मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·

गवि 09/07/2025 - 06:09
प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का? कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच. निर्मिती करत रहा. सफाई येईलच.

In reply to by गवि

३ Copyright strike आले के बंद होते मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे

गवि 09/07/2025 - 06:09
प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का? कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच. निर्मिती करत रहा. सफाई येईलच.

In reply to by गवि

३ Copyright strike आले के बंद होते मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्र

आषाढी एकादश

बाजीगर ·

अनाजी पोचला विठूच्या दरबारी भरतभेटीचा सोहळा रंगला समुद्र किनारी..... कोण राम कोण भरत विठूला साकडे अनाजी घालतो.... मस्तच.

अनाजी पोचला विठूच्या दरबारी भरतभेटीचा सोहळा रंगला समुद्र किनारी..... कोण राम कोण भरत विठूला साकडे अनाजी घालतो.... मस्तच.
लेखनविषय:
आषाढी एकादश, भक्त कासावीस, विठ्ठलाची आस, दर्शनाची || उचंबले मन, हरपले भान, लागलेच ध्यान, पांडुरंग || वैजयंती सुगंध तुटे भाव बंध, वैष्णव ते धुंद, नाचण्यात || टाळ मृदुंग धून, विठ्ठला चे गुण, भजन आतून, कीर्तनात || नाचे वारकरी, तुळशी हार करी, भवतारु पारकरी, कृपावंता || कसा भक्तीरंग, बाजीगर दंग, पाहता अभंग, लेखणीत ||

माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

माहितगार ·

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.

कंजूस 06/07/2025 - 06:56
आठवणी छान. आमच्याकडे वडील, आजोबांपासून काही परंपरा नव्हती. कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या महालक्ष्मीला वर्षात कुणी जात असे. पण नवरात्रात नाही. मी भटकंतीदरम्यान इतर राज्यांतील काही मंदिरे पाहिल्यावर विचार आला की आपण महाराष्ट्रातले गाजलेले दैवत अजून पाहिलेच नाही. मग तिकडे जाण्याअगोदर काही पुस्तके वाचली. ऐतिहासीक माहिती वाचली आणि ती वीट आणि डोक्यावरचा टोप पाहायचा होता. पहिला प्रयत्न वाया गेला . फक्त मुखदर्शन झाले दुरून पण गरुड खांब 'भेटला'. दुसरा एक प्रयत्न केला तेव्हा नामदेव पायरी, वीट पाहता आली, स्पर्ष करता आला. टोप(गुराखी घालतात ती कापडी टोपी ) दिसला नाही. त्यावर मुकुट असतो. पहाटे पुजा दाखवतात त्यात दिसला. हल्ली आपण थेट देवळाकडे जातो तसे पूर्वी नव्हते. मुख्य पंढरपूर गाव चंद्रभागेच्या अलिकडे आणि देऊळ पलिकडे आहे. नावेतून जावे लागायचे. आणि मूळ मूर्ती गावात / माढ्यात आहे ती शोधायची आहे. रखमाबाईही तिकडेच आहे.
लेखनप्रकार
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.

मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·

आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा. मस्तच. पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.

In reply to by कर्नलतपस्वी

पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. तोच विचार होता पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला काम खुप वेळ खाउ आहे

In reply to by कर्नलतपस्वी

माझा टाईम फिकस नस्तो तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ? आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात

स्वधर्म 04/07/2025 - 17:55
अजून करा. लाईक केले आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?

In reply to by स्वरुपसुमित

शशिकांत ओक 06/07/2025 - 23:35
सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.

तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)

अभ्या.. 10/07/2025 - 17:07
एकच नंबर झालेय गाणे. अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.

आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा. मस्तच. पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.

In reply to by कर्नलतपस्वी

पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. तोच विचार होता पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला काम खुप वेळ खाउ आहे

In reply to by कर्नलतपस्वी

माझा टाईम फिकस नस्तो तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ? आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात

स्वधर्म 04/07/2025 - 17:55
अजून करा. लाईक केले आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?

In reply to by स्वरुपसुमित

शशिकांत ओक 06/07/2025 - 23:35
सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.

तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)

अभ्या.. 10/07/2025 - 17:07
एकच नंबर झालेय गाणे. अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे ५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले ) पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा २००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा https://youtu.be/BkBI81Uu2Pw

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

पाऊसः ३

प्रचेतस ·

कंजूस 02/07/2025 - 21:03
जबरी फोटो. श्लोकांचे वर्णन चपखल आहे. बारदानं पांघरलेल्या बकऱ्या जात आहेत मजेशीर. कठड्यावरून झरा कोसळत आहे भारी फोटो .

कंजूस 02/07/2025 - 21:07
बाकी अशा मावळात ठीकठिकाणी खोपट टाकून " इथे झुणका भाकर" मिळेल पाटी लावल्यास खूप पर्यटक येतील. कोकणात अंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाताना शेतकरी दिसतात.

विवेकपटाईत 18/07/2025 - 15:08
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर. बाकी गेल्या दोन दिवसांपासून "ढगे येती आणि जाती, नो बूंद टपकति" फक्त घामाच्या धारा वाहती" दशा आहे. सध्या ही आभाळ भरून आलेले आहे. पाऊस पडला तर सौ. ला भजी बनविण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल.

कंजूस 02/07/2025 - 21:03
जबरी फोटो. श्लोकांचे वर्णन चपखल आहे. बारदानं पांघरलेल्या बकऱ्या जात आहेत मजेशीर. कठड्यावरून झरा कोसळत आहे भारी फोटो .

कंजूस 02/07/2025 - 21:07
बाकी अशा मावळात ठीकठिकाणी खोपट टाकून " इथे झुणका भाकर" मिळेल पाटी लावल्यास खूप पर्यटक येतील. कोकणात अंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी खाताना शेतकरी दिसतात.

विवेकपटाईत 18/07/2025 - 15:08
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर. बाकी गेल्या दोन दिवसांपासून "ढगे येती आणि जाती, नो बूंद टपकति" फक्त घामाच्या धारा वाहती" दशा आहे. सध्या ही आभाळ भरून आलेले आहे. पाऊस पडला तर सौ. ला भजी बनविण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल.
पाऊस: १ पाऊसः २ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जूनमध्ये येणारा पाऊस मे च्या मध्यातच सुरु झाला. भाजून काढणार्‍या एप्रिलनंतर मे मात्र सुखद गारवा देऊन गेला. सह्याद्रीच्या विकट शिखरांवरती पाऊसकाळाची चाहूल दाटून आली, नभमंडळावर गडद मेघांची सैन्ये आक्रमू लागली. क्षितिजाच्या कडांवरुन सावळ्या ढगाण्चे घोडदळ आकाशाला व्यापून टाकू लागले.

स्वार्थी फुलांचा परमार्थ

Bhakti ·

कंजूस 03/07/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस 03/07/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत 03/07/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti 03/07/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस 03/07/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.

कंजूस 03/07/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस 03/07/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत 03/07/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti 03/07/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस 03/07/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.
लेखनविषय:
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की, ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच! पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु

पार

अनन्त्_यात्री ·

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु 14/07/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु 14/07/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.
लेखनविषय:
जनुकांचा जिना सोसे प्रसवाच्या कळा श्रवणाच्या पार उभा अनाहत निळा प्रतिबिंब जाऊ पाहे बिंबाच्याही पार उडोनिया पारा उरे काच आरपार पिंपळाच्या पारापाशी खोरणात दिवा लावण्यास कोण येते घोर लागे जीवा नक्षत्रांच्या पार जाई मिथकांचा पैस सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार ओळ कवितेची गेली लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक ·

गवि 02/07/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा 02/07/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 02/07/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे 02/07/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा 02/07/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

गवि 02/07/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज 02/07/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि 04/07/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज 02/07/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे 02/07/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 03/07/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत 03/07/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/07/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 25/07/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 27/07/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा 27/07/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा 28/07/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 27/07/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा 27/07/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D

गवि 02/07/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा 02/07/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि 02/07/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे 02/07/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा 02/07/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

गवि 02/07/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज 02/07/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि 04/07/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज 02/07/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे 02/07/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 03/07/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत 03/07/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 16/07/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 25/07/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 27/07/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा 27/07/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा 28/07/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 27/07/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा 27/07/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D
लेखनविषय:
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला..