर आठ्या दिसतात. डॉ. ब्रुस लिप्टन यांच्याच 'स्कूल ऑफ थॉट'च्या डॉ. लिस्सा रॅन्किन आहेत. त्यांनी 'माईंड ओव्हर मेडिसिन' हे जबराट पुस्तक लिहिले आहे. त्यांचा https://www.youtube.com/watch?v=gcai0i2tJt0 हा व्हिडिओ मी आतापर्यंत अनेकदा बघितला आहे. त्यात एक उल्लेख आहे- स्टॅमॅटिस मोरॅटिस नावाचा अमेरिकेत राहणारा एक ग्रीक मनुष्य होता. त्याला अमेरिकेतील डॉक्टर्सनी कर्करोगाचे निदान केले आणि तुझ्याकडे दोन महिने आहेत असे सांगितले. त्याने मग विचार केला की एवीतेवी दोनच महिने असतील तर मग मी माझे शेवटचे दिवस माझ्या लोकांबरोबर आणि माझ्या देशात घालवेन. मग तो ग्रीसमधील एका बेटावर त्याच्या कुटुंबियांबरोबर राहायला गेला. त्याच्या मानसिकतेत खूप बदल त्यामुळे झाला आणि कर्करोगातून तो बरा झाला. दोन महिने कुठचे त्यानंतर तो अनेक वर्षे जगला. मधल्या वर्षांमध्ये तो त्याला दोन महिने देणार्‍या डॉक्टरांना भेटायला म्हणून अमेरिकेला गेला होता. पण कुठचे काय- त्याला दोन महिने देणारे डॉक्टरच गेले होते आणि तो जिवंत होता. अशाप्रकारे मानसिकतेत आणि जीवनशैलीत बदल करून अगदी असाध्य समजल्या जाणार्‍या कर्करोगावर मात केलेल्या लोकांच्या कथा केली टर्नर या लेखिकेने लिहिलेल्या रॅडिकल रेमिशन या पुस्तकात अगदी वेल डॉक्युमेन्टेड आहेत. त्याविषयी https://www.radicalremission.com/healing-stories वरही वाचता येईल. (पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रचंड मोठ्ठा फॅन) नेव्हिलिअन चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 15/07/2025 - 12:21
बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. ब्रुस लिप्टनचे बायॉलॉजी ऑफ बिलिफ हे पुस्तक माझ्या वैयक्तीक ग्रंथालयात आहे. त्यातला महत्तवाचा भाग पुस्तक शोधून स्कॅन करून इथे टाक्तो.

सुबोध खरे 15/07/2025 - 12:24
मुळात जो मनोविकार शास्त्राच्या नियत कालिकत आलेला लेख इथे सार्वजनिक न्यासावर देण्याचा मूळ हेतूच समजला नाही. आपले ज्ञान किती चौफेर आहे हे दाखवण्याचा हेतू समजला नाही. केवळ एका व्यापक आढाव्यावर (मेटा ऍनालिसिस वर) आधारित असलेले संशोधन हे सामान्य माणसांसाठी नाहीच कारण या संशोधनात असलेल्या अक्षम्य त्रुटी त्यावर अनेक मनोविकार तज्ज्ञांनी दाखवल्या आहेत. आपल्या अशा बेजबाबदार लेखावर विश्वास ठेवून एखाद्या रुग्णाने आपली नैराश्य विरोधी औषधे बंद केली तर त्याला जबाबदार कोण? Perhaps the worst flaw of the 2022 review is that it casts doubts on the effectiveness of antidepressant medication, without presenting any evidence in support of this conclusion. There is incontrovertible evidence that antidepressant medications are effective in treating people with clinically-significant depression. The decision to use antidepressants, with or without psychological therapy, is taken by the person with depression jointly with their treating physician. https://www.kcl.ac.uk/news/a-response-to-the-serotonin-theory-of-depression-a-systematic-umbrella-review-of-the-evidence researchers at the Institute of Psychiatry, Psychology & Neuroscience (IoPPN), King’s College London प्रत्येक वैद्यकीय संशीधन हे वैद्यक शास्त्र न समजणाऱ्या सामान्य माणसासाठी नसते हा मूलभूत विचार पण इथे विसरला गेलेला आहे. असे अनेक शोध निबंध डॉक्टरांच्या वाचनात येत असतात. जोवर त्यावर अधिक संशोधन होऊन सज्जड पुराव्या निशी सिद्ध होत नाही तोवर ती गोष्ट १०० % सत्य आहे असे मानले जात नाही. सनसनाटी पसरवणाऱ्या अशा लेखनाकडे वाचकांनी दुर्लक्ष करावे असे माझे मत आहे.

सुबोध खरे 15/07/2025 - 12:33
Electroconvulsive therapy (ECT) सामान्य माणसांच्या भाषेत शॉक थेरपी याला सुद्धा आजतागायत जैविक पुरावा सापडलेला नाही परंतु निदान ८० % रुग्णांना त्याचा भरपूर फायदा होतो असे गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवातून आढळलेला आहे आणि अनेक सांख्यि़की पृथक्करणात मध्ये ते सिद्ध झालेले आहे. शॉक बद्दल सिनेमा आणि सामाजिक चर्चामधून इतका अपप्रचार झालेला आहे कि सामान्य माणसांत त्याबद्दल एक भयगंड निर्माण झालेला आहे. अशी स्थिती या नैराश्य विरोधी औषधाबद्दल न होवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

कपिलमुनी 15/07/2025 - 13:40
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या आढाव्याला (Moncrieff et al., 2022) विरोध करताना, असे म्हणता येईल की नैराश्य हे सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे किंवा रासायनिक असंतुलनामुळे होते याला समर्थन देणारे महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, कुपरस्मिथ आणि लियोन (1993) यांच्या अभ्यासात (Coupier-Smith, A., & Leon, M., 1993, "Serotonin and Depression: A Clinical Perspective," Journal of Psychopharmacology) असे आढळले की सेरोटोनिनच्या पातळीतील बदल आणि नैराश्याची लक्षणे यांच्यात थेट संबंध आहे. तसेच, डेलगाडो et al. (1990) यांच्या संशोधनात (Delgado, P. L., et al., 1990, "Serotonin Function and the Mechanism of Antidepressant Action," Archives of General Psychiatry) सेरोटोनिनच्या कमी झालेल्या कार्यामुळे नैराश्याची लक्षणे वाढतात आणि एसएसआरआय (SSRI) औषधे ही लक्षणे कमी करण्यास प्रभावी ठरतात असा निष्कर्ष काढला. सेरोटोनिन सिद्धांत हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बरोज आणि डिमेलो (2002) यांनी (American Journal of Psychiatry) म्हटले आहे, "सेरोटोनिन सिद्धांताने नैराश्याच्या जैविक आधाराला समजण्यास आणि प्रभावी उपचार विकसित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." एसएसआरआय औषधांचा व्यापक वापर हा केवळ लोकप्रिय सिद्धांतावर आधारित नाही, तर क्लिनिकल चाचण्यांमधील यशस्वी परिणामांवर आधारित आहे, जसे की क्विटकिन et al. (2000) यांच्या अभ्यासात (Quitkin, F. M., et al., 2000, "Placebo-Controlled Trials of SSRIs," American Journal of Psychiatry) दिसून आले आहे की एसएसआरआय वापरल्याने रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हा सिद्धांत सामान्य लोकांच्या समजुतीवर सकारात्मक परिणाम करतो, कारण तो रुग्णांना त्यांच्या स्थितीला एक जैविक आधार आहे याची जाणीव करून देतो, ज्यामुळे उपचारांबद्दल आशावाद निर्माण होतो. ९० टक्के लोकांचा रासायनिक असंतुलनावरील विश्वास हा चुकीचा नसून, वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे, जसे की हिर्शफेल्ड (2000) यांनी (Journal of Clinical Psychiatry) म्हटले आहे, "रासायनिक असंतुलनाची समजूत रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करते." तसेच, असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की प्रतिनैराश्य औषधांमुळे सेरोटोनिनची पातळी दीर्घकाळ कमी होते; उलट, ही औषधे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारण्यास मदत करतात, जसे की Blier et al. (1998) यांनी (Biological Psychiatry) दाखवले आहे. थेरपी आणि जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असले तरी, जैविक घटकांकडे दुर्लक्ष करून केवळ तणाव किंवा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित करणे अपुरे ठरू शकते. त्यामुळे, प्रतिनैराश्य औषधांचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक उपचार दृष्टिकोन नैराश्याच्या व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो, जसे की थेस आणि स्टायन (2003) यांनी (The Lancet) सुचवले आहे.

युयुत्सु 15/07/2025 - 14:51
खुलासा १. मला हा पेपर महत्त्वाचा वाटण्याचे मुख्य कारण काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. ५. "चेतारसायनांचे असंतुलन" असा निष्कर्ष काढण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही लॅबटेस्ट अजून अस्तित्त्वात नाहीत. टीप - शक्य तेव्ह्ढ्या सभ्य भाषेत आणि संयमाने खुलासा केला आहे याची नोंद घ्यावी. कुचेष्टा, मिस-कोटींग, घाईने चुकीचे अर्थ काढणे इ० आढळल्यास मुलाहिजा ठेवला जाणार नाही तसेच बेसिक आदर पण ठेवला जाणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 15/07/2025 - 20:27
१ काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. मी वर दुवा दिलेला असून त्यातील महत्त्वाचा भागही उद्धृत केलाय २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. रुग्ण आणि डॉक्टर जर एकाच पातळीवर असतील तर डॉक्टर कडे जायचेच कशाला? डॉक्टर औषध बंद करायला सांगतात त्यामागे काही तरी तर्कशास्त्र असते शिवाय त्यांचा मोठा अनुभव असतो. . डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरेच "हुशार" रुग्ण डॉक्तरची उलट तपासणी करण्याच्या स्वरात विचारतात तेंव्हा डॉक्टर फारसे आनंदित होत नाहीत'. त्याच बरोबर काही वरिष्ठ डॉक्टरांचा अहं पण असतो ( तू मला विचारणारा कोण/ डॉक्टर तू का मी). माझाच एक वर्ग मित्र (इंजियनीयर आणि एम बी ए) एका डॉक्टरांकडे बायकोच्या ऍबसेस बद्दल अँटिबायोटिकस पॉलिसी डिस्कस करू पाहत होता. त्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोला स्पष्ट सांगितले परत माझ्याकडे येऊ नका. टाळी एकाच हाताने वाजत नाही. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. कोणत्याही औषधाचा इतर दुष्परिणाम पण असू शकतो. परंतु नैराश्य असणारा/असणारी रुग्ण त्यातून स्वतःचे सांत्वन (SOLACE) करण्यासाठी अतिरिक्त खातात हे फार मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण स्वादिष्ट अन्न हे नेहमीच मनाला आनंददायक असते त्यामुळे नैराश्य असलेल्या व्यक्ती अशा निराशावादी विचारातून तात्पुरती सुटका करण्यासाठी स्ववादिष्ट अन्न अतिरिक्त प्रमाणात खातात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच्या मनाने मध्येच औषधे (SSRI) थांबवतात याला त्या औषधांबद्दल अपप्रचार फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे त्यामुळे औषध बंद केले कि आजार परत उफाळतो आणि दोष बऱ्याचदा औषधावर येतो

आता सगळेच अकलेचे तारे तोडत आहेत तेव्हा मी ही 2 4 तारे तोडून घेतो. माझे एक नल हायपोथेसिस आहे की Depression is not in brain, depression is in guts. डिप्रेशन मध्ये उपवास, तोही दीघकालीन, 3, 4 , 5 वगैरे दिवस, तोही केवळ पाणी पिऊन, आणि ह्या प्रक्रियेत muscle loss कमीत कमी व्हावा म्हणून हलका व्यायाम असे केल्यास काय फरक पडतो हे तपासून पाहायला मजा येईल . अनावश्यक अन्नाचे सेवन हे अनेक आजारांना कारणीभूत ठरते हे सर्वांना ज्ञात आहेच , फक्त डिप्रेशन बाबत ते खरे आहे का तपासून पाहायला हवे.

In reply to by युयुत्सु

बऱ्यापैकी सत्य म्हणजे काय ? एक तर सत्य असते किंवा असत्य असते. बऱ्यापैकी सत्य हा काय नवीन प्रकार ? =))))

In reply to by युयुत्सु

तुम्हाला सत्य आणि अंदाज ह्यातील फरक कळतो का ? उद्या तुम्ही साडी नेसून इमेज रिकाग्निशन पुढे आलात आणि अल्गोरीडम ने, 50- 50% स्त्री किंवा पुरुष म्हणाले, किंवा 80 टक्के बैल आणि 20 टक्के गाय म्हणले किंवा 100% गाढव असे म्हणाले किंवा अजून काही म्हणाले तर ते सत्य होईल काय ? बऱ्यापैकी सत्य असे काही नसते. तसे असते त्याला अंदाज, ठोकताळा वगैरे म्हणतात. सत्य नाही. पण असो. तुम्ही भाजप, संघ, हिंदू धर्म , ब्राह्मण वगैरे जे लेख पाडता त्या विषयातील तुमचे आकलन जे की " बऱ्यापैकी सत्य" आहे, हे माझ्या आता आकलनास आले. आता मी थांबतो. बऱ्यापैकी क्षमा केली पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/07/2025 - 02:33
काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग तुम्हाला मान्य नसतील तर मी आता माफ करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/07/2025 - 07:41
गोडबोल्याना सँपल-स्पेस ची संकल्पना कळते का, असा मला प्रश्न पडला आहे. अंदाज वर्तवण्यासाठी ऐतिहासिक घटनांचे (सत्य आणि असत्य) फ्रिक्वेन्सी डीस्ट्रीब्युशन हे प्राथमिक आधार असते हे पण त्यांना माहित नाही आणि मुख्य म्ह० जेव्हा आकडेवारी उपलब्ध नसते तेव्हा काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग केले जातात हेही त्यांना मान्य नसेल तर मोठा चिंतेचा विषय आहे स्वगत- नामस्मरणाने मेंदूचे बर्‍यापैकी नेक्रॉसिस घडून येत असावे यावर पी०एच्०डी० करावी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

मी आधीच अन्यत्र म्हणालो होतो तसे - सत्य म्हणजे Truth असे शिकलेल्या लोकांना सत्य म्हणजे काय कळूच शकत नाही. असो.

युयुत्सु 15/07/2025 - 18:30
बऱ्यापैकी सत्य म्हणजे - गट-ब्रेन संभाषण ही कल्पना आता मान्य आहे पण पूर्णपणे विकसित नाही की जिचा क्लिनिकल प्रॅक्टिस्मध्ये नैराश्याच्या उपचारांसाठी समावेश केला आहे. तसेच डीप्रेशनच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याने पूर्ण सत्य नाही,म्हणून बर्‍यापैकी सत्य!

कंजूस 15/07/2025 - 18:58
काही अपेक्षा ठेवून प्रयत्न करणाऱ्याला आपटी खाल्ली की नैराश्य येते. मग वेगवेगळी हार्मोन्स शरिरात अनिर्बंध धावू लागतात. तर ती औषधाने कमी करून किंवा दाबून टाकण्याचे नैराश्य कसे जाणार? कोण कोणाचे कारण आणि परिणाम आहे हे ध्यानात घ्यावे. डॉक्टरांकडे जाऊन काहीही होणार नाही. नैराश्याचे कारण पराभव, अपेक्षाभंग, अपयश हे आहेत. ती दूर झाली तर कामच झाले. औषधे घेऊन फक्त असेडिटी वाढते.

कपिलमुनी 15/07/2025 - 21:49
मुलाहिजा ठेवणार नाही, यांव त्यांव करणार नाही टाईप धमक्या द्यायची काय गरज असते ?? आमच्या शेटे सरांच्या बागेतील गवत उपटणार का ?

विवेकपटाईत 15/07/2025 - 10:45
उचित आहार, उचित व्यायाम आणि प्राणायाम इत्यादि केल्याने नैराश्य दूर होते. सकारात्मक अर्थात मेंदूने विचार करून उजव्या हाताने पुरुषार्थ करून जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला की नैराश्य दूर होते. बाकी नैराश्याची भावना, अर्थात केमिकल लोचा , ही तरुणांच्या डोक्यात भरवली जाऊ शकते. डावी विचारधारवाले हेच करतात. जो पर्यन्त देशात शोषण करणारे पूंजीपती आहेत, तो पर्यन्त श्रमिकांना, नौकरी करणार्‍यांना, शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. हे डोक्यात भरले की तरुणांची पुरुषार्थ करून जगण्याची इच्छा होत नाही. स्वत:च्या गरिबीला मुंबईत बसलेला पूंजीपती असेच त्याला वाटू लागते. त्या तरुणांचा उपयोग हडताळ, तोडफोड करण्यात आणि नक्षली तैयार करण्यासाठी होतो. मग कोर्ट केसेस होतात. नौकरी मिळत नाही. मग एखादा शिक्षित पण निराश वेमूला आत्महत्या करतो (ट्यूशन करून ही चांगले पैसे कमवू शकला असता).

मूकवाचक 15/07/2025 - 11:45
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही. कित्येक वेळा टॉक्सिक व्यक्ती समाजात वेगळाच मुखवटा घालून वावरत असल्याने त्या ओळखू येत नाहीत. त्यामुळे नैराश्यामागचे मूळ कारण तसेच राहते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला दोष तिच्यातच आहे (किंवा तिच्या विचारपद्धतीत आहे) असे गृहीत धरून दिलेल्या सल्ल्यांचा देखील मनस्ताप सोसावा लागतो. असो.

In reply to by मूकवाचक

युयुत्सु 15/07/2025 - 12:12
टॉक्सिक व्यक्ती/ व्यक्तींकडून होणारा छळ आणि असहायता हे नैराश्यामागचे सबळ कारण असू शकते/ असते. हे मूळ कारण दूर केल्यावर बाकीच्या गोष्टी (आहार, विहार वगैरेमधले बदल) उपयुक्त ठरू शकतात, अन्यथा नाही.> १००१% बरोबर

लेखक याऐवजी औषधी उपचारांवर एकट्यावर अवलंबून राहण्यापेक्षा, चिकित्सा (थेरपी) आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे जीवनातील तणाव, मानसिक आघात आणि सामाजिक घटकांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनात बदल करण्याचे समर्थन करतात.
या संशोधनाविषयी काहीही माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची फारशी इच्छाही नाही. तरीही या लेखात दिलेल्या मर्यादित माहितीवरून हे संशोधन म्हणजे डोंगर पोखरून उंदीर की झुरळ शोधण्यासारखा प्रयत्न वाटतो आहे. दोन अगदी एकसारख्या परिस्थितीत राहणार्‍या दोघांचा त्याच परिस्थितीकडे बघायचा दृष्टीकोन एकदम परस्परविरोधी असू शकतो. एकाचा सकारात्मक आणि दुसर्‍याचा नकारात्मक असू शकतो. पहिला माणूस आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडेलच याची खात्री देता येणार नाही पण तो त्यातून बाहेर पडायची शक्यता नक्कीच वाढते. मात्र दुसरा माणूस त्याच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे त्या परिस्थितीतून बाहेर पडणे फारच कठीण याची मात्र बर्‍यापैकी खात्री देता येते. आता त्या दोघांच्या अंगातील केमिकल शोधली तर त्यात फरक असेल हे समजता येते. आता त्या दोन माणसांच्या मानसिकतेत बदल आहे तो त्यांच्या अंगातील केमिकल्समुळे की मुळातील त्यांच्या मानसिकतेत असलेल्या बदलांमुळे अंगातील केमिकल वेगळी आहेत? म्हणजे केमिकल हा कॉज आणि मानसिकता हा इफेक्ट आहे की मानसिकता हा कॉज आणि केमिकल हा इफेक्ट आहे? मला वाटते दुसरे. एखादी गोष्ट 'इंट्युटिव्हली' समजते त्यासाठी फार संशोधन करण्यात वेळ आणि कष्ट व्यर्थ घालवू नयेत असे मला तरी वाटते. बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सकारात्मकता, जीवनशैली बदल वगैरे गोष्टींवर भर द्यायला सुरवात केली. मला वाटते आता मेडिकल प्रोफेशनमध्ये डॉ. ब्रुस लिप्टन हे नाव ऐकले तरी अनेकांच्या डोक्यावर आठ्या दिसतात. डॉ. ब्रुस लिप्टन यांच्याच 'स्कूल ऑफ थॉट'च्या डॉ. लिस्सा रॅन्किन आहेत. त्यांनी 'माईंड ओव्हर मेडिसिन' हे जबराट पुस्तक लिहिले आहे. त्यांचा https://www.youtube.com/watch?v=gcai0i2tJt0 हा व्हिडिओ मी आतापर्यंत अनेकदा बघितला आहे. त्यात एक उल्लेख आहे- स्टॅमॅटिस मोरॅटिस नावाचा अमेरिकेत राहणारा एक ग्रीक मनुष्य होता. त्याला अमेरिकेतील डॉक्टर्सनी कर्करोगाचे निदान केले आणि तुझ्याकडे दोन महिने आहेत असे सांगितले. त्याने मग विचार केला की एवीतेवी दोनच महिने असतील तर मग मी माझे शेवटचे दिवस माझ्या लोकांबरोबर आणि माझ्या देशात घालवेन. मग तो ग्रीसमधील एका बेटावर त्याच्या कुटुंबियांबरोबर राहायला गेला. त्याच्या मानसिकतेत खूप बदल त्यामुळे झाला आणि कर्करोगातून तो बरा झाला. दोन महिने कुठचे त्यानंतर तो अनेक वर्षे जगला. मधल्या वर्षांमध्ये तो त्याला दोन महिने देणार्‍या डॉक्टरांना भेटायला म्हणून अमेरिकेला गेला होता. पण कुठचे काय- त्याला दोन महिने देणारे डॉक्टरच गेले होते आणि तो जिवंत होता. अशाप्रकारे मानसिकतेत आणि जीवनशैलीत बदल करून अगदी असाध्य समजल्या जाणार्‍या कर्करोगावर मात केलेल्या लोकांच्या कथा केली टर्नर या लेखिकेने लिहिलेल्या रॅडिकल रेमिशन या पुस्तकात अगदी वेल डॉक्युमेन्टेड आहेत. त्याविषयी https://www.radicalremission.com/healing-stories वरही वाचता येईल. (पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रचंड मोठ्ठा फॅन) नेव्हिलिअन चंसूकु

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 15/07/2025 - 12:21
बादवे, अमेरिकेत डॉ.ब्रुस लिप्टन हे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या जेनेटिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षे जीन्सच सगळे काही ठरवितात आणि आपल्या हातात काहीच नसते हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले होते. मात्र त्यांना नंतरच्या काळात आपण जे काही शिकवित होतो ते पूर्ण बरोबर नव्हते हे लक्षात आले. ब्रुस लिप्टनचे बायॉलॉजी ऑफ बिलिफ हे पुस्तक माझ्या वैयक्तीक ग्रंथालयात आहे. त्यातला महत्तवाचा भाग पुस्तक शोधून स्कॅन करून इथे टाक्तो.

सुबोध खरे 15/07/2025 - 12:24
मुळात जो मनोविकार शास्त्राच्या नियत कालिकत आलेला लेख इथे सार्वजनिक न्यासावर देण्याचा मूळ हेतूच समजला नाही. आपले ज्ञान किती चौफेर आहे हे दाखवण्याचा हेतू समजला नाही. केवळ एका व्यापक आढाव्यावर (मेटा ऍनालिसिस वर) आधारित असलेले संशोधन हे सामान्य माणसांसाठी नाहीच कारण या संशोधनात असलेल्या अक्षम्य त्रुटी त्यावर अनेक मनोविकार तज्ज्ञांनी दाखवल्या आहेत. आपल्या अशा बेजबाबदार लेखावर विश्वास ठेवून एखाद्या रुग्णाने आपली नैराश्य विरोधी औषधे बंद केली तर त्याला जबाबदार कोण? Perhaps the worst flaw of the 2022 review is that it casts doubts on the effectiveness of antidepressant medication, without presenting any evidence in support of this conclusion. There is incontrovertible evidence that antidepressant medications are effective in treating people with clinically-significant depression. The decision to use antidepressants, with or without psychological therapy, is taken by the person with depression jointly with their treating physician. https://www.kcl.ac.uk/news/a-response-to-the-serotonin-theory-of-depression-a-systematic-umbrella-review-of-the-evidence researchers at the Institute of Psychiatry, Psychology & Neuroscience (IoPPN), King’s College London प्रत्येक वैद्यकीय संशीधन हे वैद्यक शास्त्र न समजणाऱ्या सामान्य माणसासाठी नसते हा मूलभूत विचार पण इथे विसरला गेलेला आहे. असे अनेक शोध निबंध डॉक्टरांच्या वाचनात येत असतात. जोवर त्यावर अधिक संशोधन होऊन सज्जड पुराव्या निशी सिद्ध होत नाही तोवर ती गोष्ट १०० % सत्य आहे असे मानले जात नाही. सनसनाटी पसरवणाऱ्या अशा लेखनाकडे वाचकांनी दुर्लक्ष करावे असे माझे मत आहे.

सुबोध खरे 15/07/2025 - 12:33
Electroconvulsive therapy (ECT) सामान्य माणसांच्या भाषेत शॉक थेरपी याला सुद्धा आजतागायत जैविक पुरावा सापडलेला नाही परंतु निदान ८० % रुग्णांना त्याचा भरपूर फायदा होतो असे गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवातून आढळलेला आहे आणि अनेक सांख्यि़की पृथक्करणात मध्ये ते सिद्ध झालेले आहे. शॉक बद्दल सिनेमा आणि सामाजिक चर्चामधून इतका अपप्रचार झालेला आहे कि सामान्य माणसांत त्याबद्दल एक भयगंड निर्माण झालेला आहे. अशी स्थिती या नैराश्य विरोधी औषधाबद्दल न होवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

कपिलमुनी 15/07/2025 - 13:40
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या आढाव्याला (Moncrieff et al., 2022) विरोध करताना, असे म्हणता येईल की नैराश्य हे सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे किंवा रासायनिक असंतुलनामुळे होते याला समर्थन देणारे महत्त्वाचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, कुपरस्मिथ आणि लियोन (1993) यांच्या अभ्यासात (Coupier-Smith, A., & Leon, M., 1993, "Serotonin and Depression: A Clinical Perspective," Journal of Psychopharmacology) असे आढळले की सेरोटोनिनच्या पातळीतील बदल आणि नैराश्याची लक्षणे यांच्यात थेट संबंध आहे. तसेच, डेलगाडो et al. (1990) यांच्या संशोधनात (Delgado, P. L., et al., 1990, "Serotonin Function and the Mechanism of Antidepressant Action," Archives of General Psychiatry) सेरोटोनिनच्या कमी झालेल्या कार्यामुळे नैराश्याची लक्षणे वाढतात आणि एसएसआरआय (SSRI) औषधे ही लक्षणे कमी करण्यास प्रभावी ठरतात असा निष्कर्ष काढला. सेरोटोनिन सिद्धांत हा मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बरोज आणि डिमेलो (2002) यांनी (American Journal of Psychiatry) म्हटले आहे, "सेरोटोनिन सिद्धांताने नैराश्याच्या जैविक आधाराला समजण्यास आणि प्रभावी उपचार विकसित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." एसएसआरआय औषधांचा व्यापक वापर हा केवळ लोकप्रिय सिद्धांतावर आधारित नाही, तर क्लिनिकल चाचण्यांमधील यशस्वी परिणामांवर आधारित आहे, जसे की क्विटकिन et al. (2000) यांच्या अभ्यासात (Quitkin, F. M., et al., 2000, "Placebo-Controlled Trials of SSRIs," American Journal of Psychiatry) दिसून आले आहे की एसएसआरआय वापरल्याने रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हा सिद्धांत सामान्य लोकांच्या समजुतीवर सकारात्मक परिणाम करतो, कारण तो रुग्णांना त्यांच्या स्थितीला एक जैविक आधार आहे याची जाणीव करून देतो, ज्यामुळे उपचारांबद्दल आशावाद निर्माण होतो. ९० टक्के लोकांचा रासायनिक असंतुलनावरील विश्वास हा चुकीचा नसून, वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे, जसे की हिर्शफेल्ड (2000) यांनी (Journal of Clinical Psychiatry) म्हटले आहे, "रासायनिक असंतुलनाची समजूत रुग्णांना उपचार घेण्यास प्रोत्साहित करते." तसेच, असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की प्रतिनैराश्य औषधांमुळे सेरोटोनिनची पातळी दीर्घकाळ कमी होते; उलट, ही औषधे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारण्यास मदत करतात, जसे की Blier et al. (1998) यांनी (Biological Psychiatry) दाखवले आहे. थेरपी आणि जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असले तरी, जैविक घटकांकडे दुर्लक्ष करून केवळ तणाव किंवा सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित करणे अपुरे ठरू शकते. त्यामुळे, प्रतिनैराश्य औषधांचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक उपचार दृष्टिकोन नैराश्याच्या व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी ठरू शकतो, जसे की थेस आणि स्टायन (2003) यांनी (The Lancet) सुचवले आहे.

युयुत्सु 15/07/2025 - 14:51
खुलासा १. मला हा पेपर महत्त्वाचा वाटण्याचे मुख्य कारण काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. ५. "चेतारसायनांचे असंतुलन" असा निष्कर्ष काढण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही लॅबटेस्ट अजून अस्तित्त्वात नाहीत. टीप - शक्य तेव्ह्ढ्या सभ्य भाषेत आणि संयमाने खुलासा केला आहे याची नोंद घ्यावी. कुचेष्टा, मिस-कोटींग, घाईने चुकीचे अर्थ काढणे इ० आढळल्यास मुलाहिजा ठेवला जाणार नाही तसेच बेसिक आदर पण ठेवला जाणार नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 15/07/2025 - 20:27
१ काही वर्षापूर्वी अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम करत नाहीत असे वाचनात आले होते. मी वर दुवा दिलेला असून त्यातील महत्त्वाचा भागही उद्धृत केलाय २. रुग्ण परस्पर औषधे बंद करण्याचा जसा धोका असतो तसाच धोका डॉ० नी औषधे बंद करण्याचा पण असतो. रुग्ण आणि डॉक्टर जर एकाच पातळीवर असतील तर डॉक्टर कडे जायचेच कशाला? डॉक्टर औषध बंद करायला सांगतात त्यामागे काही तरी तर्कशास्त्र असते शिवाय त्यांचा मोठा अनुभव असतो. . डॉ० ना औषध बंद करताना "का?" प्रश्न विचारलेला आवडत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरेच "हुशार" रुग्ण डॉक्तरची उलट तपासणी करण्याच्या स्वरात विचारतात तेंव्हा डॉक्टर फारसे आनंदित होत नाहीत'. त्याच बरोबर काही वरिष्ठ डॉक्टरांचा अहं पण असतो ( तू मला विचारणारा कोण/ डॉक्टर तू का मी). माझाच एक वर्ग मित्र (इंजियनीयर आणि एम बी ए) एका डॉक्टरांकडे बायकोच्या ऍबसेस बद्दल अँटिबायोटिकस पॉलिसी डिस्कस करू पाहत होता. त्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोला स्पष्ट सांगितले परत माझ्याकडे येऊ नका. टाळी एकाच हाताने वाजत नाही. ३. मूळ प्रश्न सोडविण्या ऐवजी रुग्णाला घाईने आजारी ठरवून धडाधड औषधांचा अनावश्यक मारा करायचा हे पण आपल्याकडे सर्रास चालते. SSRI ने वजन भयानक वाढते, डीप्रेशन पण वाढू शकते. कोणत्याही औषधाचा इतर दुष्परिणाम पण असू शकतो. परंतु नैराश्य असणारा/असणारी रुग्ण त्यातून स्वतःचे सांत्वन (SOLACE) करण्यासाठी अतिरिक्त खातात हे फार मोठ्या प्रमाणावर दिसते. कारण स्वादिष्ट अन्न हे नेहमीच मनाला आनंददायक असते त्यामुळे नैराश्य असलेल्या व्यक्ती अशा निराशावादी विचारातून तात्पुरती सुटका करण्यासाठी स्ववादिष्ट अन्न अतिरिक्त प्रमाणात खातात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच्या मनाने मध्येच औषधे (SSRI) थांबवतात याला त्या औषधांबद्दल अपप्रचार फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे त्यामुळे औषध बंद केले कि आजार परत उफाळतो आणि दोष बऱ्याचदा औषधावर येतो

आता सगळेच अकलेचे तारे तोडत आहेत तेव्हा मी ही 2 4 तारे तोडून घेतो. माझे एक नल हायपोथेसिस आहे की Depression is not in brain, depression is in guts. डिप्रेशन मध्ये उपवास, तोही दीघकालीन, 3, 4 , 5 वगैरे दिवस, तोही केवळ पाणी पिऊन, आणि ह्या प्रक्रियेत muscle loss कमीत कमी व्हावा म्हणून हलका व्यायाम असे केल्यास काय फरक पडतो हे तपासून पाहायला मजा येईल . अनावश्यक अन्नाचे सेवन हे अनेक आजारांना कारणीभूत ठरते हे सर्वांना ज्ञात आहेच , फक्त डिप्रेशन बाबत ते खरे आहे का तपासून पाहायला हवे.

In reply to by युयुत्सु

बऱ्यापैकी सत्य म्हणजे काय ? एक तर सत्य असते किंवा असत्य असते. बऱ्यापैकी सत्य हा काय नवीन प्रकार ? =))))

In reply to by युयुत्सु

तुम्हाला सत्य आणि अंदाज ह्यातील फरक कळतो का ? उद्या तुम्ही साडी नेसून इमेज रिकाग्निशन पुढे आलात आणि अल्गोरीडम ने, 50- 50% स्त्री किंवा पुरुष म्हणाले, किंवा 80 टक्के बैल आणि 20 टक्के गाय म्हणले किंवा 100% गाढव असे म्हणाले किंवा अजून काही म्हणाले तर ते सत्य होईल काय ? बऱ्यापैकी सत्य असे काही नसते. तसे असते त्याला अंदाज, ठोकताळा वगैरे म्हणतात. सत्य नाही. पण असो. तुम्ही भाजप, संघ, हिंदू धर्म , ब्राह्मण वगैरे जे लेख पाडता त्या विषयातील तुमचे आकलन जे की " बऱ्यापैकी सत्य" आहे, हे माझ्या आता आकलनास आले. आता मी थांबतो. बऱ्यापैकी क्षमा केली पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/07/2025 - 02:33
काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग तुम्हाला मान्य नसतील तर मी आता माफ करतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 16/07/2025 - 07:41
गोडबोल्याना सँपल-स्पेस ची संकल्पना कळते का, असा मला प्रश्न पडला आहे. अंदाज वर्तवण्यासाठी ऐतिहासिक घटनांचे (सत्य आणि असत्य) फ्रिक्वेन्सी डीस्ट्रीब्युशन हे प्राथमिक आधार असते हे पण त्यांना माहित नाही आणि मुख्य म्ह० जेव्हा आकडेवारी उपलब्ध नसते तेव्हा काही प्रमाणात खरं आहे, true to an extent, mostly true, बऱ्यापैकी सत्य हे शब्दप्रयोग केले जातात हेही त्यांना मान्य नसेल तर मोठा चिंतेचा विषय आहे स्वगत- नामस्मरणाने मेंदूचे बर्‍यापैकी नेक्रॉसिस घडून येत असावे यावर पी०एच्०डी० करावी म्हणतो.

In reply to by युयुत्सु

मी आधीच अन्यत्र म्हणालो होतो तसे - सत्य म्हणजे Truth असे शिकलेल्या लोकांना सत्य म्हणजे काय कळूच शकत नाही. असो.

युयुत्सु 15/07/2025 - 18:30
बऱ्यापैकी सत्य म्हणजे - गट-ब्रेन संभाषण ही कल्पना आता मान्य आहे पण पूर्णपणे विकसित नाही की जिचा क्लिनिकल प्रॅक्टिस्मध्ये नैराश्याच्या उपचारांसाठी समावेश केला आहे. तसेच डीप्रेशनच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याने पूर्ण सत्य नाही,म्हणून बर्‍यापैकी सत्य!

कंजूस 15/07/2025 - 18:58
काही अपेक्षा ठेवून प्रयत्न करणाऱ्याला आपटी खाल्ली की नैराश्य येते. मग वेगवेगळी हार्मोन्स शरिरात अनिर्बंध धावू लागतात. तर ती औषधाने कमी करून किंवा दाबून टाकण्याचे नैराश्य कसे जाणार? कोण कोणाचे कारण आणि परिणाम आहे हे ध्यानात घ्यावे. डॉक्टरांकडे जाऊन काहीही होणार नाही. नैराश्याचे कारण पराभव, अपेक्षाभंग, अपयश हे आहेत. ती दूर झाली तर कामच झाले. औषधे घेऊन फक्त असेडिटी वाढते.

कपिलमुनी 15/07/2025 - 21:49
मुलाहिजा ठेवणार नाही, यांव त्यांव करणार नाही टाईप धमक्या द्यायची काय गरज असते ?? आमच्या शेटे सरांच्या बागेतील गवत उपटणार का ?
लेखनविषय:
ब्रेकींग - नैराश्य != केमिकल लोच्या ====================== एक महत्त्वाच्या व्यापक आढाव्यातून आढळले आहे की नैराश्य हे रासायनिक असंतुलनामुळे होते याला कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या एका प्रमुख व्यापक आढाव्यात असे आढळून आले आहे की नैराश्य हे सेरोटोनिनची कमी पातळी किंवा सेरोटोनिन क्रियेतील घट यामुळे होते याचा पटवणारा पुरावा मिळत नाही.

किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’

युयुत्सु ·

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 12/07/2025 - 19:14
मेंदू सडणे ही मेंदू गंजण्यापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. गंज प्रयत्न करून काढता येतो. 'सडणे' थांबवणे भयंकर अवघड असते.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 12/07/2025 - 22:34
युयुत्सु, मेंदूची गंजसफाई करण्यासाठी विविध कोडी वगैरे उपलब्ध आहेत. मेंदूचे सडणे थांबवायला काही उपाय आहेत का? माझ्या मते सडण्याआधी मेंदूवर गंज चढंत असावा. तर गंजण्याच्या प्रक्रियेतनं सडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली याबद्दल काही मर्यादादर्शके उपलब्ध आहेत का ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 13/07/2025 - 06:45
श्री० गा०पै० सडणे जन्मजात असेल तर उपाय जवळजवळ शून्य. पण नंतर चालू झाले असेल तर आपल्या आयुष्यात नेमका कशाचा अतिरेक आणि कशाचा अभाव हे ओळखणे, ते मनोमन स्वीकारणे आणि मग प्रयत्नपूर्वक तो अतिरेक/अभाव कमी करणे हा सडणे थांबवण्याचा प्रभावी उपाय ठरतो. पण एकट्याने केलेले प्रयत्न त्यासाठी पुरे पडत नाहीत. त्यात आजुबाजूच्या लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो - तुम्ही पार्टीत पिणार नसाल आणि तुमच्या निर्णयाचा आदर होणार नसेल तर काहीही उपयोग नसतो. आता एक उदा० देतो. हे कदाचित अतिरेकी विधान वाटेल. पण भारतात साखरेचा वापर (आणि साखरे नंतर मैदा) जर निम्म्यावर आणता आला तर भारतीयांचे आरोग्य वेगाने सुधारेल. ज्यात त्यात , विशेषतः बटाटेवड्यात साखर घालणे हा पुणेकरांच्या मेंदू सडण्याचा महत्त्वाचा मर्यादादर्शक आहे. हा हा हा हा!

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 13/07/2025 - 14:57
गंजणे आणि सडणे गंजणे - एखादी वस्तू किंवा क्षमता न वापरल्या मुळे वाया जाणे सडणे - एखादी वस्तू किंवा क्षमता चुकीचा वापर, आघात इ अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम होणे गरज पडल्यास या व्याख्या आणखी घासून-पुसून चकचकीत करता येतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 14/07/2025 - 01:31
युयुत्सु, या व्याख्या मेंदूच्या संदर्भात हव्या होत्या. माझ्या मते गंजणे हा बुद्धीशी संबंधित आहे, तर सडणे हा प्रकार मेंदूच्या उतीशी संबंधित आहे. मेंदू सडलेला इसम तरीही बुद्धिवान असू शकतो. याउलट मेंदू न सडटा उत्तम असला तरी न वापरल्यामुळे बुद्धीवर गंज चढलेला असू शकतो. आता या दोन्ही गोष्टी जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित कशा होतात यावर प्रकाश टाकावा अशी विनंती आहे. यासंबंधी काही विदा/लेखन उपलब्ध आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 14/07/2025 - 07:46
The Epigenetics Revolution: How Modern Biology Is Rewriting Our Understanding of Genetics, Disease, and Inheritance by Nessa Carey An introductory overview of epigenetics, explaining how gene expression changes can be inherited and affect health, without altering DNA. Highly recommended for lay readers.reddit.com+6 more Epigenetics: How Environment Shapes Our Genes by Richard C. Francis Discusses how external factors like diet and stress lead to epigenetic changes that can be passed to offspring, with real-world examples from animals and humans.amazon.comjournals.uchicago.edu Inheritance: How Our Genes Change Our Lives—and Our Lives Change Our Genes by Sharon Moalem Blends genetics and epigenetics, showing how lifestyle influences gene expression and inheritance, with insights into diseases and personal health.goodreads.comamazon.com **Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life by Eva J. Jablonka and Marion J. Lamb Argues for an expanded view of evolution, incorporating epigenetic and other non-genetic systems of inheritance. A bit academic but influential.direct.mit.edu Epigenetic Inheritance and Evolution: The Lamarckian Dimension by Eva Jablonka and Marion J. Lamb Explores how epigenetic mechanisms revive ideas of acquired trait inheritance, challenging neo-Darwinism.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 14/07/2025 - 08:22
बाय द वे : हे पश्चिमेकडून आलेले, जगातल्या मातब्बर विद्यापीठे आणि त्यांच्या प्रयोगशाळानी निर्माण केलेले ज्ञान आहे. त्याची अ‍ॅलर्जी असल्यास काहीही उपयोग होणार नाही... उदा० काही मठ्ठ लोक उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीतून घडते असा दावा करतात. पण आता हे मत विज्ञानाने टाकून दिले आहे. Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life हे पुस्तक त्यासाठी महत्त्वाचे आहे.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 14/07/2025 - 09:15
वर मी साखरे बद्दल काही अतिरेकी वाटतील विधाने केली होती. मागे कधी तरी इन्शुलीन पातळी वाढली की टेस्टेस्टेररॉन ची पातळी कमी होते असे वाचले होते.पण आत्ताच हे ताजे संशोधन माझ्या कालरेषेवर (टाईमलाईनवर) टपकले. रक्तातली साखर थोडी जरी वाढली तरी पुरूषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. https://neurosciencenews.com/blood-sugar-sexual-decline-neuroscience-29450/?fbclid=IwY2xjawLhWkBleHRuA2FlbQIxMQBicmlkETFNMzNvOTJNYW5ER2liZG5sAR4PSObm01VeOb6ltV-67Skk_opl3c7pFk3K1J0v4seE752kKGj0xzZAoyc5NQ_aem_vYV0OAaq6Mztox3zFleAPw आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. अशा संशोधनाला सहसा लोक दोन प्रकारचे प्रतिसाद देतात- काही लोक 'त' वरून ताकभात ओळखतात आणि वेळीच शहाणे होतात. बाकीचे अर्धवट हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही असे समजून आपला मूर्खपणा मागील अंकावरून पुढे चालू ठेवतात आणि इतरांची पण दिशाभूल करत राहतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 10:00
आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. जीव शास्त्राचे मूलभूत अज्ञान असले कि असे होते. बचकाभर साखर खाणे म्हणजेच रक्तातील साखर वाढणे असे केवळ त्या माणसाला मधुमेह असेल तर होईल. सामान्य निरोगी माणसाने बचका भर साखर खाल्ली तर त्या माणसाच्या शरीरात ताबडतोब इन्स्युलिन तयार होऊन हि पातळी विशिष्ट मर्यादेतच राहील. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) ज्या माणसांनी केली आहे त्यांना हा अनुभव आहे. ७५ ग्राम साखर खाल्ल्यावर २ तासांनी रक्तातील साखर तपासली जाते. १०० ग्राम पेक्षा जास्त साखर खाल्ली तर उलटी होऊन तुमचे शरीर ती बाहेर टाकेल. जिज्ञासूंनी ( स्वतःच्या जबाबदारी वर) करून पाहावे तुमच्या घरात उत्तम दर्जाच्या वोल्टेज स्टॅबिलायझर असेल तर वोल्टेज कितीही वर खाली झाले तरी घरच्या उपकरणांना काही इजा होणार नाही तसेच आहे हे. एकदा मुद्दा मांडला कि तो कितीही टोकाला जाऊन समर्थन करत राहायचे याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचा पुनरुत्पादनाच्या काळ संपला कि इपिजेनेटीकच काय पण जेनेटिक बदल झाले तरी त्याचा पुढच्या पिढीवर काहीही परिणाम होणार नाही. हा एक मोठा मुद्दा सर्वज्ञ सतत नाकारत आलेले आहेत. कितीही वेळा आणि कितीहि तर्हेने समजावले तरी मीच बरोबर हाच हेका चालू आहे. सगळी भारतीय प्रजा किडलेली च आहे आणि मी सांगतो त्या मार्गाने गेला नाहीत तर तुमचा सर्वनाश अटळ आहे हेच एक पालुपद लावून बसलेले आहेत. यांच्या सर्व लेखात किती तरी मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण एक तर हे बदलणार नाहीतच आणि मिपाकर सुज्ञ आहेतच याला काही उपाय नाही पालथ्या घड्यावर पाणी.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 14/07/2025 - 10:21
काही नीच प्रवृतीचे लोक समाजाची सतत दिशाभूल करत राहतात आणि समाज हताशपणे ते सहन करत राहतो, या पेक्षा दूसरे दूर्दैव कोणते. साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. याबद्दल हा नाठाळ आअणि विकृत मनुष्य का बोलत नाही. मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 11:45
साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. The average age of women at the time of their first pregnancy in Pune, India, is approximately 21.36 years, according to a study published by the National Institutes of Health (NIH). This is based on a study of maternal nutrition in Pune, according to the National Institutes of Health (NIH). Another study of antenatal mothers in Pune found that the majority of women in the study were between 21 and 25 years old. The mean age across the study population was 22.31 ± 2.93 years. बाविसाव्या वर्षी किती मुलींना मेटाबोलिक सिंड्रोम होईल इतका साधा विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात? आणि एकदा मुलं होऊन गेली कि एपिजेनेटिक किंवा जेनेटिक समस्या पुढच्या पिढीत जाणार नाहीत हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्टरची आवश्यकता नाही. काहीही करून आपला मुद्दा सिद्ध करायचाच हा दुराग्रह कशासाठी? मुळात पाया भुसभुशीत असला कि इमारत फार दिवस टिकत नाही इतकी चिडचिड प्रकृतीस बरी नव्हे!

युयुत्सु सर,एक वैयक्तीक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.? म्हणजे तुम्ही तुमची अपत्ये जन्माला घालण्यापूर्वी पत्नीला ह्याची कल्पना दिली होती का? अथवा जर तुमचे/ची अपत्ये फॅमिली प्लॅनिंग करत असतील तर त्यांना ह्या धोक्याबद्दल कल्पना दिली आहे का? वरील प्रश्न गंभीरपणे विचारत आहे.

युयुत्सु 14/07/2025 - 09:57
तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?> प्रश्न मनापासून आवडला आणी त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे - ताजे संशोधन (मिळेल त्या मार्गाने) मिळवून जीवनशैलीत बदल करणे याची सुरुवात माझ्या वडीलांना १९८१ पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा पासून झाली. त्यांच्यावर डॉ०नी तेव्हा जी बंधने घातली ती मी आणि माझ्या आईने आपल्यावर पण घालून घेतली. तेव्हा पासून मी माझ्या कुटुंबाला सतत शिकवत असतो. माझी मुलगी, माझी पत्नी आणि मला जवळून ओळखणारे डॉ० मला अतिशय गंभीरपणे घेतात. अधिजनुकशास्त्राचा आणि माझा परिचय डॉ० जगन्नाथ दीक्षितांमुळे दहा वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हे ज्ञान उपलब्ध नव्हते. पण माझी कन्या मला गंभीर पणे घेत असल्याने तीच्या पिढीच्या तूलनेत खुपच शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागत आली आहे. उदा० साखर विष आहे, ताणाचे दूषपरिणाम तिच्या गळी उतरविण्यात मी चांगलाच यशस्वी झालो आहे.

रामचंद्र 14/07/2025 - 11:10
त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत यासाठी मधुमेह असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या आहारातून कोणते पदार्थ लगेच बंद करावेत असे तुम्ही सांगाल?

युयुत्सु 14/07/2025 - 11:20
बुंदसे गई हौद नही आती... त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत... मुळात जिथे हायपोग्लायसिमिया सारखे धोके आहेत तिथे काहीही त्वरित होईल अशी अपेक्षा ठेवू नये. जे काही करायचे ते टप्प्याटप्प्याने मनोमन स्वीकारून करावे. अनेक ठिकाणी चांगले डॉ० मधुमेह निवारणाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. अशा प्रयत्नात मन दगा देते तेव्हा स्वतःला चुचकारून, प्रसंगी स्वतःला माफ करून प्रयत्न चालू ठेवावेत. तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत - १००१ श्री श्री तारतम्य श्री युयुत्सु महाराज.:))

युयुत्सु 14/07/2025 - 12:22
कसलाही शेंडाबुडखा नसलेले संशोधन संदर्भाशिवाय टाकायचे आणि सतत दिशाभूल करत राहायचे हे मिपा संपादक कधी थांबवणार? वयाच्या सातव्या वर्षापासून इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतो असे संशोधन सांगते- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3322712/ त्यामूळे प्रजननपूर्व काळात दूषपरिणाम चालू झालेले असतात. त्याची परिणती आणी इतर ताण आणि प्रदूषण यांचे प्रजननपूर्व दूष्परिणाम मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत, हे या माणसाला माहित नाहीत का?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 18:21
परत तेच इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत. याचे दर वर्षी मी काही हजार रुग्ण गेली कित्येक वर्षे पाहतो आहे. पण मीच हुशार आहे मी हुशारच आहे आणि मी हुशार आहेच हेच पालुपद किती वर्षे आळवणार?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु 14/07/2025 - 18:52
इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? फरक असला तरी इन्स्युलिन रेझीस्टन्स मुळे येणारा हायपरिन्शुलेनेमिया हा तितकाच धोकादायक असतो. साखरेचे कंझंपशन त्यात निर्णायक असते. मी हुशार आहे की नाही, माहित नाही. बहुधा नाही, कारण कुणी मला हुशार म्हणत नाही. पण मी कोडगा नक्कीच नाही!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 20:21
तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता मग जग काय म्हणतं त्याने काय फरक पडतो. तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. मग जागा काय समजतं त्याने काय फरक पडणार आहे? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले? फरक असला तरी आश्चर्य आहे तुम्ही ही गोष्ट स्वीकारली. आज पाऊस आहे नाही तर सूर्य कुठे उगवला आहे ते पाहिलं असतं

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु 15/07/2025 - 09:38
तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. डिग्र्यांचा फाफटपसारा फक्त डॉ०नीच मिरवायचा असा कायदा आहे का? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?> मुळात लोक चार बुकं वाचतात ते डॉ० होण्यासाठी हा अडाणीपणाचा (किंवा मेंदू सडण्याचा) अस्सल नमूना आहे. लोकांनी अज्ञानी राहावं आणि आपल्याला कायम मखरात ठेवावं अशी सुप्त इच्छा असली की असे विचार बळावतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 15/07/2025 - 10:47
डॉक्टर कुठल्याही सामाजिक स्थळावर आपल्या डिग्र्यांची जाहिरात करत फिरत नाही. इंडियन मेडिकल कॉउंसिल कायद्याप्रमाणे याला बंदी आहे. मी आधुनिक वैद्यकाबद्दल बोलतोय आहे. इतर प्रणाली( आयुर्वेद युनानी होमेपदी इ) बद्दल नव्हे आणि मी कधीही कुणाला माझ्याकडे या किंवा माझं लेखन/पुस्तक वाचा किंवा माझी आरती ओवाळा असे लिहिलेले नाही. किंवा लोकांना अक्कल नाही आणि मी शिकवणार आहे असा हि दावा केलेला नाही. किंवा अमुक तमुक याला मिपा वरून हाकलून द्या किंवा कोणालाही शिव्या देत नाही. बाकी तुम्ही (स्वघोषित) सर्वज्ञ आहात. सुज्ञ असाल अशी अपेक्षा.

गामा पैलवान 14/07/2025 - 12:26
युयुत्सु आणि सुबोध खरे, जनुकशास्त्र की अधिजनुकशास्त्र या वादांत मी पडंत नाही. मला फारशी माहिती नाही. तुम्ही दोघे तत्ज्ञ आहात अशी माझी धारणा आहे. तर मला माहीत असलेलं एक प्रकरण सांगतो. माझ्या ओळखीच्या ( इंग्लंडमधल्या ) एका गृहस्थांना तीव्र मधुमेह आहे. वय वर्षे सुमारे ४५+ त्यांच्या वडिलांकडून आला असावा असं इथले ( इंग्लंडातले ) डॉक्टर लोकं म्हणतात. त्यांना मूल हवं आहे. बायको तिशीची आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मधुमेही बापाचं वय इतकं जास्त असल्यास अर्भकास मधुमेहाशिवाय इतर व्याधीही जन्मत:च असू शकतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर शुकाणू बलवान नसल्याने असं घडतं, इति डॉक्टर. वरील प्रकरणांत जनुकीय व अधिजनुकीय असे भाग पाडता येतील काय ? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं, ही विनंती. आ.न., -गा.पै.

Bhakti 15/07/2025 - 13:39
अवांतर इथे जेनेटिक,इपिजेनेटिक शब्द,चर्चा वाचून आठवलं. युट्यूबवर मला सतत DNA Awaking -DNA Repattern Workshop ची जाहिरात पाहायला मिळते.खरचं DNA Repattern काय सहज गोष्ट असते का? काहीही जाहिरातबाजी करतात .

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 12/07/2025 - 19:14
मेंदू सडणे ही मेंदू गंजण्यापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. गंज प्रयत्न करून काढता येतो. 'सडणे' थांबवणे भयंकर अवघड असते.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 12/07/2025 - 22:34
युयुत्सु, मेंदूची गंजसफाई करण्यासाठी विविध कोडी वगैरे उपलब्ध आहेत. मेंदूचे सडणे थांबवायला काही उपाय आहेत का? माझ्या मते सडण्याआधी मेंदूवर गंज चढंत असावा. तर गंजण्याच्या प्रक्रियेतनं सडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली याबद्दल काही मर्यादादर्शके उपलब्ध आहेत का ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 13/07/2025 - 06:45
श्री० गा०पै० सडणे जन्मजात असेल तर उपाय जवळजवळ शून्य. पण नंतर चालू झाले असेल तर आपल्या आयुष्यात नेमका कशाचा अतिरेक आणि कशाचा अभाव हे ओळखणे, ते मनोमन स्वीकारणे आणि मग प्रयत्नपूर्वक तो अतिरेक/अभाव कमी करणे हा सडणे थांबवण्याचा प्रभावी उपाय ठरतो. पण एकट्याने केलेले प्रयत्न त्यासाठी पुरे पडत नाहीत. त्यात आजुबाजूच्या लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो - तुम्ही पार्टीत पिणार नसाल आणि तुमच्या निर्णयाचा आदर होणार नसेल तर काहीही उपयोग नसतो. आता एक उदा० देतो. हे कदाचित अतिरेकी विधान वाटेल. पण भारतात साखरेचा वापर (आणि साखरे नंतर मैदा) जर निम्म्यावर आणता आला तर भारतीयांचे आरोग्य वेगाने सुधारेल. ज्यात त्यात , विशेषतः बटाटेवड्यात साखर घालणे हा पुणेकरांच्या मेंदू सडण्याचा महत्त्वाचा मर्यादादर्शक आहे. हा हा हा हा!

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 13/07/2025 - 14:57
गंजणे आणि सडणे गंजणे - एखादी वस्तू किंवा क्षमता न वापरल्या मुळे वाया जाणे सडणे - एखादी वस्तू किंवा क्षमता चुकीचा वापर, आघात इ अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात अकार्यक्षम होणे गरज पडल्यास या व्याख्या आणखी घासून-पुसून चकचकीत करता येतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान 14/07/2025 - 01:31
युयुत्सु, या व्याख्या मेंदूच्या संदर्भात हव्या होत्या. माझ्या मते गंजणे हा बुद्धीशी संबंधित आहे, तर सडणे हा प्रकार मेंदूच्या उतीशी संबंधित आहे. मेंदू सडलेला इसम तरीही बुद्धिवान असू शकतो. याउलट मेंदू न सडटा उत्तम असला तरी न वापरल्यामुळे बुद्धीवर गंज चढलेला असू शकतो. आता या दोन्ही गोष्टी जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित कशा होतात यावर प्रकाश टाकावा अशी विनंती आहे. यासंबंधी काही विदा/लेखन उपलब्ध आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 14/07/2025 - 07:46
The Epigenetics Revolution: How Modern Biology Is Rewriting Our Understanding of Genetics, Disease, and Inheritance by Nessa Carey An introductory overview of epigenetics, explaining how gene expression changes can be inherited and affect health, without altering DNA. Highly recommended for lay readers.reddit.com+6 more Epigenetics: How Environment Shapes Our Genes by Richard C. Francis Discusses how external factors like diet and stress lead to epigenetic changes that can be passed to offspring, with real-world examples from animals and humans.amazon.comjournals.uchicago.edu Inheritance: How Our Genes Change Our Lives—and Our Lives Change Our Genes by Sharon Moalem Blends genetics and epigenetics, showing how lifestyle influences gene expression and inheritance, with insights into diseases and personal health.goodreads.comamazon.com **Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life by Eva J. Jablonka and Marion J. Lamb Argues for an expanded view of evolution, incorporating epigenetic and other non-genetic systems of inheritance. A bit academic but influential.direct.mit.edu Epigenetic Inheritance and Evolution: The Lamarckian Dimension by Eva Jablonka and Marion J. Lamb Explores how epigenetic mechanisms revive ideas of acquired trait inheritance, challenging neo-Darwinism.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 14/07/2025 - 08:22
बाय द वे : हे पश्चिमेकडून आलेले, जगातल्या मातब्बर विद्यापीठे आणि त्यांच्या प्रयोगशाळानी निर्माण केलेले ज्ञान आहे. त्याची अ‍ॅलर्जी असल्यास काहीही उपयोग होणार नाही... उदा० काही मठ्ठ लोक उत्क्रांती फक्त नैसर्गिक निवडीतून घडते असा दावा करतात. पण आता हे मत विज्ञानाने टाकून दिले आहे. Evolution in Four Dimensions: Genetic, Epigenetic, Behavioral, and Symbolic Variation in the History of Life हे पुस्तक त्यासाठी महत्त्वाचे आहे.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 14/07/2025 - 09:15
वर मी साखरे बद्दल काही अतिरेकी वाटतील विधाने केली होती. मागे कधी तरी इन्शुलीन पातळी वाढली की टेस्टेस्टेररॉन ची पातळी कमी होते असे वाचले होते.पण आत्ताच हे ताजे संशोधन माझ्या कालरेषेवर (टाईमलाईनवर) टपकले. रक्तातली साखर थोडी जरी वाढली तरी पुरूषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. https://neurosciencenews.com/blood-sugar-sexual-decline-neuroscience-29450/?fbclid=IwY2xjawLhWkBleHRuA2FlbQIxMQBicmlkETFNMzNvOTJNYW5ER2liZG5sAR4PSObm01VeOb6ltV-67Skk_opl3c7pFk3K1J0v4seE752kKGj0xzZAoyc5NQ_aem_vYV0OAaq6Mztox3zFleAPw आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. अशा संशोधनाला सहसा लोक दोन प्रकारचे प्रतिसाद देतात- काही लोक 'त' वरून ताकभात ओळखतात आणि वेळीच शहाणे होतात. बाकीचे अर्धवट हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही असे समजून आपला मूर्खपणा मागील अंकावरून पुढे चालू ठेवतात आणि इतरांची पण दिशाभूल करत राहतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 10:00
आता पुणेकरांच्यात ज्या जननक्षमतेच्या समस्या असतील त्याचे एक कारण ज्यात त्यात बचकाभर साखर हे असू शकते. जीव शास्त्राचे मूलभूत अज्ञान असले कि असे होते. बचकाभर साखर खाणे म्हणजेच रक्तातील साखर वाढणे असे केवळ त्या माणसाला मधुमेह असेल तर होईल. सामान्य निरोगी माणसाने बचका भर साखर खाल्ली तर त्या माणसाच्या शरीरात ताबडतोब इन्स्युलिन तयार होऊन हि पातळी विशिष्ट मर्यादेतच राहील. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (GTT) ज्या माणसांनी केली आहे त्यांना हा अनुभव आहे. ७५ ग्राम साखर खाल्ल्यावर २ तासांनी रक्तातील साखर तपासली जाते. १०० ग्राम पेक्षा जास्त साखर खाल्ली तर उलटी होऊन तुमचे शरीर ती बाहेर टाकेल. जिज्ञासूंनी ( स्वतःच्या जबाबदारी वर) करून पाहावे तुमच्या घरात उत्तम दर्जाच्या वोल्टेज स्टॅबिलायझर असेल तर वोल्टेज कितीही वर खाली झाले तरी घरच्या उपकरणांना काही इजा होणार नाही तसेच आहे हे. एकदा मुद्दा मांडला कि तो कितीही टोकाला जाऊन समर्थन करत राहायचे याचे हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचा पुनरुत्पादनाच्या काळ संपला कि इपिजेनेटीकच काय पण जेनेटिक बदल झाले तरी त्याचा पुढच्या पिढीवर काहीही परिणाम होणार नाही. हा एक मोठा मुद्दा सर्वज्ञ सतत नाकारत आलेले आहेत. कितीही वेळा आणि कितीहि तर्हेने समजावले तरी मीच बरोबर हाच हेका चालू आहे. सगळी भारतीय प्रजा किडलेली च आहे आणि मी सांगतो त्या मार्गाने गेला नाहीत तर तुमचा सर्वनाश अटळ आहे हेच एक पालुपद लावून बसलेले आहेत. यांच्या सर्व लेखात किती तरी मुद्दे सहज खोडून काढण्यासारखे आहेत. पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण एक तर हे बदलणार नाहीतच आणि मिपाकर सुज्ञ आहेतच याला काही उपाय नाही पालथ्या घड्यावर पाणी.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 14/07/2025 - 10:21
काही नीच प्रवृतीचे लोक समाजाची सतत दिशाभूल करत राहतात आणि समाज हताशपणे ते सहन करत राहतो, या पेक्षा दूसरे दूर्दैव कोणते. साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. याबद्दल हा नाठाळ आअणि विकृत मनुष्य का बोलत नाही. मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 11:45
साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या) सतत मार्‍याने इन्शुलीन पातळी सतत वाढलेली राहून इन्शुलीन रेझिस्टन्स निर्माण होतो. यातून मेटॅबोलीक सिण्ड्रोम आणि इतर दुष्ट्चक्रे निर्माण होतात. The average age of women at the time of their first pregnancy in Pune, India, is approximately 21.36 years, according to a study published by the National Institutes of Health (NIH). This is based on a study of maternal nutrition in Pune, according to the National Institutes of Health (NIH). Another study of antenatal mothers in Pune found that the majority of women in the study were between 21 and 25 years old. The mean age across the study population was 22.31 ± 2.93 years. बाविसाव्या वर्षी किती मुलींना मेटाबोलिक सिंड्रोम होईल इतका साधा विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात? आणि एकदा मुलं होऊन गेली कि एपिजेनेटिक किंवा जेनेटिक समस्या पुढच्या पिढीत जाणार नाहीत हे सांगण्यासाठी कोणत्या डॉक्टरची आवश्यकता नाही. काहीही करून आपला मुद्दा सिद्ध करायचाच हा दुराग्रह कशासाठी? मुळात पाया भुसभुशीत असला कि इमारत फार दिवस टिकत नाही इतकी चिडचिड प्रकृतीस बरी नव्हे!

युयुत्सु सर,एक वैयक्तीक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.? म्हणजे तुम्ही तुमची अपत्ये जन्माला घालण्यापूर्वी पत्नीला ह्याची कल्पना दिली होती का? अथवा जर तुमचे/ची अपत्ये फॅमिली प्लॅनिंग करत असतील तर त्यांना ह्या धोक्याबद्दल कल्पना दिली आहे का? वरील प्रश्न गंभीरपणे विचारत आहे.

युयुत्सु 14/07/2025 - 09:57
तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या किती जणांना ह्याबद्दल सांगितले आहे व मार्गदर्शन केले आहे.?> प्रश्न मनापासून आवडला आणी त्याचे प्रामाणिक उत्तर असे आहे - ताजे संशोधन (मिळेल त्या मार्गाने) मिळवून जीवनशैलीत बदल करणे याची सुरुवात माझ्या वडीलांना १९८१ पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा पासून झाली. त्यांच्यावर डॉ०नी तेव्हा जी बंधने घातली ती मी आणि माझ्या आईने आपल्यावर पण घालून घेतली. तेव्हा पासून मी माझ्या कुटुंबाला सतत शिकवत असतो. माझी मुलगी, माझी पत्नी आणि मला जवळून ओळखणारे डॉ० मला अतिशय गंभीरपणे घेतात. अधिजनुकशास्त्राचा आणि माझा परिचय डॉ० जगन्नाथ दीक्षितांमुळे दहा वर्षापूर्वी झाला. त्यामुळे माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला हे ज्ञान उपलब्ध नव्हते. पण माझी कन्या मला गंभीर पणे घेत असल्याने तीच्या पिढीच्या तूलनेत खुपच शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागत आली आहे. उदा० साखर विष आहे, ताणाचे दूषपरिणाम तिच्या गळी उतरविण्यात मी चांगलाच यशस्वी झालो आहे.

रामचंद्र 14/07/2025 - 11:10
त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत यासाठी मधुमेह असलेल्या मध्यमवयीन व्यक्तीने आपल्या आहारातून कोणते पदार्थ लगेच बंद करावेत असे तुम्ही सांगाल?

युयुत्सु 14/07/2025 - 11:20
बुंदसे गई हौद नही आती... त्वरित आणि चांगले परिणाम दिसावेत... मुळात जिथे हायपोग्लायसिमिया सारखे धोके आहेत तिथे काहीही त्वरित होईल अशी अपेक्षा ठेवू नये. जे काही करायचे ते टप्प्याटप्प्याने मनोमन स्वीकारून करावे. अनेक ठिकाणी चांगले डॉ० मधुमेह निवारणाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा. अशा प्रयत्नात मन दगा देते तेव्हा स्वतःला चुचकारून, प्रसंगी स्वतःला माफ करून प्रयत्न चालू ठेवावेत. तारतम्य आणि मध्यममार्ग ही मानवी जीवनातील अंतीम सत्ये आहेत - १००१ श्री श्री तारतम्य श्री युयुत्सु महाराज.:))

युयुत्सु 14/07/2025 - 12:22
कसलाही शेंडाबुडखा नसलेले संशोधन संदर्भाशिवाय टाकायचे आणि सतत दिशाभूल करत राहायचे हे मिपा संपादक कधी थांबवणार? वयाच्या सातव्या वर्षापासून इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतो असे संशोधन सांगते- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3322712/ त्यामूळे प्रजननपूर्व काळात दूषपरिणाम चालू झालेले असतात. त्याची परिणती आणी इतर ताण आणि प्रदूषण यांचे प्रजननपूर्व दूष्परिणाम मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत, हे या माणसाला माहित नाहीत का?

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 18:21
परत तेच इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? मासिकपाळी अनियमित, लवकर किंवा उशीरा येण्यात होते. तसेच पॉलिसिस्टीक ओव्हरीज इ समस्या सध्या रॅम्पण्ट आहेत. याचे दर वर्षी मी काही हजार रुग्ण गेली कित्येक वर्षे पाहतो आहे. पण मीच हुशार आहे मी हुशारच आहे आणि मी हुशार आहेच हेच पालुपद किती वर्षे आळवणार?

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु 14/07/2025 - 18:52
इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि मधुमेह यात फरक आहे कि नाही? फरक असला तरी इन्स्युलिन रेझीस्टन्स मुळे येणारा हायपरिन्शुलेनेमिया हा तितकाच धोकादायक असतो. साखरेचे कंझंपशन त्यात निर्णायक असते. मी हुशार आहे की नाही, माहित नाही. बहुधा नाही, कारण कुणी मला हुशार म्हणत नाही. पण मी कोडगा नक्कीच नाही!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 14/07/2025 - 20:21
तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता मग जग काय म्हणतं त्याने काय फरक पडतो. तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. मग जागा काय समजतं त्याने काय फरक पडणार आहे? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले? फरक असला तरी आश्चर्य आहे तुम्ही ही गोष्ट स्वीकारली. आज पाऊस आहे नाही तर सूर्य कुठे उगवला आहे ते पाहिलं असतं

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु 15/07/2025 - 09:38
तुम्हीच ते जगातील विद्यापीठात हुच्च दर्जाच्या विद्या[पिठातून शिकून आलाय असा सांगत फिरताय. डिग्र्यांचा फाफटपसारा फक्त डॉ०नीच मिरवायचा असा कायदा आहे का? चार बुकं वाचून डॉक्टर होता आलं असतं तर सगळेच हुच्च लोक डॉक्टर नसते का झाले?> मुळात लोक चार बुकं वाचतात ते डॉ० होण्यासाठी हा अडाणीपणाचा (किंवा मेंदू सडण्याचा) अस्सल नमूना आहे. लोकांनी अज्ञानी राहावं आणि आपल्याला कायम मखरात ठेवावं अशी सुप्त इच्छा असली की असे विचार बळावतात.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 15/07/2025 - 10:47
डॉक्टर कुठल्याही सामाजिक स्थळावर आपल्या डिग्र्यांची जाहिरात करत फिरत नाही. इंडियन मेडिकल कॉउंसिल कायद्याप्रमाणे याला बंदी आहे. मी आधुनिक वैद्यकाबद्दल बोलतोय आहे. इतर प्रणाली( आयुर्वेद युनानी होमेपदी इ) बद्दल नव्हे आणि मी कधीही कुणाला माझ्याकडे या किंवा माझं लेखन/पुस्तक वाचा किंवा माझी आरती ओवाळा असे लिहिलेले नाही. किंवा लोकांना अक्कल नाही आणि मी शिकवणार आहे असा हि दावा केलेला नाही. किंवा अमुक तमुक याला मिपा वरून हाकलून द्या किंवा कोणालाही शिव्या देत नाही. बाकी तुम्ही (स्वघोषित) सर्वज्ञ आहात. सुज्ञ असाल अशी अपेक्षा.

गामा पैलवान 14/07/2025 - 12:26
युयुत्सु आणि सुबोध खरे, जनुकशास्त्र की अधिजनुकशास्त्र या वादांत मी पडंत नाही. मला फारशी माहिती नाही. तुम्ही दोघे तत्ज्ञ आहात अशी माझी धारणा आहे. तर मला माहीत असलेलं एक प्रकरण सांगतो. माझ्या ओळखीच्या ( इंग्लंडमधल्या ) एका गृहस्थांना तीव्र मधुमेह आहे. वय वर्षे सुमारे ४५+ त्यांच्या वडिलांकडून आला असावा असं इथले ( इंग्लंडातले ) डॉक्टर लोकं म्हणतात. त्यांना मूल हवं आहे. बायको तिशीची आहे. पण डॉक्टरांचं म्हणणं पडलं की मधुमेही बापाचं वय इतकं जास्त असल्यास अर्भकास मधुमेहाशिवाय इतर व्याधीही जन्मत:च असू शकतात. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर शुकाणू बलवान नसल्याने असं घडतं, इति डॉक्टर. वरील प्रकरणांत जनुकीय व अधिजनुकीय असे भाग पाडता येतील काय ? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावं, ही विनंती. आ.न., -गा.पै.

Bhakti 15/07/2025 - 13:39
अवांतर इथे जेनेटिक,इपिजेनेटिक शब्द,चर्चा वाचून आठवलं. युट्यूबवर मला सतत DNA Awaking -DNA Repattern Workshop ची जाहिरात पाहायला मिळते.खरचं DNA Repattern काय सहज गोष्ट असते का? काहीही जाहिरातबाजी करतात .
लेखनविषय:
लेखनप्रकार
किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’ ===============  मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्‍या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्‍या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात.

ग्रोक४

युयुत्सु ·

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखकाने ग्रोक-४ (Grok-4) बद्दल उत्साह व्यक्त केला असला तरी, त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांची तार्किक सुसंगती आणि आधार तपासला जाऊ शकतो: 'पीएच.डी. पातळी' गाठलेले ग्रोक-४: * लेखकाचा दावा: लेखकाने "जपानी गटाने" एआय "पीएच.डी. पातळी" गाठेल असे भाकीत केल्याचा उल्लेख केला आहे आणि ग्रोक-४ ने हे साध्य केले असल्याचे सुचवले आहे. * विश्लेषण: ग्रोक-४ (किंवा जीपीटी-४) सारखे एआय मॉडेल्स अत्यंत प्रगत असले तरी आणि अनेक शैक्षणिक व तर्कसंगत कार्यांमध्ये मानवी पातळीवर किंवा त्याहून अधिक कार्य करू शकत असले तरी, त्याला "पीएच.डी. पातळी" म्हणणे हे एक रूपक आहे, अक्षरशः वैज्ञानिक मूल्यांकन नाही. पीएच.डी. म्हणजे मूळ संशोधन, सखोल ज्ञान, गंभीर विचार आणि नवनवीन समस्या तयार करण्याची व सोडवण्याची क्षमता, जी नमुना ओळख आणि माहिती संश्लेषणापलीकडील असते. सध्याचे एआय मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करण्यात आणि मानवी-सदृश मजकूर तयार करण्यात उत्कृष्ट आहेत, परंतु त्यांच्या "समजण्याची" आणि "मूळ विचारांची" पद्धत मानवी संज्ञानापेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? प्रभावीपणाची अतिशयोक्तीपूर्ण अभिव्यक्ती म्हणून, होय. एआयमध्ये मानवी डॉक्टरेट क्षमता आहेत असे अक्षरशः विधान म्हणून, नाही. हे वैज्ञानिक अचूकतेपेक्षा जास्त उत्साह दर्शवते. त्रिभाषा सूत्रावरील ग्रोक-४ चा प्रतिसाद: * लेखकाची मांडणी: लेखकाने "त्रिभाषा सूत्रा"वरील प्रश्नाला ग्रोक-४ चा प्रतिसाद सादर केला आहे, जो गोंधळ, विकासात्मक विलंब, शब्दसंग्रह मिश्रण आणि उच्चार आव्हानांसारख्या संभाव्य समस्यांवर प्रकाश टाकतो. * विश्लेषण: ग्रोक-४ चा हा प्रतिसाद मोठ्या भाषेच्या मॉडेलसाठी (large language model) सामान्य आहे, जो सार्वजनिक चर्चा आणि काही संशोधनात आढळणारे सुरुवातीच्या बहुभाषिक शिक्षणाविषयीचे सामान्य युक्तिवाद आणि चिंता यांचा सारांश देतो. काही मुलांना काही आव्हाने येऊ शकतात (विशेषतः जर प्रभावीपणे शिकवले नाही किंवा काही शिकण्यातील फरक असतील), परंतु बहुभाषिकतेवरील (विशेषतः बालपणात) सामान्य वैज्ञानिक सहमती अनेकदा संज्ञानात्मक फायद्यांकडे (उदा. सुधारित समस्या सोडवणे, संज्ञानात्मक लवचिकता, मेटा-भाषिक जागरूकता) निर्देश करते, व्यापक विकासात्मक विलंबांकडे नाही. विशिष्ट गोष्टी शिकवण्याच्या पद्धती, भाषिक वातावरण आणि वैयक्तिक मुलाच्या घटकांवर अवलंबून असतात. * ते अर्थपूर्ण आहे का? ग्रोक-४ चे उत्तर त्रिभाषा सूत्राच्या संभाव्य विरोधातील युक्तिवादांचा सारांश म्हणून अर्थपूर्ण आहे, परंतु ते बहुभाषिक शिक्षणाच्या फायदे आणि तोट्यांबद्दलचे सर्वसमावेशक किंवा सार्वत्रिकपणे स्वीकारलेले वैज्ञानिक मत दर्शवत नाही. लेखकाने ते प्रगत एआयचे उत्पादन म्हणून सादर केले आहे, ज्यामुळे ते एक गहन सत्य आहे असे सूचित होते, केवळ एक दृष्टिकोन नाही. चिनी विरुद्ध जपानी कलाकारांचा किस्सा (साधेपणा विरुद्ध विस्तृतता): * लेखकाचा वापर: लेखकाने एक किस्सा समाविष्ट केला आहे जो सूचित करतो की "साधेपणा आणि परिष्करण विस्तृत निर्मितीइतकेच प्रभावी असू शकते." * विश्लेषण: हा कला आणि सौंदर्यशास्त्राबद्दलचा एक तात्विक मुद्दा आहे, जो अनेकदा सौंदर्य आणि कार्यक्षमतेचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. हा एक वैध आणि सामान्यतः वापरला जाणारा दृष्टांत आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? होय, हा एक सुसंगत आणि व्यापकपणे समजून घेतलेला मूल्य आणि प्रभावाबद्दलचा लाक्षणिक मुद्दा आहे. एआयच्या "पीएच.डी. पातळी" किंवा भाषा वादाशी त्याचा संबंध अधिक बाह्य आहे, कदाचित एआयच्या मोहक कार्यक्षमतेचे सूचन करण्यासाठी वापरला गेला आहे. एआयच्या "पीएच.डी. पातळी" ला महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्याशी जोडणे: * लेखकाचा निष्कर्ष: लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे की जर एआयने "पीएच.डी. पातळी" गाठली असेल, तर मानवी प्रयत्नांनी महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. * विश्लेषण: ही एक काहीशी अचानक आणि थोडी अवास्तव उडी आहे. शिक्षण आणि संशोधनाची (पीएच.डी. सह) गुणवत्ता सुधारणे हे नेहमीच एक योग्य ध्येय असले तरी, प्रगत एआयच्या आगमनाचा अर्थ असा नाही की मानवी पीएच.डी. अप्रचलित आहेत किंवा त्यांचा एकमेव उद्देश एआयशी "जुळवून घेणे" हा आहे. एआय संशोधनामध्ये सुधारणा करण्यासाठी एक साधन असू शकते, परंतु मानवी सर्जनशीलता, गंभीर विचार, नैतिक विचार आणि नवीन समस्या परिभाषित करण्याची क्षमता अजूनही महत्त्वपूर्ण आहे. एआयच्या क्षमतांमुळे मानवी डॉक्टरेट प्रयत्नांचे मूल्य किंवा आवश्यकता कमी होते, ही एक चुकीची व्याख्या आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची भावना चांगली आहे, परंतु एआयच्या "पीएच.डी. पातळी" पासून मानवी पीएच.डी. ला महाराष्ट्रात विशेषतः सुधारण्याची गरज का आहे, याच्या थेट तार्किक संबंधात, ते कमकुवत आहे आणि थेट परिणाम म्हणून "अर्थपूर्ण" नाही. हा एक निष्कर्ष काढणारा विचार अधिक आहे, थेट तार्किक व्युत्पन्न नाही. थोडक्यात, लेखकाचा एआयवरील उत्साह स्पष्ट आहे. जरी त्याने स्पर्श केलेल्या काही मूलभूत वैज्ञानिक संकल्पना (जसे की प्रदूषणाचा प्रभाव, ज्याबद्दल त्याने मागील लेखात चर्चा केली होती) वैध असल्या तरी, एआयच्या "पीएच.डी. पातळी" बद्दलचे त्याचे अर्थ आणि मानवी शिक्षणावरील त्याचे परिणाम हे कठोरपणे तार्किक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असण्यापेक्षा अधिक लाक्षणिक आणि काल्पनिक आहेत.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 14/07/2025 - 17:39
श्री० गोडबोले तुम्ही व्हिडीओ बघितला तर पी०एच्०डी०ची पातळी म्हणजे काय ते समजायला मदत होईल. तसेच मी सांगितलेला किस्सा जेमिनीला कळला नाही, असे वाटते.

माहितगार 13/07/2025 - 12:54
@ युयुत्सु ग्रॉक ग्रॉकच्याच माहितीचे समर्थन करत नाही असे दिसते आहे. असे का होत असावे? मी ग्रॉकला खालील प्रश्न विचारला तुम्ही सुद्धा विचारून पहाल का? Re examine following Grok claim about teaching more (three) languages at young age i.e. 6 to 10 :Potential for Confusion and Developmental Delays: Introducing three languages simultaneously can confuse young children, delaying mastery of their first language or causing issues like mixing vocabularies, pronunciation challenges, or grammar errors. This might extend to other areas, such as gross motor skills or speech problems like stuttering, potentially requiring therapy. In extreme cases, it could lead to limited vocabulary if languages are compartmentalized (e.g., assigned to specific days).

युयुत्सु 13/07/2025 - 14:29
श्री० माहितगार तुम्ही सांगितलेला "अभ्यास" केला ;)) याचे एक "संभाव्य" कारण असे देता येईल- आपण सांगितलेल्या एका आज्ञेची कार्यवाही करताना अल्गोरिथम काही पुरावे (सहसा अन्य कोशपृष्ठे)सापडतात. त्या पुराव्यामध्ये मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने शोध घेताना अल्गोरिथम ला जी विधाने योग्य वाटतात, त्या विधानांची मूळ प्रश्नाच्या उत्तरासाठी निवड होते आणि उत्तर तयार केले जाते. तयार झालेले उत्तर परत-परत तपासणे सध्याच्या अल्गोरिथम मध्ये किती खोलवर जाऊन केले जाते हे सध्या तरी मला सांगता येणार नाही. मी शिकलेल्या मराठीत "मला मदत कर. मी तुला मदत करेन" हा वाक्यप्रयोग योग्य मानला गेला आहे. पण (हिंदीच्या) अत्याचाराने "माझी मदत कर. मी तुझी मदत करेन" याला मी भाषेची समृद्धी मानत नाही. मूळात जी व्यवस्था आहे ती नाकारून नवी वाक्यरचना रूळवणे हेच मला मान्य नाही. मूळातील व्यवस्था जर अपूरी पडत असेल तर नवे शब्द किंवा रचना स्वीकारणे योग्य ठरते. भाषिक ग्रहणक्षमतेतील मर्यादेमुळे "तू कायकू डरता है" "ये दो सौ का आयटम आपको सो को गिरेगा" अशा रचना तयार होतात. याला ही मी भाषेची समृद्धी मानत नाही की यामुळे गोडवा पण वाढत नाही. यासाठी जे संशोधन झाले आहे त्याची विश्वासार्हता, कक्षा तपासणे आवश्यक आहे. वैद्यकीय आणि भौतिक-रसायनादि मूलभूत शास्त्रांमध्ये हे बर्‍यापैकी तपासले जाते. पण समाजशास्त्रीय संशोधनात "रिगर" हा एक वादग्रस्त मुद्दा राहतो. असो. सांगायचे तात्पर्य असे की माझ्या वैयक्तिक आकलनानुसार मला ग्रोकचे मूळ उत्तर अजिबात चूकीचे वाटत नाही.

In reply to by माहितगार

युयुत्सु 14/07/2025 - 17:26
कोणत्याही प्रेडी़क्टीव्ह मॉडेलची कामगिरीची अचूकता निश्चित करता येते. तेव्हा ग्रोक चुकू शकते? या प्रश्नापेक्षा ग्रोक ची अक्युरसी किती हा प्रश्न विचारणे अधिक योग्य होईल. १००% अ‍ॅक्युरसी कोणत्याच मॉडेलची असू शकत नाही आणि असणे अपेक्षित नाही. डेटा सायन्स मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे - "ऑल मॉडेल्स आरे रॉन्ग पण सम आर युजफुल".

In reply to by माहितगार

अभ्या.. 14/07/2025 - 17:26
ग्रोक चुकू शकते?
विचारा की त्यालाच. . तो खरे बोलतो की खोटे हे मात्र तुम्ही सांगा. आणि हो किंवा नाही ते एकाच शब्दात सांगा, दळण नको (मिपाकरांनी स्पष्ट पणे दुर्लक्ष केले असता, अगदी खरडफळ्यावरच्या प्रश्नाकडे सुध्दा, काय हे एआय चे दळण घालतेत कुणास ठाऊक)

सुबोध खरे 14/07/2025 - 10:11
ग्रॉक ४ ला एअर इंडिया चे विमान का पडले यावर पी एच डी करता येईल का हो ? किंवा संत पंत आणि तंत कवी यांच्या काव्याच्या तौलनिक अभ्यासावर पी एच डी करता येईल का?

युयुत्सु 16/07/2025 - 11:37
ग्रॉक४ चा पी०एच०डी० लेव्हलचा उपयोग पैसे टाकल्यावरच करता येतो. https://hackernoon.com/grok-4-claims-phdlevel-intelligence-but-at-a-cost श्री० माहितगार यांना अपेक्षित असलेली उत्तरांची तपासणी Grok 4 Heavy या सर्वात महाग सभासदत्वात मिळते. तेव्हा कृपया ए०आय० ने या चुका केल्या अन त्या चुका केल्या अशी तक्रार कृपया करू नये.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 16/07/2025 - 15:04
मी तीन एआयना प्रतिसाद लिंक देऊन YZ चा अर्थ विचारून पाहिला. त्यांना नेमका अर्थ सांगता आला नाही ग्रॉकने Yevdha Zalay" (येवढं झालंय) अशी शक्यता वर्तवली!

In reply to by प्रसाद गोडबोले

लेखकाने ग्रोक-४ (Grok-4) बद्दल उत्साह व्यक्त केला असला तरी, त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांची तार्किक सुसंगती आणि आधार तपासला जाऊ शकतो: 'पीएच.डी. पातळी' गाठलेले ग्रोक-४: * लेखकाचा दावा: लेखकाने "जपानी गटाने" एआय "पीएच.डी. पातळी" गाठेल असे भाकीत केल्याचा उल्लेख केला आहे आणि ग्रोक-४ ने हे साध्य केले असल्याचे सुचवले आहे. * विश्लेषण: ग्रोक-४ (किंवा जीपीटी-४) सारखे एआय मॉडेल्स अत्यंत प्रगत असले तरी आणि अनेक शैक्षणिक व तर्कसंगत कार्यांमध्ये मानवी पातळीवर किंवा त्याहून अधिक कार्य करू शकत असले तरी, त्याला "पीएच.डी. पातळी" म्हणणे हे एक रूपक आहे, अक्षरशः वैज्ञानिक मूल्यांकन नाही. पीएच.डी. म्हणजे मूळ संशोधन, सखोल ज्ञान, गंभीर विचार आणि नवनवीन समस्या तयार करण्याची व सोडवण्याची क्षमता, जी नमुना ओळख आणि माहिती संश्लेषणापलीकडील असते. सध्याचे एआय मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रक्रिया करण्यात आणि मानवी-सदृश मजकूर तयार करण्यात उत्कृष्ट आहेत, परंतु त्यांच्या "समजण्याची" आणि "मूळ विचारांची" पद्धत मानवी संज्ञानापेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? प्रभावीपणाची अतिशयोक्तीपूर्ण अभिव्यक्ती म्हणून, होय. एआयमध्ये मानवी डॉक्टरेट क्षमता आहेत असे अक्षरशः विधान म्हणून, नाही. हे वैज्ञानिक अचूकतेपेक्षा जास्त उत्साह दर्शवते. त्रिभाषा सूत्रावरील ग्रोक-४ चा प्रतिसाद: * लेखकाची मांडणी: लेखकाने "त्रिभाषा सूत्रा"वरील प्रश्नाला ग्रोक-४ चा प्रतिसाद सादर केला आहे, जो गोंधळ, विकासात्मक विलंब, शब्दसंग्रह मिश्रण आणि उच्चार आव्हानांसारख्या संभाव्य समस्यांवर प्रकाश टाकतो. * विश्लेषण: ग्रोक-४ चा हा प्रतिसाद मोठ्या भाषेच्या मॉडेलसाठी (large language model) सामान्य आहे, जो सार्वजनिक चर्चा आणि काही संशोधनात आढळणारे सुरुवातीच्या बहुभाषिक शिक्षणाविषयीचे सामान्य युक्तिवाद आणि चिंता यांचा सारांश देतो. काही मुलांना काही आव्हाने येऊ शकतात (विशेषतः जर प्रभावीपणे शिकवले नाही किंवा काही शिकण्यातील फरक असतील), परंतु बहुभाषिकतेवरील (विशेषतः बालपणात) सामान्य वैज्ञानिक सहमती अनेकदा संज्ञानात्मक फायद्यांकडे (उदा. सुधारित समस्या सोडवणे, संज्ञानात्मक लवचिकता, मेटा-भाषिक जागरूकता) निर्देश करते, व्यापक विकासात्मक विलंबांकडे नाही. विशिष्ट गोष्टी शिकवण्याच्या पद्धती, भाषिक वातावरण आणि वैयक्तिक मुलाच्या घटकांवर अवलंबून असतात. * ते अर्थपूर्ण आहे का? ग्रोक-४ चे उत्तर त्रिभाषा सूत्राच्या संभाव्य विरोधातील युक्तिवादांचा सारांश म्हणून अर्थपूर्ण आहे, परंतु ते बहुभाषिक शिक्षणाच्या फायदे आणि तोट्यांबद्दलचे सर्वसमावेशक किंवा सार्वत्रिकपणे स्वीकारलेले वैज्ञानिक मत दर्शवत नाही. लेखकाने ते प्रगत एआयचे उत्पादन म्हणून सादर केले आहे, ज्यामुळे ते एक गहन सत्य आहे असे सूचित होते, केवळ एक दृष्टिकोन नाही. चिनी विरुद्ध जपानी कलाकारांचा किस्सा (साधेपणा विरुद्ध विस्तृतता): * लेखकाचा वापर: लेखकाने एक किस्सा समाविष्ट केला आहे जो सूचित करतो की "साधेपणा आणि परिष्करण विस्तृत निर्मितीइतकेच प्रभावी असू शकते." * विश्लेषण: हा कला आणि सौंदर्यशास्त्राबद्दलचा एक तात्विक मुद्दा आहे, जो अनेकदा सौंदर्य आणि कार्यक्षमतेचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. हा एक वैध आणि सामान्यतः वापरला जाणारा दृष्टांत आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? होय, हा एक सुसंगत आणि व्यापकपणे समजून घेतलेला मूल्य आणि प्रभावाबद्दलचा लाक्षणिक मुद्दा आहे. एआयच्या "पीएच.डी. पातळी" किंवा भाषा वादाशी त्याचा संबंध अधिक बाह्य आहे, कदाचित एआयच्या मोहक कार्यक्षमतेचे सूचन करण्यासाठी वापरला गेला आहे. एआयच्या "पीएच.डी. पातळी" ला महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्याशी जोडणे: * लेखकाचा निष्कर्ष: लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे की जर एआयने "पीएच.डी. पातळी" गाठली असेल, तर मानवी प्रयत्नांनी महाराष्ट्रातील पीएच.डी. ची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. * विश्लेषण: ही एक काहीशी अचानक आणि थोडी अवास्तव उडी आहे. शिक्षण आणि संशोधनाची (पीएच.डी. सह) गुणवत्ता सुधारणे हे नेहमीच एक योग्य ध्येय असले तरी, प्रगत एआयच्या आगमनाचा अर्थ असा नाही की मानवी पीएच.डी. अप्रचलित आहेत किंवा त्यांचा एकमेव उद्देश एआयशी "जुळवून घेणे" हा आहे. एआय संशोधनामध्ये सुधारणा करण्यासाठी एक साधन असू शकते, परंतु मानवी सर्जनशीलता, गंभीर विचार, नैतिक विचार आणि नवीन समस्या परिभाषित करण्याची क्षमता अजूनही महत्त्वपूर्ण आहे. एआयच्या क्षमतांमुळे मानवी डॉक्टरेट प्रयत्नांचे मूल्य किंवा आवश्यकता कमी होते, ही एक चुकीची व्याख्या आहे. * ते अर्थपूर्ण आहे का? शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची भावना चांगली आहे, परंतु एआयच्या "पीएच.डी. पातळी" पासून मानवी पीएच.डी. ला महाराष्ट्रात विशेषतः सुधारण्याची गरज का आहे, याच्या थेट तार्किक संबंधात, ते कमकुवत आहे आणि थेट परिणाम म्हणून "अर्थपूर्ण" नाही. हा एक निष्कर्ष काढणारा विचार अधिक आहे, थेट तार्किक व्युत्पन्न नाही. थोडक्यात, लेखकाचा एआयवरील उत्साह स्पष्ट आहे. जरी त्याने स्पर्श केलेल्या काही मूलभूत वैज्ञानिक संकल्पना (जसे की प्रदूषणाचा प्रभाव, ज्याबद्दल त्याने मागील लेखात चर्चा केली होती) वैध असल्या तरी, एआयच्या "पीएच.डी. पातळी" बद्दलचे त्याचे अर्थ आणि मानवी शिक्षणावरील त्याचे परिणाम हे कठोरपणे तार्किक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असण्यापेक्षा अधिक लाक्षणिक आणि काल्पनिक आहेत.

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 14/07/2025 - 17:39
श्री० गोडबोले तुम्ही व्हिडीओ बघितला तर पी०एच्०डी०ची पातळी म्हणजे काय ते समजायला मदत होईल. तसेच मी सांगितलेला किस्सा जेमिनीला कळला नाही, असे वाटते.

माहितगार 13/07/2025 - 12:54
@ युयुत्सु ग्रॉक ग्रॉकच्याच माहितीचे समर्थन करत नाही असे दिसते आहे. असे का होत असावे? मी ग्रॉकला खालील प्रश्न विचारला तुम्ही सुद्धा विचारून पहाल का? Re examine following Grok claim about teaching more (three) languages at young age i.e. 6 to 10 :Potential for Confusion and Developmental Delays: Introducing three languages simultaneously can confuse young children, delaying mastery of their first language or causing issues like mixing vocabularies, pronunciation challenges, or grammar errors. This might extend to other areas, such as gross motor skills or speech problems like stuttering, potentially requiring therapy. In extreme cases, it could lead to limited vocabulary if languages are compartmentalized (e.g., assigned to specific days).

युयुत्सु 13/07/2025 - 14:29
श्री० माहितगार तुम्ही सांगितलेला "अभ्यास" केला ;)) याचे एक "संभाव्य" कारण असे देता येईल- आपण सांगितलेल्या एका आज्ञेची कार्यवाही करताना अल्गोरिथम काही पुरावे (सहसा अन्य कोशपृष्ठे)सापडतात. त्या पुराव्यामध्ये मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने शोध घेताना अल्गोरिथम ला जी विधाने योग्य वाटतात, त्या विधानांची मूळ प्रश्नाच्या उत्तरासाठी निवड होते आणि उत्तर तयार केले जाते. तयार झालेले उत्तर परत-परत तपासणे सध्याच्या अल्गोरिथम मध्ये किती खोलवर जाऊन केले जाते हे सध्या तरी मला सांगता येणार नाही. मी शिकलेल्या मराठीत "मला मदत कर. मी तुला मदत करेन" हा वाक्यप्रयोग योग्य मानला गेला आहे. पण (हिंदीच्या) अत्याचाराने "माझी मदत कर. मी तुझी मदत करेन" याला मी भाषेची समृद्धी मानत नाही. मूळात जी व्यवस्था आहे ती नाकारून नवी वाक्यरचना रूळवणे हेच मला मान्य नाही. मूळातील व्यवस्था जर अपूरी पडत असेल तर नवे शब्द किंवा रचना स्वीकारणे योग्य ठरते. भाषिक ग्रहणक्षमतेतील मर्यादेमुळे "तू कायकू डरता है" "ये दो सौ का आयटम आपको सो को गिरेगा" अशा रचना तयार होतात. याला ही मी भाषेची समृद्धी मानत नाही की यामुळे गोडवा पण वाढत नाही. यासाठी जे संशोधन झाले आहे त्याची विश्वासार्हता, कक्षा तपासणे आवश्यक आहे. वैद्यकीय आणि भौतिक-रसायनादि मूलभूत शास्त्रांमध्ये हे बर्‍यापैकी तपासले जाते. पण समाजशास्त्रीय संशोधनात "रिगर" हा एक वादग्रस्त मुद्दा राहतो. असो. सांगायचे तात्पर्य असे की माझ्या वैयक्तिक आकलनानुसार मला ग्रोकचे मूळ उत्तर अजिबात चूकीचे वाटत नाही.

In reply to by माहितगार

युयुत्सु 14/07/2025 - 17:26
कोणत्याही प्रेडी़क्टीव्ह मॉडेलची कामगिरीची अचूकता निश्चित करता येते. तेव्हा ग्रोक चुकू शकते? या प्रश्नापेक्षा ग्रोक ची अक्युरसी किती हा प्रश्न विचारणे अधिक योग्य होईल. १००% अ‍ॅक्युरसी कोणत्याच मॉडेलची असू शकत नाही आणि असणे अपेक्षित नाही. डेटा सायन्स मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे - "ऑल मॉडेल्स आरे रॉन्ग पण सम आर युजफुल".

In reply to by माहितगार

अभ्या.. 14/07/2025 - 17:26
ग्रोक चुकू शकते?
विचारा की त्यालाच. . तो खरे बोलतो की खोटे हे मात्र तुम्ही सांगा. आणि हो किंवा नाही ते एकाच शब्दात सांगा, दळण नको (मिपाकरांनी स्पष्ट पणे दुर्लक्ष केले असता, अगदी खरडफळ्यावरच्या प्रश्नाकडे सुध्दा, काय हे एआय चे दळण घालतेत कुणास ठाऊक)

सुबोध खरे 14/07/2025 - 10:11
ग्रॉक ४ ला एअर इंडिया चे विमान का पडले यावर पी एच डी करता येईल का हो ? किंवा संत पंत आणि तंत कवी यांच्या काव्याच्या तौलनिक अभ्यासावर पी एच डी करता येईल का?

युयुत्सु 16/07/2025 - 11:37
ग्रॉक४ चा पी०एच०डी० लेव्हलचा उपयोग पैसे टाकल्यावरच करता येतो. https://hackernoon.com/grok-4-claims-phdlevel-intelligence-but-at-a-cost श्री० माहितगार यांना अपेक्षित असलेली उत्तरांची तपासणी Grok 4 Heavy या सर्वात महाग सभासदत्वात मिळते. तेव्हा कृपया ए०आय० ने या चुका केल्या अन त्या चुका केल्या अशी तक्रार कृपया करू नये.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 16/07/2025 - 15:04
मी तीन एआयना प्रतिसाद लिंक देऊन YZ चा अर्थ विचारून पाहिला. त्यांना नेमका अर्थ सांगता आला नाही ग्रॉकने Yevdha Zalay" (येवढं झालंय) अशी शक्यता वर्तवली!
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रोक४ === बहुचर्चित ग्रोक४ चे नुकतेच अनावरण झाले. मी ग्रोक३ ची सशुल्क सेवा घेत असल्याने आणि मी त्याबाबत समाधानी असल्याने ग्रोक४ काय करणार याची उत्सूकता होतीच. ग्रोक४ च्या लोकार्पणाचा समारंभ इथे बघायला मिळाला. https://www.youtube.com/watch?v=MtYsUdfZPMA या दृक्फितीमध्ये तंत्रसामर्थ्योद्धत महामंडलेश्वर इलॉनशास्त्री मस्क यांचे गर्वसूक्त ऐकून धक्का बसला. सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका जपानी समूहाने लवकरच ए०आय० पीएचडी दर्जाचे काम करू शकेल असा दावा केला होता. हा दावा अपेक्षेपेक्षा लवकरच प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.

गुरूंना वंदना

लाल गेंडा ·

युयुत्सु 20/07/2025 - 12:45
गुरुनिंन्दा गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पूजासक्ता: तथैव च|| -युयुत्सु प्रेरणा - वैद्य/डॉ० निन्दा वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर| यमस्तु हरति प्राणान्त्वन्तु प्राणान्धनान्यपि|| - सुभाषितरत्नभाण्डार

युयुत्सु 20/07/2025 - 12:45
गुरुनिंन्दा गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पूजासक्ता: तथैव च|| -युयुत्सु प्रेरणा - वैद्य/डॉ० निन्दा वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर| यमस्तु हरति प्राणान्त्वन्तु प्राणान्धनान्यपि|| - सुभाषितरत्नभाण्डार
लेखनविषय:
काव्यरस
आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे || उंच पर्वत, खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती, मानवा शिका रे जितके श्रम तिथेच यश सारे || पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक ते शिकवती, आयुष्य बिकट चिकाटीने पुढती जाता होते सगळे सरळ सुलभ || हे सगळे मनुष्याचे गुरू जन्मास येता होई शिक्षण सुरू बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरेतर || त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरू साकार || अ पासून शिकवता बाराखडी कधी वापरावी लागते छडी || तसेच शिकता जीवन कळते तेव्हा उमगते परी नंतर वळते || मोठे झाल्यावर कळतो तो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा || क

डीग्री!

अमरेंद्र बाहुबली ·

मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. म्हणजे दुसर्याच विषयाची प्रश्नपत्रिका हातात आलीये. अभ्यास पूर्ण झाला नाही आहे. त्यानंतर जाग आल्यावर भानावर यायला १०-१५ सेकंद लागतात त्यानंतर स्वप्नच होते हे समजुन हायसे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गवि 09/07/2025 - 06:02
सेम टू सेम. हल्ली कमी झाले आहे पण चाळीशीपर्यंत खूपच वेळा पडायचे असे परीक्षा आणि पेपरचे स्वप्न. कोणत्याही प्रश्नाची संगती न लागणे, वेळ चालला आहे पण आपलं पेपर सोडवणं सुरु देखील झालेलं नाही, पेपर सोडवत असताना वेगळ्याच काही घटना आणि विघ्ने उत्पन्न होत आहेत इत्यादि. मास्टर्स (PG) करण्याच्या बाबतीत देखील स्वप्ने पडत असतात. मी इतर काही बाही सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस केले असले तरी मूळ डिग्री फक्त बॅचलरची आहे. आपण पुढे शिकून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करत आहोत, पण अजून काडीमात्र अभ्यास सुरू केलेला नाही. किंवा ऑलरेडी परीक्षा झाली आहे आणि आता त्याचा निकाल लागणार आहे किंवा लागतो आहे असेही असते स्वप्नात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भीमराव 14/07/2025 - 23:06
भावा, मला कधीतरी चार पाच महिन्यातुन- एखाद्या वेळी वर्षातुन एकदा स्वप्न पडतं की माझं कोणत्यातरी विषयाचं असाईनमेंट सबमिशन राहिलं आहे. आणि मी दचकून जागा होतो आणि समजतं साला ते चिंधी आयुष्य संपलं त्याला दहा पंधरा वर्षे झाली. माझं स्वतः चं निरीक्षण आहे कि ज्या ज्या वेळी हापुसात कामाचा जास्त ताण असतो नेमकं त्याच वेळी हे होतं‌. मला कधी वेळेत सबमिशन करायची सवयच नव्हती. कदाचित मेंदू मध्ये ती सबमिशन ची काळजी कुठे तरी कोरलेली गेली आहे‌. ज्या ज्या वेळी हापुसात डैडलाईन डोक्यावर आलेली असते त्या त्या वेळी मेंदू जुन्या कोरलेल्या काळजी सोबत हे लिंक करतो आणि त्यामुळे ते स्वप्न परत रिपीट टेलीकास्ट होतं‌. तु एकदा कधीतरी निट विचार कर, सगळे तुकडे जोडून पहा‌. तुला नक्की उत्तर मिळेल. आणि एकदा तुला कारण सापडलं की मग हे स्वप्न एंजॉय करशील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 15/07/2025 - 10:46
Mark list आणि एक तात्पुरते passing certificate मिळाल्यावर नोकरी लागली. निकालानंतर तीन चार महिन्यांनंतर पदवीदान समारंभ होतो व डिग्री सर्टिफिकेट देतात.( Convocation ceremony) तिथे घेतले नाही तर युनिव्हर्सिटीच्या कार्यालयातून घ्यायचे असते. तेही मी नाही घेतले. हे नसेल तर ग्रज्युएट मतदार संघात मतदान करता येत नाही. हा छोटा.

कालच रात्री एका अशाच स्वप्नात तळमळत होतो. हिन्दी सक्ती बद्दल चाललेल्या गदारोळामुळे,चर्चेमुळे उत्तररात्री स्वप्नात शाळा,शिक्षक व आमचे भजी खाणारे हिन्दीचे शिक्षक आले होते. हिन्दीच्या पेपरात प्रश्न होता ,बटाट्याची भाजी कशी बनवतात यावर हिन्दीत लिहा. तळमळत राहीलो पण उत्तर लिहीता आले नाही. मराठीत कधी बटाट्याची भाजी लिहीता आली नाही ती हिन्दीत कधी येणार . बेक्कार झोप नाही आली.

विवेकपटाईत 09/07/2025 - 11:17
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व सर्टिफिकेट एका सुरक्षित जागी घरात बहुतेक कपाटात, पलंगच्या आत ठेऊन दिल्या जाते. पुढे तीस एक वर्ष सर्टिफिकेट कुठे ठेवले आहे. घरात कोणीही लक्षात ठेवत नये. घर बदलले जातात किंवा घराची डागडूजी होताना कचरा फेकताना डिग्री ही गहाळ होते. माझ्या एका मित्राला निवृत झाल्यावर डिग्रीची आठवण आली. घरात ती सापडली नाही. आपण निवृत अधिकारी आहोत सहज डुप्लीकेट मिळून जाईल. त्यांनी युनिवेर्सिटीत फोन केला. उत्तर मिळाले साहेब. 40 वर्ष जुनी कागद शोधणे सौपे नाही. दरवर्षी काही लाखाच्या वर विद्यार्थी इथे स्नातक इत्यादि होतात. तुम्ही स्वत या. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला काही दक्षिणा द्या. जुने रिकार्ड शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे नशीब उत्तम असेल तर ते सापडतील. ... तसे चान्स खूप कमी आहे. आता रिकार्ड डिजिटल ठेवणे सुरू झाले असेल तर 30- 40 वर्षांनंतर ते सापडू शकतील, अशी आशा करू शकतो. बाकी पीएम डिग्री केस मध्ये केजरीवालची माफी सुप्रीम कोर्टाने स्वीकार केली नाही. त्यांच्या वर केस सुरू राहणार.

या लेखाप्रमाणे आणि वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हा अनुभव मलाही आहे. पडलेली स्वप्नं लक्षात राहत असल्याने त्याचे मनोवैज्ञानिक अर्थ अधून मधून शोधण्याची सवय आहे. एआय म्हणतोय शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.

Bhakti 15/07/2025 - 13:07
त्या डीग्रीच्या जोरावर आयुष्यात खुप मोठं काहीतरी स्वप्न‌ पाहिलेलं‌ असतं.कदाचित एखादा विषय सुटता सुटत नाही,मध्येच आडमुठ्या सारखा येतो.त्यामुळे डीग्रीच्या जोरावरचे स्वप्न डळमळीत होते.आणि मग आयुष्यभर स्वप्नात तो पेपर ,डीग्री येत राहते. यावरचा उतारा म्हणजे लवकरात लवकर दुसरी डीग्री आनंदाने सहज मिळवणं !!! मला एम एस्सीचा गणिताचा पेपरचे पास होण्यापुरते गुण परत तपासत आहे.हे स्वप्न‌नंतर दोन अजून डीग्री मिळवल्यानंतर‌ पडणं‌ बंद झाले ;) -खुप डीग्री मिळवलेली भक्ती :)

In reply to by Bhakti

छान! हा लेख लिहिल्या नंतर डिग्रीचे स्वप्न पडणे बंद झाले आहे. तरी पाहतो पुढील काही दिवस.

मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. म्हणजे दुसर्याच विषयाची प्रश्नपत्रिका हातात आलीये. अभ्यास पूर्ण झाला नाही आहे. त्यानंतर जाग आल्यावर भानावर यायला १०-१५ सेकंद लागतात त्यानंतर स्वप्नच होते हे समजुन हायसे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गवि 09/07/2025 - 06:02
सेम टू सेम. हल्ली कमी झाले आहे पण चाळीशीपर्यंत खूपच वेळा पडायचे असे परीक्षा आणि पेपरचे स्वप्न. कोणत्याही प्रश्नाची संगती न लागणे, वेळ चालला आहे पण आपलं पेपर सोडवणं सुरु देखील झालेलं नाही, पेपर सोडवत असताना वेगळ्याच काही घटना आणि विघ्ने उत्पन्न होत आहेत इत्यादि. मास्टर्स (PG) करण्याच्या बाबतीत देखील स्वप्ने पडत असतात. मी इतर काही बाही सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस केले असले तरी मूळ डिग्री फक्त बॅचलरची आहे. आपण पुढे शिकून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करत आहोत, पण अजून काडीमात्र अभ्यास सुरू केलेला नाही. किंवा ऑलरेडी परीक्षा झाली आहे आणि आता त्याचा निकाल लागणार आहे किंवा लागतो आहे असेही असते स्वप्नात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भीमराव 14/07/2025 - 23:06
भावा, मला कधीतरी चार पाच महिन्यातुन- एखाद्या वेळी वर्षातुन एकदा स्वप्न पडतं की माझं कोणत्यातरी विषयाचं असाईनमेंट सबमिशन राहिलं आहे. आणि मी दचकून जागा होतो आणि समजतं साला ते चिंधी आयुष्य संपलं त्याला दहा पंधरा वर्षे झाली. माझं स्वतः चं निरीक्षण आहे कि ज्या ज्या वेळी हापुसात कामाचा जास्त ताण असतो नेमकं त्याच वेळी हे होतं‌. मला कधी वेळेत सबमिशन करायची सवयच नव्हती. कदाचित मेंदू मध्ये ती सबमिशन ची काळजी कुठे तरी कोरलेली गेली आहे‌. ज्या ज्या वेळी हापुसात डैडलाईन डोक्यावर आलेली असते त्या त्या वेळी मेंदू जुन्या कोरलेल्या काळजी सोबत हे लिंक करतो आणि त्यामुळे ते स्वप्न परत रिपीट टेलीकास्ट होतं‌. तु एकदा कधीतरी निट विचार कर, सगळे तुकडे जोडून पहा‌. तुला नक्की उत्तर मिळेल. आणि एकदा तुला कारण सापडलं की मग हे स्वप्न एंजॉय करशील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 15/07/2025 - 10:46
Mark list आणि एक तात्पुरते passing certificate मिळाल्यावर नोकरी लागली. निकालानंतर तीन चार महिन्यांनंतर पदवीदान समारंभ होतो व डिग्री सर्टिफिकेट देतात.( Convocation ceremony) तिथे घेतले नाही तर युनिव्हर्सिटीच्या कार्यालयातून घ्यायचे असते. तेही मी नाही घेतले. हे नसेल तर ग्रज्युएट मतदार संघात मतदान करता येत नाही. हा छोटा.

कालच रात्री एका अशाच स्वप्नात तळमळत होतो. हिन्दी सक्ती बद्दल चाललेल्या गदारोळामुळे,चर्चेमुळे उत्तररात्री स्वप्नात शाळा,शिक्षक व आमचे भजी खाणारे हिन्दीचे शिक्षक आले होते. हिन्दीच्या पेपरात प्रश्न होता ,बटाट्याची भाजी कशी बनवतात यावर हिन्दीत लिहा. तळमळत राहीलो पण उत्तर लिहीता आले नाही. मराठीत कधी बटाट्याची भाजी लिहीता आली नाही ती हिन्दीत कधी येणार . बेक्कार झोप नाही आली.

विवेकपटाईत 09/07/2025 - 11:17
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व सर्टिफिकेट एका सुरक्षित जागी घरात बहुतेक कपाटात, पलंगच्या आत ठेऊन दिल्या जाते. पुढे तीस एक वर्ष सर्टिफिकेट कुठे ठेवले आहे. घरात कोणीही लक्षात ठेवत नये. घर बदलले जातात किंवा घराची डागडूजी होताना कचरा फेकताना डिग्री ही गहाळ होते. माझ्या एका मित्राला निवृत झाल्यावर डिग्रीची आठवण आली. घरात ती सापडली नाही. आपण निवृत अधिकारी आहोत सहज डुप्लीकेट मिळून जाईल. त्यांनी युनिवेर्सिटीत फोन केला. उत्तर मिळाले साहेब. 40 वर्ष जुनी कागद शोधणे सौपे नाही. दरवर्षी काही लाखाच्या वर विद्यार्थी इथे स्नातक इत्यादि होतात. तुम्ही स्वत या. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला काही दक्षिणा द्या. जुने रिकार्ड शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे नशीब उत्तम असेल तर ते सापडतील. ... तसे चान्स खूप कमी आहे. आता रिकार्ड डिजिटल ठेवणे सुरू झाले असेल तर 30- 40 वर्षांनंतर ते सापडू शकतील, अशी आशा करू शकतो. बाकी पीएम डिग्री केस मध्ये केजरीवालची माफी सुप्रीम कोर्टाने स्वीकार केली नाही. त्यांच्या वर केस सुरू राहणार.

या लेखाप्रमाणे आणि वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हा अनुभव मलाही आहे. पडलेली स्वप्नं लक्षात राहत असल्याने त्याचे मनोवैज्ञानिक अर्थ अधून मधून शोधण्याची सवय आहे. एआय म्हणतोय शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.

Bhakti 15/07/2025 - 13:07
त्या डीग्रीच्या जोरावर आयुष्यात खुप मोठं काहीतरी स्वप्न‌ पाहिलेलं‌ असतं.कदाचित एखादा विषय सुटता सुटत नाही,मध्येच आडमुठ्या सारखा येतो.त्यामुळे डीग्रीच्या जोरावरचे स्वप्न डळमळीत होते.आणि मग आयुष्यभर स्वप्नात तो पेपर ,डीग्री येत राहते. यावरचा उतारा म्हणजे लवकरात लवकर दुसरी डीग्री आनंदाने सहज मिळवणं !!! मला एम एस्सीचा गणिताचा पेपरचे पास होण्यापुरते गुण परत तपासत आहे.हे स्वप्न‌नंतर दोन अजून डीग्री मिळवल्यानंतर‌ पडणं‌ बंद झाले ;) -खुप डीग्री मिळवलेली भक्ती :)

In reply to by Bhakti

छान! हा लेख लिहिल्या नंतर डिग्रीचे स्वप्न पडणे बंद झाले आहे. तरी पाहतो पुढील काही दिवस.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी डिग्री अर्धवट राहिलीय मी तळमळतोय, नेहमी, रोज. कधी होईल पूर्ण? का होत नाहीये? का राहताहेत विषय? मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय. डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतलं. जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती. माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो. इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले. पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो, पण ती पूर्ण होत नाहीये. कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये, तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये. लिहूनही पास होत नाहीये. तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय — सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय. डिग्री पूर्ण होत

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

विवेकपटाईत ·

कंजूस 07/07/2025 - 10:36
हा राजकीय जुमला आहे. नेत्यांची मुलं मात्र स्काटिश शाळेत इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषा घेऊन शिकली आहेत. दणका मराठी प्रजेला आणि त्यांच्याकडून अमराठी लोकांची दुकाने फोडण्याचा आहे. बाकी मुंबईत मराठी न बोलताही कामकाज करून आयुष्य काढणारे ८५% लोक आहेत.

हे सर्वानाच माहीत आहे तरीही मिपावर आणी अन्यत्र..... चढा ओढीनं पतंग चढवत होते ...... सदृश्य परिस्थिती आहे. मागे ब्याण्णव मधे हिन्दी बंदी आली होती. कामटी इथे कार्यरत होतो. तीन वर्षानंतर पुन्हा उत्तर भारतात बदली झाली. प्रवेश परिक्षेत हिन्दी मधे मुली नापास झाल्यावर. कसेबसे हेडमास्तर ला पटवले व दाखला मिळवला. ज्याना जे शिकायचे ते शिकू द्या, पालक व शिक्षण संस्थेवर सोडून द्या,राजकारण करू नका. सरकारी व वैयक्तिक संपत्तीचे नुकसान करू नका.

राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे अनेक मराठी पत्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते." पण ह्याला जबाबदार आपली व्यवस्थाच ना?सरकारी हिंदी/मराठी शाळेत शिकला आणि भारतिय विदेश सेवेत लागला(आय एफ एस) अशी किती उदाहरणे आहेत? ह्यातले बहुतांशी आपण सेंट स्टीफन्स/श्रीराम कॉलेज/मेयोचे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगत असतात.

कंजूस 08/07/2025 - 18:11
शाळेत विज्ञान आणि गणित मराठीत शिकलेल्यांचे पुढे बारावीला हाल होतात. इंग्रजीवाले पुढे जातात, स्पर्धा परीक्षा चांगली उत्तीर्ण होतात आणि चांगले अभ्यासक्रम उच्च श्रेणी मिळवून चांगल्या नोकऱ्या पकडतात. तर उच्च शिक्षण मराठीत कोण घेणार????

In reply to by कंजूस

अगदी बरोब्बर. एवढा सोपा मुद्दा आहे. मराठीच नाही तर सर्वच भारतिय भाषांची ही अवस्था झाली आहे.मातृभाषा ही शिकण्यासाठी पदवीपर्यंत पर्याय हवी. भारतिय भाषा/मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असली वाक्ये टाळ्या मिळवायला सोपी आहेत. मराठी प्रकाशकांना सवलती द्याव्यात..सरकारने मराठीत लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम करावेत.

सौन्दर्य 08/07/2025 - 18:43
मला वाटते की हा वाद हिंदी 'पहिलीपासून सक्तीची करावी' ह्या संकल्पनेतून आला आहे. पहिलीतल्या मुलांना जेव्हा त्यांच्या मातृभाषेशी प्रथमच लिखित स्वरूपात तोंडओळख होत असताना हिंदी सक्तीची करावी हे चुकीचेच आहे . माझा जन्म व वास्तव्य मुंबईत झाले, आम्हाला पाचवीपासून इंग्रजी व हिंदी ह्या नवीन दोन भाषा शिकाव्या लागल्या व त्यात त्रास वगैरे फारसा झाला नाही. मुंबईत कित्येक वर्षे आपापसात बोलण्याची भाषा हिंदीच होती, त्यामुळे हिंदी कानावर सतत पडायची. इंग्रजी शिकणे थोडेसे कठीण होते कारण इंग्रजी वृत्तपत्रे सोडल्यास इंग्रजी सर्रास ऐकू यायची नाही, अगदीच नाही म्हणायला रेडियोवरच्या बातम्या हिंदी , इंग्रजीत असायच्या तसेच क्रिकेटची कॉमेंट्री इंग्रजीतच असायची. इंग्रजीत प्राविण्य न मिळविता आल्यामुळे पुढे कॉलेजमध्ये हालच झाले, नोकरीसाठी इंग्रजी बोलता येणे हे अनिवार्यच होते त्यामुळे तेथे देखील त्रास झाला. खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे. (हलकेच घ्या) थोडक्यात आपण जितक्या जास्त भाषा शिकू तितके आपण जीवन संघर्षात टिकून राहू शकतो.

In reply to by सौन्दर्य

खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे.
त्यावेळेस ते अगदी जालीम दु:ख वाटले असले तरी त्यावेळी एकदम फ्लुएन्ट इंग्लिश बोलता येत नव्हते याबद्दल आता भगवंताचे आभार मानत असाल :)

In reply to by विवेकपटाईत

उच्च शिक्षण म्हणजे काय? अगदी पी.एच.डी नाही तरी डिग्रीचे शिक्षण मराठीतून द्यावे असे तुम्हाला म्हणायचे आहे हे गृहित धरतो. मागे मिपावर अशाच एका धाग्यावर घमासान झाले होते. त्यात दिलेल्या प्रतिसादाचा काही भाग इथे पेस्ट करतो. पूर्ण उच्च शिक्षण मराठीत देणे जाऊ द्या आधी काहीकाही संज्ञांना मराठी शब्द मिळाले तरी खूप होईल. त्या संज्ञा पुढीलप्रमाणे: गणित १. डेरिव्हेटिव्ह २. इंटिग्रेशन ३. पार्शल डेरिव्हेटिव्ह ४. कंटिन्युईटी ५. डेफिनेट इंटिग्रल ६. इन्डेफिनेट इंटिग्रल ७. कॉन्व्हर्जिंग सिरीज ८. डायव्हर्जिंग सिरीज ९. डिटरमिनन्ट १०. मॅट्रिक्स ११. सिंग्युलर मॅट्रिक्स १२. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स १३. कॉम्प्लेक्स अ‍ॅनॅलिसिस १४. कॉन्फॉर्मल मॅपिंग १५. पीसवाईज कन्टिन्युअस फन्क्शन १६. डिफरिन्शिअल इक्वेशन १७. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरॅमिटर्स संख्याशास्त्र १. कोरिलेशन २. रिग्रेशन ३. होमोस्केडॅस्टिसिटी ४. बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन ५. बूटस्ट्रॅपिंग ६. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ७. हायपोथिसिस टेस्टिंग ८. नल हायपोथिसिस ९. अल्टरनेट हायपोथिसिस १०. डिग्री ऑफ फ्रिडम ११. स्कॅटर प्लॉट १२. अ‍ॅनॅलिसिस ऑफ व्हेरिअन्स १३. मीन स्क्वेअर्ड एरर १४. लेव्हल ऑफ सिग्निफिकन्स १५. कॉन्फिडन्स लेव्हल १६. कॉन्फिडन्स इंटर्व्हल मेकॅनिकल इंजिनिअरींग (मी एक नंबरचा बत्थड मेक्यानिकल विंजिनेर असलो तरी हे सगळे शब्द कधीतरी कुठेतरी ऐकले आहेत) १. एन्ट्रॉपी २. एन्थाल्पी ३. बाऊंडरी लेअर ४. थर्मल कन्डक्टिव्हीटी ५. अ‍ॅनिलिंग ६. इंटर्नल कम्बश्चन इंजिन ७. लॅपिंग ८. होनिंग ९. फाईनाईट एलिमेन्ट १०. बाऊंडरी लेअर सेपरेशन ११. फेराईट १२. आयसोमेट्रिक व्ह्यू १३. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन १४. बेअरींग १५. पिनिअन १६. जिग १७. फिक्श्चर इत्यादी इत्यादी अशा मला वरवरची माहिती असलेल्या दोनतीन विषयातल्या एकूण संकल्पनांपैकी एखादा टक्का संकल्पनांची नावे इथे लिहिली असतील. सांगायचा मुद्दा म्हणजे उच्च शिक्षणात अशा हजारो वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याची आधी मराठी नावे, मग सगळे उच्च शिक्षण मराठीतून आणि मग त्याचा नोकरीच्या ठिकाणी उपयोग होईल अशी अपेक्षा करायची. लै लांबचा पल्ला आहे की हा. त्यापेक्षा तो गुरू की शुक्र की शनी जास्त जवळ असेल. बरं तंत्रज्ञानात दररोज प्रगती होते आहे त्याचे जवळपास सगळे डॉक्युमेंटेशन इंग्रजी भाषेत आहे. आधी असलेल्या हजारो संकल्पनांचे मराठी शब्द शोधत बसलो तर नवीन होणार्‍या प्रगतीची माहिती करायची कवा अन त्याचा उपयोग कवा करायचा? धाग्यातील बाकी मुद्द्यांविषयी फार जास्त असहमती नक्कीच नसली तरी त्यावरील हा उपाय- मराठीतून उच्च शिक्षण द्या तो काही पटला नाही.

तिता 09/07/2025 - 18:01
माझीच भाषा उच्च आणि बाकीच्या तुच्छ असा आविर्भाव दिसतो आहे. मी मराठीत शिकलो दहावी पर्यन्त. Acceleration ला त्वरण हा शब्द आहे. का कोण जाणे. दोन्ही शब्द तितकेच alien त्या वेळी. पण acceleration शब्द शिकणे नंतर जास्त फायद्याचे आहे. अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो. मला मराठी साहित्य आवडते. पण विद्यान शिकण्यासाठी English जास्त suitable भाषा आहे.

गामा पैलवान 09/07/2025 - 18:17
उच्च शिक्षण म्हणजे नेमके काय ? अभियांत्रिकी का ? सदर क्षेत्र मराठीपासून सगळ्यात लांबचे वाटते आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकपटाईत 12/07/2025 - 08:59
मनात इच्छा असेल तर या वर्षीच उच्च शिक्षणाची शुरुवात मेडिकल फिजियोथैरेपी, जनावरांचे डॉक्टर, डेंटिस्ट, MBBS कोर्स मराठीत सहज सुरू करता येईल. माझे ऑपरेशन ज्या हार्ट सर्जन मी केले होते मी त्याला एकदा विचारले जर तुम्ही हिंदीत मेडिकल केले असते तर ऑपरेशन करू शकले असते का. तो म्हणाला कोणत्याही भाषेत शिकलो असतो तरी काहीही फरक पडले नसता. वास्तू शास्त्राचे शिक्षण मराठी घेणारा काही तिरपी इमारत बांधणार नाही. पण निजी अंग्रेजी शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात बंद होतील.त्यात अधिकांश राजनेत्यांच्या आहेत. कोचिंग क्लासेस बंद होतील.

कंजूस 07/07/2025 - 10:36
हा राजकीय जुमला आहे. नेत्यांची मुलं मात्र स्काटिश शाळेत इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषा घेऊन शिकली आहेत. दणका मराठी प्रजेला आणि त्यांच्याकडून अमराठी लोकांची दुकाने फोडण्याचा आहे. बाकी मुंबईत मराठी न बोलताही कामकाज करून आयुष्य काढणारे ८५% लोक आहेत.

हे सर्वानाच माहीत आहे तरीही मिपावर आणी अन्यत्र..... चढा ओढीनं पतंग चढवत होते ...... सदृश्य परिस्थिती आहे. मागे ब्याण्णव मधे हिन्दी बंदी आली होती. कामटी इथे कार्यरत होतो. तीन वर्षानंतर पुन्हा उत्तर भारतात बदली झाली. प्रवेश परिक्षेत हिन्दी मधे मुली नापास झाल्यावर. कसेबसे हेडमास्तर ला पटवले व दाखला मिळवला. ज्याना जे शिकायचे ते शिकू द्या, पालक व शिक्षण संस्थेवर सोडून द्या,राजकारण करू नका. सरकारी व वैयक्तिक संपत्तीचे नुकसान करू नका.

राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे अनेक मराठी पत्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते." पण ह्याला जबाबदार आपली व्यवस्थाच ना?सरकारी हिंदी/मराठी शाळेत शिकला आणि भारतिय विदेश सेवेत लागला(आय एफ एस) अशी किती उदाहरणे आहेत? ह्यातले बहुतांशी आपण सेंट स्टीफन्स/श्रीराम कॉलेज/मेयोचे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगत असतात.

कंजूस 08/07/2025 - 18:11
शाळेत विज्ञान आणि गणित मराठीत शिकलेल्यांचे पुढे बारावीला हाल होतात. इंग्रजीवाले पुढे जातात, स्पर्धा परीक्षा चांगली उत्तीर्ण होतात आणि चांगले अभ्यासक्रम उच्च श्रेणी मिळवून चांगल्या नोकऱ्या पकडतात. तर उच्च शिक्षण मराठीत कोण घेणार????

In reply to by कंजूस

अगदी बरोब्बर. एवढा सोपा मुद्दा आहे. मराठीच नाही तर सर्वच भारतिय भाषांची ही अवस्था झाली आहे.मातृभाषा ही शिकण्यासाठी पदवीपर्यंत पर्याय हवी. भारतिय भाषा/मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असली वाक्ये टाळ्या मिळवायला सोपी आहेत. मराठी प्रकाशकांना सवलती द्याव्यात..सरकारने मराठीत लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम करावेत.

सौन्दर्य 08/07/2025 - 18:43
मला वाटते की हा वाद हिंदी 'पहिलीपासून सक्तीची करावी' ह्या संकल्पनेतून आला आहे. पहिलीतल्या मुलांना जेव्हा त्यांच्या मातृभाषेशी प्रथमच लिखित स्वरूपात तोंडओळख होत असताना हिंदी सक्तीची करावी हे चुकीचेच आहे . माझा जन्म व वास्तव्य मुंबईत झाले, आम्हाला पाचवीपासून इंग्रजी व हिंदी ह्या नवीन दोन भाषा शिकाव्या लागल्या व त्यात त्रास वगैरे फारसा झाला नाही. मुंबईत कित्येक वर्षे आपापसात बोलण्याची भाषा हिंदीच होती, त्यामुळे हिंदी कानावर सतत पडायची. इंग्रजी शिकणे थोडेसे कठीण होते कारण इंग्रजी वृत्तपत्रे सोडल्यास इंग्रजी सर्रास ऐकू यायची नाही, अगदीच नाही म्हणायला रेडियोवरच्या बातम्या हिंदी , इंग्रजीत असायच्या तसेच क्रिकेटची कॉमेंट्री इंग्रजीतच असायची. इंग्रजीत प्राविण्य न मिळविता आल्यामुळे पुढे कॉलेजमध्ये हालच झाले, नोकरीसाठी इंग्रजी बोलता येणे हे अनिवार्यच होते त्यामुळे तेथे देखील त्रास झाला. खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे. (हलकेच घ्या) थोडक्यात आपण जितक्या जास्त भाषा शिकू तितके आपण जीवन संघर्षात टिकून राहू शकतो.

In reply to by सौन्दर्य

खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे.
त्यावेळेस ते अगदी जालीम दु:ख वाटले असले तरी त्यावेळी एकदम फ्लुएन्ट इंग्लिश बोलता येत नव्हते याबद्दल आता भगवंताचे आभार मानत असाल :)

In reply to by विवेकपटाईत

उच्च शिक्षण म्हणजे काय? अगदी पी.एच.डी नाही तरी डिग्रीचे शिक्षण मराठीतून द्यावे असे तुम्हाला म्हणायचे आहे हे गृहित धरतो. मागे मिपावर अशाच एका धाग्यावर घमासान झाले होते. त्यात दिलेल्या प्रतिसादाचा काही भाग इथे पेस्ट करतो. पूर्ण उच्च शिक्षण मराठीत देणे जाऊ द्या आधी काहीकाही संज्ञांना मराठी शब्द मिळाले तरी खूप होईल. त्या संज्ञा पुढीलप्रमाणे: गणित १. डेरिव्हेटिव्ह २. इंटिग्रेशन ३. पार्शल डेरिव्हेटिव्ह ४. कंटिन्युईटी ५. डेफिनेट इंटिग्रल ६. इन्डेफिनेट इंटिग्रल ७. कॉन्व्हर्जिंग सिरीज ८. डायव्हर्जिंग सिरीज ९. डिटरमिनन्ट १०. मॅट्रिक्स ११. सिंग्युलर मॅट्रिक्स १२. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स १३. कॉम्प्लेक्स अ‍ॅनॅलिसिस १४. कॉन्फॉर्मल मॅपिंग १५. पीसवाईज कन्टिन्युअस फन्क्शन १६. डिफरिन्शिअल इक्वेशन १७. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरॅमिटर्स संख्याशास्त्र १. कोरिलेशन २. रिग्रेशन ३. होमोस्केडॅस्टिसिटी ४. बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन ५. बूटस्ट्रॅपिंग ६. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ७. हायपोथिसिस टेस्टिंग ८. नल हायपोथिसिस ९. अल्टरनेट हायपोथिसिस १०. डिग्री ऑफ फ्रिडम ११. स्कॅटर प्लॉट १२. अ‍ॅनॅलिसिस ऑफ व्हेरिअन्स १३. मीन स्क्वेअर्ड एरर १४. लेव्हल ऑफ सिग्निफिकन्स १५. कॉन्फिडन्स लेव्हल १६. कॉन्फिडन्स इंटर्व्हल मेकॅनिकल इंजिनिअरींग (मी एक नंबरचा बत्थड मेक्यानिकल विंजिनेर असलो तरी हे सगळे शब्द कधीतरी कुठेतरी ऐकले आहेत) १. एन्ट्रॉपी २. एन्थाल्पी ३. बाऊंडरी लेअर ४. थर्मल कन्डक्टिव्हीटी ५. अ‍ॅनिलिंग ६. इंटर्नल कम्बश्चन इंजिन ७. लॅपिंग ८. होनिंग ९. फाईनाईट एलिमेन्ट १०. बाऊंडरी लेअर सेपरेशन ११. फेराईट १२. आयसोमेट्रिक व्ह्यू १३. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन १४. बेअरींग १५. पिनिअन १६. जिग १७. फिक्श्चर इत्यादी इत्यादी अशा मला वरवरची माहिती असलेल्या दोनतीन विषयातल्या एकूण संकल्पनांपैकी एखादा टक्का संकल्पनांची नावे इथे लिहिली असतील. सांगायचा मुद्दा म्हणजे उच्च शिक्षणात अशा हजारो वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याची आधी मराठी नावे, मग सगळे उच्च शिक्षण मराठीतून आणि मग त्याचा नोकरीच्या ठिकाणी उपयोग होईल अशी अपेक्षा करायची. लै लांबचा पल्ला आहे की हा. त्यापेक्षा तो गुरू की शुक्र की शनी जास्त जवळ असेल. बरं तंत्रज्ञानात दररोज प्रगती होते आहे त्याचे जवळपास सगळे डॉक्युमेंटेशन इंग्रजी भाषेत आहे. आधी असलेल्या हजारो संकल्पनांचे मराठी शब्द शोधत बसलो तर नवीन होणार्‍या प्रगतीची माहिती करायची कवा अन त्याचा उपयोग कवा करायचा? धाग्यातील बाकी मुद्द्यांविषयी फार जास्त असहमती नक्कीच नसली तरी त्यावरील हा उपाय- मराठीतून उच्च शिक्षण द्या तो काही पटला नाही.

तिता 09/07/2025 - 18:01
माझीच भाषा उच्च आणि बाकीच्या तुच्छ असा आविर्भाव दिसतो आहे. मी मराठीत शिकलो दहावी पर्यन्त. Acceleration ला त्वरण हा शब्द आहे. का कोण जाणे. दोन्ही शब्द तितकेच alien त्या वेळी. पण acceleration शब्द शिकणे नंतर जास्त फायद्याचे आहे. अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो. मला मराठी साहित्य आवडते. पण विद्यान शिकण्यासाठी English जास्त suitable भाषा आहे.

गामा पैलवान 09/07/2025 - 18:17
उच्च शिक्षण म्हणजे नेमके काय ? अभियांत्रिकी का ? सदर क्षेत्र मराठीपासून सगळ्यात लांबचे वाटते आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकपटाईत 12/07/2025 - 08:59
मनात इच्छा असेल तर या वर्षीच उच्च शिक्षणाची शुरुवात मेडिकल फिजियोथैरेपी, जनावरांचे डॉक्टर, डेंटिस्ट, MBBS कोर्स मराठीत सहज सुरू करता येईल. माझे ऑपरेशन ज्या हार्ट सर्जन मी केले होते मी त्याला एकदा विचारले जर तुम्ही हिंदीत मेडिकल केले असते तर ऑपरेशन करू शकले असते का. तो म्हणाला कोणत्याही भाषेत शिकलो असतो तरी काहीही फरक पडले नसता. वास्तू शास्त्राचे शिक्षण मराठी घेणारा काही तिरपी इमारत बांधणार नाही. पण निजी अंग्रेजी शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात बंद होतील.त्यात अधिकांश राजनेत्यांच्या आहेत. कोचिंग क्लासेस बंद होतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.

रिकामी चौकट

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Chaukat1 पहाटेच्या धुक्याने जणु अंजिरी रंगाचं पांघरून घेतलं आहे व बांधावरील साखरझोपेची ग्लानी सरून जंगलाला जाग येऊ लागलीय. अशा कातरवेळी का कुणास ठाऊक पण दूर चुटिया पहाडीच्या बाजूने जोडीदाराला साद घालणाऱ्या एकाकी वाघिणीची अस्वस्थ गुरगुर ऐकत मी 'मनोलीत' अगदी एकटा उभा आहे. बांधाच्या काठावर वसलेल्या 'मनोली'तून बांधाचा विस्तीर्ण असा पाणपसारा नजरेत मावत नाहीये.