मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 10:55
धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि Mon, 06/30/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 14:15
राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

चौथा कोनाडा Mon, 06/30/2025 - 17:15
झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला.... खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही ! आणखी येऊद्यात !

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:19
आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा Tue, 07/01/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:10
आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 10:55
धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि Mon, 06/30/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 14:15
राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

चौथा कोनाडा Mon, 06/30/2025 - 17:15
झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला.... खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही ! आणखी येऊद्यात !

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:19
आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा Tue, 07/01/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:10
आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.

चारचाकीत घुसलेला उंदीर.

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Sun, 06/29/2025 - 23:00
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील. एक पिंजरा कायम गाडीत ठेवा. सुक्या खोबऱ्याचा तुकडा पिंजऱ्यातल्या तारेत खोचून ठेवणे. ---------------------- आमच्याकडे घरात हा प्रकार झाला एकदा. रात्री पायावरून काहीतरी गेलं. त्या खोलीला बंद करून लाकडी ड्रायवर तपासले तेव्हा 'तो' दिसला. मग तो ड्रायवर लगेच बंद करून ते कपाट ( छोटेच होते ) जिन्यात नेऊन उघडल्यावर उंदीर जिन्यावरून खाली गेला. दोन चार दिवसांनी काही पदार्थ खाल्लेले सापडले आणि लेंड्या दिसल्या. चिकट पुठ्ठा बाल्कनीत ठेवल्यावर रात्री आवाज झाला. उंदीर चिकटला होता पण पुठ्ठा इकडेतिकडे ओढत नेला होता. दुसऱ्या दिवशी मेलेला सापडला. चार पाच कुंड्या फरशी चिकट झाली ती खोबरेल तेलाने पुसून साफ केली. पुठ्ठा आणि उंदिर टाकून दिले. एका उंदरावर साठ रुपये खर्च झाले होते. चार दिवसांनी पुन्हा उंदिर आल्याची चिन्हे दिसली. यावेळी चिकट पुठ्ठा आणून तो दोन भागांत कापला. फरशीच्या जड तुकड्याला पुठ्ठे बांधले आणि ठेवले. रात्री उंदीर चिकटला पण पुठ्ठा हलवता आला नाही. सकाळी गच्चीत जाऊन एका काटकीने उंदीर बाजूला केला व पुठ्ठा घरात आणला. परत एक उंदीर आल्याचे लक्षात आल्यावर पुठ्ठा ठेवला. उंदीर मिळाला. काटकीने काढून पुठ्ठा परत ठेवला . एका अर्ध्या पुठ्ठ्यात पाच उंदीर पकडले. उंदीर कुठून येतो याचा शोध घेतल्यावर समजले की बाल्कनीबाहेर जी नेटची केबल होती त्यावरून नवनवीन उंदीर चढून येत होते. तिथून बाल्कनीतल्या झाडाच्या फांदीवरून घरात. ती केबल दूर केली. तळपायाच्या कातडीला वास असतो ती उंदीर कुरतडतात. कपडे, रद्दी कुरतडून चिंध्या नेऊन घर बांधतात. वायरी, लाकूड कुरतडून दातांना धार करतात.

In reply to by कंजूस

रोचक अनुभव, घरात शिरू शकतील अश्या सर्व फटी बंद करून टाकाव्यात. उंदराच्या लघवीला (?) एक विशिष्ट वास असतो, ज्या घरात उंदीर नसतात तिथे एकदाही उंदीर आला की तो विशिष्ट वास यायला लागतो. काही लोकांच्या घरात हा वास खूप असतो इतका की ते लोक त्या वासाल यूज टू झालेले असतात. आणी आपल्याला लक्षात आला नाही तर समजायचे की आपणही झालोय. मला अनेकवेळा तो वास काही रेस्टोरंट्स, घरे इथे जाणवतो तिथे मी पुन्हा जात नाही. बाकी फ्लॅट सिस्टीम मध्ये उंदरांचा त्रास नसतो हे जाणवले आहे.

रोचक अनुभव. यावर उपाय म्हणून मांजर पाळायचा विचार केला का? खूप गोंडस आणि प्रेमळ प्राणी असतो आणि त्यामुळे आपलेही उंदीर मारायचे काम परस्पर होऊन जाईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोसायटीत एक मांजर पाळले आहे, पण त्याने २ व्हीलर्स चे सिट खराब करण्यापलीकडे काही भरीव काम केले आहे असे जाणवले नाही. उंदीर निर्मूलनात त्या मांजराचे काहीही योगदान नाही. त्याची सुस्तावलेली हालचाल पाहुन कळते की हे मांजर काही कामाचे नाही.

कानडाऊ योगेशु Mon, 06/30/2025 - 11:07
उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर चढु शकते. कार क्लोज्ड पार्कींग मध्ये लावत असल्याने व पार्किंगच्या जागेचा भिंती अरुंद असल्याने पाल टपावर वा बॉनेट वर चढु शकते. एकदा असा अनुभव आला होता कार भरधाव होती व वायपर चालु केले तेव्हा तिथे असलेली पाल वायपर मुळे डायरेक्ट समोरच्या काचेवरच आली आणि एकदम दचकायला झाले.

Bhakti Mon, 06/30/2025 - 11:20
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम लिहिला. पाल..ईई मला खुप किळस येते.लिहितांनाही लाज वाटते पण ,एका पालीने तर फ्रीजच्या बाजूची फरशी तिचे वॉशरूम केलंय.रोज सकाळी तिची घाण तिथे असतेच.पालीसाठी काही उपाय?

In reply to by Bhakti

अंड्याची टरफलं ठेवली तर नाही येत म्हणे पाल. आमच्या शेजाच्यांनी एकदा सांगितलं होतं. होतो का उपयोग माहित नाही पण करून बघा १-२ दिवस.

In reply to by Bhakti

मागे एकदा कोणीतरी सांगितले होते की मोराच्या पीसाला पाल घाबरते. म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर मोराचे पीस चिकटवून ठेवले होते. पण कुठचे काय. एक दिवस पाल त्या मोराच्या पीसाच्याच मागे जाऊन लपली होती :)

In reply to by Bhakti

धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात तसे अंडे लावून फायदा होतो का पहा, प्रोसेस :- अंडे घ्यायचे, त्याला बारीक छिद्रे पडायचे आतला बलक काढून घ्यायचा, त्याचे आम्लेट बनवून खाऊन टाकायचे. ते बारीक छिद्र पाडताना अंडे फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते अंडे खिळ्यात जिथे पाल येते त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे. दुसरी पद्धत :- भिंतीवर कांचा चीना राजा (असे काहीतरी) लिहायचे पाल सुशिक्षित असेल तर वाचून निघून जाईल निंपरत येणार नाही. :)

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Tue, 07/01/2025 - 20:04
बल्लीदर्शन करा. बरोबर कांजिवरम ची साडी पण घेऊन या. कदाचित फायदा होईल. तामीळ मधे पालीला बल्ली म्हणतात. हे एकमात्र पालीचे मंदिर आहे. मंदिराच्या छतावर मोठी चांदीची पाल आहे. तीचे दर्शन करण्यासाठी एक शिडी ठेवली आहे. कांचीपुरम मधे एक हजार मंदिरे होती. आता काहीच उरली आहेत. पण मंदिरे मात्र सुंदर आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Tue, 07/01/2025 - 21:17
अहो, सोन्याची आणि हंपीची कोरलेली पाल हलत डुलत नाही ना .. लहानपणी माझ्या कडून अनवधानाने पालीचा दारात शिरच्छेद झाला होता.मुंडक एकीकडे धड एकीकडे तेव्हा दोन दिवस तापाने आजारी होते.तेव्हापासून किळसच येते.माझी मैत्रीण तर पाल दिसली तर अर्धा तास बैचेन होते.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Tue, 07/01/2025 - 21:38
तुम्हांला जायलाच हवे. तुमच्या हातून पालीचा मडर, मर्डर हो , त्याच्ये पापक्षालन फक्त याच मंदिरात होते अशी मान्यता आहे. झटपट जा आणी पापमुक्त व्हा.

अभ्या.. Mon, 06/30/2025 - 13:04
भौबली, गाडीत राजेश चुन्याची डब्बी पण ठेवत जावा. एखादा उंदीर गाय छापची पोटली घेउन जायाचा आणि चुना मागायला परत यायचा. ;) . पण उंदराना नाहीच आवडत गायछाप बहुतेक. :)

कर्नलतपस्वी Mon, 06/30/2025 - 14:04
सैन्यात प्रशिक्षणा दरम्यान सकाळी सकाळी खुपच घाई गडबड असते. मरायला वेळ नसतो. एक दिवस सकाळ कसली पहाटच म्हणावी लागेल . घाई घाईत युनिफॉर्म चढवला व परेड ग्राऊंड कडे पळालो. पुर्ण परेड करताना बुट ॲकंल मधे अंगठ्या जवळ काहितरी वळवळत होते. परेड करताना सारखा चुकत होतो. उस्ताद सारखा माझ्यावर भडकत होता. कधी एकदा तो पिरियड संपतो आणी कधी एकदा बुट काढून चेक करतो असे झाले होते. बघतो तर काय बुटाच्या आत मधे एक रक्तबंबाळ मेलेली पाल. रात्री कधीतरी बुटात जाऊन बसली असावी. एक दोन एक,लेफ्ट राईट मधे कधी तीला सद्गती मिळाली परमेश्वर जाणे.

विवेकपटाईत Wed, 07/02/2025 - 07:24
किस्सा आवडला. पण उंदीरा सारख्या घरात घुसून आपल्याला त्रास देणार्‍या उंदीरला कधीच जिवंत ठेवले नाही पाहिजे. उत्तम नगरला गल्लीत राशनची दुकान होती. उंदीर घरात येत असे. हत्या करणे पाप मी कधीच उंदराला मारले नाही. पिंजर्‍यात उंदीर बंदिस्त झाल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर पिंजरा ठेऊन देत असेल. दोन दिवसांत उंदीर शहीद. हिवाळ्याचे दिवस असेल तर रात्री पिंजरा गच्चीवर ठेऊन त्यावर थंड पाणी टाकीत असे. रात्र भारत उंदीर शहीद. हत्येचे पाप ही आपल्याला लागत नाही.

सौंदाळा Wed, 07/02/2025 - 10:22
काही वर्षांपूर्वी माझ्या कारमधे पण उंदीर घुसला होता. घूसून बाहेर गेला होता. एकदा कार मधे बसलो आणि चावी लावायच्या आधीच वडीलांनी बटन दाबून खिडकीची काच खाली केली, नंतर पाहिले तर बर्‍याच गोष्टी चावी न घालताच ऑपरेट होत होत्या. बॉनेट उघडून बघितल्यावर उंदराचे प्रताप दिसले. वडीलांना ताबडतोब कारमधून उतरवून कॅबने पाठवले. कार सर्व खिडक्या उघड्या ठेऊन हळू हळू चालवत सर्विस सेंटरला नेली. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आगी लाग्॑ल्याच्या घटना पण आठवल्या, यात उंदरांचा सहभाग पण असू शकतो असे काही मित्र म्हणत होते. बर्‍याच कुरतडलेल्या वायर बदलाव्या लागल्या. त्यानंतर काही दिवस कारमधे चावी लावायच्या आधी खिडक्या उघडत आहेत का किंवा अधूनमधून बॉनेट उघडून चेक करायची सवयच लागली होती, उंदराच्या दहशतीमुळे.

श्वेता व्यास Wed, 07/02/2025 - 16:23
भारी किस्सा आहे. एकदा उंदराने वायपरला सप्लाय करणाऱ्या पाण्याची नळी आमच्या कारमध्ये कुरतडली होती. देव करो आणि असा कारमध्येच मुक्काम न करो त्याने.

In reply to by श्वेता व्यास

माझी दार दोन महिन्यातून एकदा हीच नळी कापतो.१५० रुपये दर ठरला आहे बदलायचा.

कंजूस Sun, 06/29/2025 - 23:00
अनुभव नक्कीच उपयोगी पडतील. एक पिंजरा कायम गाडीत ठेवा. सुक्या खोबऱ्याचा तुकडा पिंजऱ्यातल्या तारेत खोचून ठेवणे. ---------------------- आमच्याकडे घरात हा प्रकार झाला एकदा. रात्री पायावरून काहीतरी गेलं. त्या खोलीला बंद करून लाकडी ड्रायवर तपासले तेव्हा 'तो' दिसला. मग तो ड्रायवर लगेच बंद करून ते कपाट ( छोटेच होते ) जिन्यात नेऊन उघडल्यावर उंदीर जिन्यावरून खाली गेला. दोन चार दिवसांनी काही पदार्थ खाल्लेले सापडले आणि लेंड्या दिसल्या. चिकट पुठ्ठा बाल्कनीत ठेवल्यावर रात्री आवाज झाला. उंदीर चिकटला होता पण पुठ्ठा इकडेतिकडे ओढत नेला होता. दुसऱ्या दिवशी मेलेला सापडला. चार पाच कुंड्या फरशी चिकट झाली ती खोबरेल तेलाने पुसून साफ केली. पुठ्ठा आणि उंदिर टाकून दिले. एका उंदरावर साठ रुपये खर्च झाले होते. चार दिवसांनी पुन्हा उंदिर आल्याची चिन्हे दिसली. यावेळी चिकट पुठ्ठा आणून तो दोन भागांत कापला. फरशीच्या जड तुकड्याला पुठ्ठे बांधले आणि ठेवले. रात्री उंदीर चिकटला पण पुठ्ठा हलवता आला नाही. सकाळी गच्चीत जाऊन एका काटकीने उंदीर बाजूला केला व पुठ्ठा घरात आणला. परत एक उंदीर आल्याचे लक्षात आल्यावर पुठ्ठा ठेवला. उंदीर मिळाला. काटकीने काढून पुठ्ठा परत ठेवला . एका अर्ध्या पुठ्ठ्यात पाच उंदीर पकडले. उंदीर कुठून येतो याचा शोध घेतल्यावर समजले की बाल्कनीबाहेर जी नेटची केबल होती त्यावरून नवनवीन उंदीर चढून येत होते. तिथून बाल्कनीतल्या झाडाच्या फांदीवरून घरात. ती केबल दूर केली. तळपायाच्या कातडीला वास असतो ती उंदीर कुरतडतात. कपडे, रद्दी कुरतडून चिंध्या नेऊन घर बांधतात. वायरी, लाकूड कुरतडून दातांना धार करतात.

In reply to by कंजूस

रोचक अनुभव, घरात शिरू शकतील अश्या सर्व फटी बंद करून टाकाव्यात. उंदराच्या लघवीला (?) एक विशिष्ट वास असतो, ज्या घरात उंदीर नसतात तिथे एकदाही उंदीर आला की तो विशिष्ट वास यायला लागतो. काही लोकांच्या घरात हा वास खूप असतो इतका की ते लोक त्या वासाल यूज टू झालेले असतात. आणी आपल्याला लक्षात आला नाही तर समजायचे की आपणही झालोय. मला अनेकवेळा तो वास काही रेस्टोरंट्स, घरे इथे जाणवतो तिथे मी पुन्हा जात नाही. बाकी फ्लॅट सिस्टीम मध्ये उंदरांचा त्रास नसतो हे जाणवले आहे.

रोचक अनुभव. यावर उपाय म्हणून मांजर पाळायचा विचार केला का? खूप गोंडस आणि प्रेमळ प्राणी असतो आणि त्यामुळे आपलेही उंदीर मारायचे काम परस्पर होऊन जाईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोसायटीत एक मांजर पाळले आहे, पण त्याने २ व्हीलर्स चे सिट खराब करण्यापलीकडे काही भरीव काम केले आहे असे जाणवले नाही. उंदीर निर्मूलनात त्या मांजराचे काहीही योगदान नाही. त्याची सुस्तावलेली हालचाल पाहुन कळते की हे मांजर काही कामाचे नाही.

कानडाऊ योगेशु Mon, 06/30/2025 - 11:07
उंदरासोबतच पाल सुध्दा कार वर चढु शकते. कार क्लोज्ड पार्कींग मध्ये लावत असल्याने व पार्किंगच्या जागेचा भिंती अरुंद असल्याने पाल टपावर वा बॉनेट वर चढु शकते. एकदा असा अनुभव आला होता कार भरधाव होती व वायपर चालु केले तेव्हा तिथे असलेली पाल वायपर मुळे डायरेक्ट समोरच्या काचेवरच आली आणि एकदम दचकायला झाले.

Bhakti Mon, 06/30/2025 - 11:20
खुप माहितीपूर्ण,रंजक घटनाक्रम लिहिला. पाल..ईई मला खुप किळस येते.लिहितांनाही लाज वाटते पण ,एका पालीने तर फ्रीजच्या बाजूची फरशी तिचे वॉशरूम केलंय.रोज सकाळी तिची घाण तिथे असतेच.पालीसाठी काही उपाय?

In reply to by Bhakti

अंड्याची टरफलं ठेवली तर नाही येत म्हणे पाल. आमच्या शेजाच्यांनी एकदा सांगितलं होतं. होतो का उपयोग माहित नाही पण करून बघा १-२ दिवस.

In reply to by Bhakti

मागे एकदा कोणीतरी सांगितले होते की मोराच्या पीसाला पाल घाबरते. म्हणून चिकटपट्टीने भिंतीवर मोराचे पीस चिकटवून ठेवले होते. पण कुठचे काय. एक दिवस पाल त्या मोराच्या पीसाच्याच मागे जाऊन लपली होती :)

In reply to by Bhakti

धन्यवाद ताई, नचिकेत म्हणतात तसे अंडे लावून फायदा होतो का पहा, प्रोसेस :- अंडे घ्यायचे, त्याला बारीक छिद्रे पडायचे आतला बलक काढून घ्यायचा, त्याचे आम्लेट बनवून खाऊन टाकायचे. ते बारीक छिद्र पाडताना अंडे फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची ते अंडे खिळ्यात जिथे पाल येते त्या ठिकाणी अडकवून ठेवायचे. दुसरी पद्धत :- भिंतीवर कांचा चीना राजा (असे काहीतरी) लिहायचे पाल सुशिक्षित असेल तर वाचून निघून जाईल निंपरत येणार नाही. :)

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Tue, 07/01/2025 - 20:04
बल्लीदर्शन करा. बरोबर कांजिवरम ची साडी पण घेऊन या. कदाचित फायदा होईल. तामीळ मधे पालीला बल्ली म्हणतात. हे एकमात्र पालीचे मंदिर आहे. मंदिराच्या छतावर मोठी चांदीची पाल आहे. तीचे दर्शन करण्यासाठी एक शिडी ठेवली आहे. कांचीपुरम मधे एक हजार मंदिरे होती. आता काहीच उरली आहेत. पण मंदिरे मात्र सुंदर आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Tue, 07/01/2025 - 21:17
अहो, सोन्याची आणि हंपीची कोरलेली पाल हलत डुलत नाही ना .. लहानपणी माझ्या कडून अनवधानाने पालीचा दारात शिरच्छेद झाला होता.मुंडक एकीकडे धड एकीकडे तेव्हा दोन दिवस तापाने आजारी होते.तेव्हापासून किळसच येते.माझी मैत्रीण तर पाल दिसली तर अर्धा तास बैचेन होते.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Tue, 07/01/2025 - 21:38
तुम्हांला जायलाच हवे. तुमच्या हातून पालीचा मडर, मर्डर हो , त्याच्ये पापक्षालन फक्त याच मंदिरात होते अशी मान्यता आहे. झटपट जा आणी पापमुक्त व्हा.

अभ्या.. Mon, 06/30/2025 - 13:04
भौबली, गाडीत राजेश चुन्याची डब्बी पण ठेवत जावा. एखादा उंदीर गाय छापची पोटली घेउन जायाचा आणि चुना मागायला परत यायचा. ;) . पण उंदराना नाहीच आवडत गायछाप बहुतेक. :)

कर्नलतपस्वी Mon, 06/30/2025 - 14:04
सैन्यात प्रशिक्षणा दरम्यान सकाळी सकाळी खुपच घाई गडबड असते. मरायला वेळ नसतो. एक दिवस सकाळ कसली पहाटच म्हणावी लागेल . घाई घाईत युनिफॉर्म चढवला व परेड ग्राऊंड कडे पळालो. पुर्ण परेड करताना बुट ॲकंल मधे अंगठ्या जवळ काहितरी वळवळत होते. परेड करताना सारखा चुकत होतो. उस्ताद सारखा माझ्यावर भडकत होता. कधी एकदा तो पिरियड संपतो आणी कधी एकदा बुट काढून चेक करतो असे झाले होते. बघतो तर काय बुटाच्या आत मधे एक रक्तबंबाळ मेलेली पाल. रात्री कधीतरी बुटात जाऊन बसली असावी. एक दोन एक,लेफ्ट राईट मधे कधी तीला सद्गती मिळाली परमेश्वर जाणे.

विवेकपटाईत Wed, 07/02/2025 - 07:24
किस्सा आवडला. पण उंदीरा सारख्या घरात घुसून आपल्याला त्रास देणार्‍या उंदीरला कधीच जिवंत ठेवले नाही पाहिजे. उत्तम नगरला गल्लीत राशनची दुकान होती. उंदीर घरात येत असे. हत्या करणे पाप मी कधीच उंदराला मारले नाही. पिंजर्‍यात उंदीर बंदिस्त झाल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर पिंजरा ठेऊन देत असेल. दोन दिवसांत उंदीर शहीद. हिवाळ्याचे दिवस असेल तर रात्री पिंजरा गच्चीवर ठेऊन त्यावर थंड पाणी टाकीत असे. रात्र भारत उंदीर शहीद. हत्येचे पाप ही आपल्याला लागत नाही.

सौंदाळा Wed, 07/02/2025 - 10:22
काही वर्षांपूर्वी माझ्या कारमधे पण उंदीर घुसला होता. घूसून बाहेर गेला होता. एकदा कार मधे बसलो आणि चावी लावायच्या आधीच वडीलांनी बटन दाबून खिडकीची काच खाली केली, नंतर पाहिले तर बर्‍याच गोष्टी चावी न घालताच ऑपरेट होत होत्या. बॉनेट उघडून बघितल्यावर उंदराचे प्रताप दिसले. वडीलांना ताबडतोब कारमधून उतरवून कॅबने पाठवले. कार सर्व खिडक्या उघड्या ठेऊन हळू हळू चालवत सर्विस सेंटरला नेली. शॉर्ट सर्कीटमुळे कारला आगी लाग्॑ल्याच्या घटना पण आठवल्या, यात उंदरांचा सहभाग पण असू शकतो असे काही मित्र म्हणत होते. बर्‍याच कुरतडलेल्या वायर बदलाव्या लागल्या. त्यानंतर काही दिवस कारमधे चावी लावायच्या आधी खिडक्या उघडत आहेत का किंवा अधूनमधून बॉनेट उघडून चेक करायची सवयच लागली होती, उंदराच्या दहशतीमुळे.

श्वेता व्यास Wed, 07/02/2025 - 16:23
भारी किस्सा आहे. एकदा उंदराने वायपरला सप्लाय करणाऱ्या पाण्याची नळी आमच्या कारमध्ये कुरतडली होती. देव करो आणि असा कारमध्येच मुक्काम न करो त्याने.

In reply to by श्वेता व्यास

माझी दार दोन महिन्यातून एकदा हीच नळी कापतो.१५० रुपये दर ठरला आहे बदलायचा.
लेखनविषय:

जिम कॉर्बेट नी केनिथ अँडरसन यांच्या वाघ, बिबळ्या शिकारीच्या कथा वाचताना सहज आठवले की आपण शिकार तर नाही, पण एका उपद्रवी उंदराला पकडले होते. उंदीर पकडण्यात कसला आलाय शूरपणा? पण हा उंदीर सतत चार दिवस चारचाकीत धुमाकूळ घालत होता. माणसे आणि वायर याने सोडल्या नव्हत्या. त्याला पकडणे सोपे नव्हते. तसेच चालत्या गाडीत (८०-१०० च्या स्पीडवर) याने जर मला अंगावर चढून किंवा पायात येऊन बिचकावले असते, तर गाडीसह मी कुठेतरी घुसलो असतो. माझ्या मृत्यूचे कारण कुठलाही डिटेक्टिव्ह, शेरलॉक होम्स, गोपीचंद जासूस शोधू शकला नसता. तर या अशा उंदराला मी कसे पकडले, याची ही कथा.

हिंदी सक्तीबद्दल

आकाश खोत ·

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा Mon, 06/30/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म Mon, 06/30/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत Wed, 07/02/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

धर्मराजमुटके Wed, 07/02/2025 - 21:23
हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० गुरुवार, 07/03/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/03/2025 - 10:53
परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

धर्मराजमुटके गुरुवार, 07/03/2025 - 20:57
शेटजी इंग्रजी शिकला काय नी फ्रेंच शिकला काय ? तुम्हाला काय मायेचा पाझर फुटणार नाही :)

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी Fri, 07/04/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे गुरुवार, 07/03/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म Fri, 07/04/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा Mon, 06/30/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म Mon, 06/30/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत Wed, 07/02/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

धर्मराजमुटके Wed, 07/02/2025 - 21:23
हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० गुरुवार, 07/03/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/03/2025 - 10:53
परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

धर्मराजमुटके गुरुवार, 07/03/2025 - 20:57
शेटजी इंग्रजी शिकला काय नी फ्रेंच शिकला काय ? तुम्हाला काय मायेचा पाझर फुटणार नाही :)

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी Fri, 07/04/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे गुरुवार, 07/03/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म Fri, 07/04/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.

एक मिशन असेही.

भागो ·
लेखनविषय:
त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. “बाबा, परत केव्हा येणार?” “प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती. “बरं प्रिया, सांग तुला काय आणू?” “मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.” “डन!.” तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. “प्रिया आहा.

गेले द्यायचे राहून.....

कर्नलतपस्वी ·

nutanm गुरुवार, 07/03/2025 - 03:08
बरोबर आहे. अपेक्षान्ची साथ देत पेक्षा फारकत होत आशा जगायची होप ब्राईट आहे असे मला वैयक्तीक रित्या वाटते, वाटत रहाते. निवृत्तीच्या वयातही. २०२२ व २०२३ साली माझ्या नाही पण जवळच्या नात्यात अतिशय दु:खद प्रसन्ग घडूनही जगायची आशा ब्राईठ आहे. हे मनाचे आश्चर्य वाटत रहाते. व हा दैवाचा खेळ निराळा पण कसला हा जीवघेणा खेळ का घडतो का ती नियती क्रूर काळ, दैव म्हणून काही असेल तर का घडवते या प्रश्नाचे ऊत्तर शोधून शोधून थकायला होते पण ऊत्तर नाहीच मिळत.. का हे दैव , काळ ईतके कृर वागते काहीन्चया आयुष्यात . सर्वाच्या नाही व ज्यानी भोगलेय आधीच खूप वाईट गोष्टी त्याच्याच का खूप मागे लागते व ज्यान्चे छान आयुष्य त्यानाच भरभरुन ओतत रहाते असे का चा प्रश्नाचा भुन्गा पाठ सोडत नाही. बाकी तर नीट चाललेय.

nutanm गुरुवार, 07/03/2025 - 03:08
बरोबर आहे. अपेक्षान्ची साथ देत पेक्षा फारकत होत आशा जगायची होप ब्राईट आहे असे मला वैयक्तीक रित्या वाटते, वाटत रहाते. निवृत्तीच्या वयातही. २०२२ व २०२३ साली माझ्या नाही पण जवळच्या नात्यात अतिशय दु:खद प्रसन्ग घडूनही जगायची आशा ब्राईठ आहे. हे मनाचे आश्चर्य वाटत रहाते. व हा दैवाचा खेळ निराळा पण कसला हा जीवघेणा खेळ का घडतो का ती नियती क्रूर काळ, दैव म्हणून काही असेल तर का घडवते या प्रश्नाचे ऊत्तर शोधून शोधून थकायला होते पण ऊत्तर नाहीच मिळत.. का हे दैव , काळ ईतके कृर वागते काहीन्चया आयुष्यात . सर्वाच्या नाही व ज्यानी भोगलेय आधीच खूप वाईट गोष्टी त्याच्याच का खूप मागे लागते व ज्यान्चे छान आयुष्य त्यानाच भरभरुन ओतत रहाते असे का चा प्रश्नाचा भुन्गा पाठ सोडत नाही. बाकी तर नीट चाललेय.
लेखनविषय:
काव्यरस
गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं जगण्याची मजा काय विचारता? स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय... Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय! घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं .... इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय.... worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय. म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful Stressful आयुष्य gressful करून जगतोय. "आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे "अपेक्षा" ची साथ

किडकी प्रजा - सायकोपथी

युयुत्सु ·

मारवा Sun, 06/29/2025 - 03:57
महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०
तुम्ही दिलेल्या लिंक वरील संशोधन प्रबंध वाचला. त्यात जो शेवटी संशोधकांनी निष्कर्ष दिलेला आहे त्यात त्यांनी याच विषयाच्या संदर्भात भविष्यात ज्या प्रश्नांवर संशोधन करण्याची गरज आहे त्यात असे म्हटलेले आहे की वरीलप्रमाणे मेंदूत झालेले बदल हे किती प्रमाणात 1 किती प्रमाणात अनुवंशिकते शी संबंधित आहेत ? 2 किती प्रमाणात सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत ? यावर म्हणजे मेंदूतील या बदलात वरील दोन घटकांपैकी कोणाचा वाटा किती हे ठरविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आहे. पण तुमच्या वरील विधानात तुम्ही आनुवंशिक कारणाशिवाय इतर घटक कारणीभूत आहेत असे जे म्हणत आहात त्याचा आधार किमान या तुम्ही इथे दिलेल्या पेपर मध्ये तरी आढळला नाही.

मारवा Sun, 06/29/2025 - 04:13
The results of the group comparison tentatively suggest a rather widespread disturbance of brain development in psychopathic subjects. Questions for future studies are e.g., to what degree these structural differences are heritable or associated with e.g. environmental factors. मला वाटते संशोधकांच्या गतीशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तसेच ते जोपर्यंत ठाम निष्कर्ष काढत नाही तो पर्यंत आपणही त्यांनी वापरलेल्या tentatively शब्दाचा संकोचाचा मान राखला पाहिजे.

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 08:14
श्री० मारवा, प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा बरोबर आहे पण एका मर्यादेपर्यंतच ... शोधनिबंधांमध्ये लिटरेचर रिव्ह्यु आणि मेटा-अ‍ॅनालिसिस असे दोन महत्त्वाचे मुख्य प्रकार असतात- ढोबळमानाने असे म्हणता येते की रिव्ह्यु प्रकारातले शोधनिबंध उपलब्ध संशोधानांचे गुणात्मक विश्लेषण करतात तर मेटा-अ‍ॅनालिसिस मध्ये उपलब्ध संशोधानांचे संख्यात्मक विश्लेषण करतात. या दोन अभ्यासांचे निष्कर्ष साधारण पणे असे मांडले जातात - Literature review: "Studies show mindfulness reduces anxiety in 60% of trials, though effects vary by population." Meta-analysis: *"Pooled data from 40 RCTs (n=5,000) show mindfulness reduces anxiety scores by 1.2 standard units (95% CI: 0.8–1.6)."* एकच एक अभ्यास विचारात घेतला तर तुम्ही म्हणता ती विधाने महत्त्वाची आहेत. पण तुम्ही मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती अशा बीजसंज्ञा देऊन शोध घेतला तर शोध-निबंधांचा पाऊस पडलेला दिसेल. त्यात वर दिलेले दोन प्रकारचे अभ्यास शोधले तर आणि कार्यकारणभावाचे जुजबी जरी ज्ञान असले तर पोपट मेला आहे याच्या अधिकृत घोषणेची वाट बघायची गरज उरत नाही. माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे...

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 08:38
एक राहून गेले. उदा० नेचर मध्ये प्रकाशित झालेला पुढील रिव्ह्यु मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती यावरील जास्तीत उपलब्ध संशोधनाचा आढावा घेतो Tully, J., Cross, B., Gerrie, B. et al. A systematic review and meta-analysis of brain volume abnormalities in disruptive behaviour disorders, antisocial personality disorder and psychopathy. Nat. Mental Health 1, 163–173 (2023). https://doi.org/10.1038/s44220-023-00032-0

मारवा Sun, 06/29/2025 - 09:28
तुमच्या प्रतिसादात literature review आणि meta analysis च्या सहाय्याने निष्कर्ष काढण्याची प्रचलित दिलेली पद्धत शास्त्रीय आणि उत्तम अशीच आहे याच्याशी सहमत आहे. माझा.specific प्रश्न असा की 1 तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते. 2 दुसरे कारण अनुवंशिकता हे सुद्धा असू शकते. जेव्हा अनुवंशिकता हा दोष असेल तेव्हा बिघडलेले पर्यावरण हे कारणीभूत नसणार. 3 तर या लेखात दिलेला पेपर तरी म्हणतो की यावर अजून संशोधन करणे गरजेचे आहे की कुठले कारण आहे 4 तर वरील दोन literature review आणि meta analysis या रीतीचा वापर करून असे सिद्ध झालेले आहे का की बिघडलेले पर्यावरण हे किडकी प्रजा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे ? (अनुवंशिकता नव्हे) हा वरील specific प्रश्न आहे.

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 09:42
तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.> पर्यावरणाच्या आघातांनी एका मर्यादेनंतर केंद्रकाम्लाची रचना बिघडते आणि त्यामुळे आनुवंशिक दोष निर्माण होतात. "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. पर्यावरण हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. भारतातील न्यायालये पर्यावरण आणि विकास असा संघर्ष असेल तर विकासाची बाजू घेतात, अशी ऐकीव माहिती आहे.

मारवा Sun, 06/29/2025 - 03:57
महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०
तुम्ही दिलेल्या लिंक वरील संशोधन प्रबंध वाचला. त्यात जो शेवटी संशोधकांनी निष्कर्ष दिलेला आहे त्यात त्यांनी याच विषयाच्या संदर्भात भविष्यात ज्या प्रश्नांवर संशोधन करण्याची गरज आहे त्यात असे म्हटलेले आहे की वरीलप्रमाणे मेंदूत झालेले बदल हे किती प्रमाणात 1 किती प्रमाणात अनुवंशिकते शी संबंधित आहेत ? 2 किती प्रमाणात सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत ? यावर म्हणजे मेंदूतील या बदलात वरील दोन घटकांपैकी कोणाचा वाटा किती हे ठरविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आहे. पण तुमच्या वरील विधानात तुम्ही आनुवंशिक कारणाशिवाय इतर घटक कारणीभूत आहेत असे जे म्हणत आहात त्याचा आधार किमान या तुम्ही इथे दिलेल्या पेपर मध्ये तरी आढळला नाही.

मारवा Sun, 06/29/2025 - 04:13
The results of the group comparison tentatively suggest a rather widespread disturbance of brain development in psychopathic subjects. Questions for future studies are e.g., to what degree these structural differences are heritable or associated with e.g. environmental factors. मला वाटते संशोधकांच्या गतीशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तसेच ते जोपर्यंत ठाम निष्कर्ष काढत नाही तो पर्यंत आपणही त्यांनी वापरलेल्या tentatively शब्दाचा संकोचाचा मान राखला पाहिजे.

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 08:14
श्री० मारवा, प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा बरोबर आहे पण एका मर्यादेपर्यंतच ... शोधनिबंधांमध्ये लिटरेचर रिव्ह्यु आणि मेटा-अ‍ॅनालिसिस असे दोन महत्त्वाचे मुख्य प्रकार असतात- ढोबळमानाने असे म्हणता येते की रिव्ह्यु प्रकारातले शोधनिबंध उपलब्ध संशोधानांचे गुणात्मक विश्लेषण करतात तर मेटा-अ‍ॅनालिसिस मध्ये उपलब्ध संशोधानांचे संख्यात्मक विश्लेषण करतात. या दोन अभ्यासांचे निष्कर्ष साधारण पणे असे मांडले जातात - Literature review: "Studies show mindfulness reduces anxiety in 60% of trials, though effects vary by population." Meta-analysis: *"Pooled data from 40 RCTs (n=5,000) show mindfulness reduces anxiety scores by 1.2 standard units (95% CI: 0.8–1.6)."* एकच एक अभ्यास विचारात घेतला तर तुम्ही म्हणता ती विधाने महत्त्वाची आहेत. पण तुम्ही मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती अशा बीजसंज्ञा देऊन शोध घेतला तर शोध-निबंधांचा पाऊस पडलेला दिसेल. त्यात वर दिलेले दोन प्रकारचे अभ्यास शोधले तर आणि कार्यकारणभावाचे जुजबी जरी ज्ञान असले तर पोपट मेला आहे याच्या अधिकृत घोषणेची वाट बघायची गरज उरत नाही. माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे...

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 08:38
एक राहून गेले. उदा० नेचर मध्ये प्रकाशित झालेला पुढील रिव्ह्यु मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती यावरील जास्तीत उपलब्ध संशोधनाचा आढावा घेतो Tully, J., Cross, B., Gerrie, B. et al. A systematic review and meta-analysis of brain volume abnormalities in disruptive behaviour disorders, antisocial personality disorder and psychopathy. Nat. Mental Health 1, 163–173 (2023). https://doi.org/10.1038/s44220-023-00032-0

मारवा Sun, 06/29/2025 - 09:28
तुमच्या प्रतिसादात literature review आणि meta analysis च्या सहाय्याने निष्कर्ष काढण्याची प्रचलित दिलेली पद्धत शास्त्रीय आणि उत्तम अशीच आहे याच्याशी सहमत आहे. माझा.specific प्रश्न असा की 1 तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते. 2 दुसरे कारण अनुवंशिकता हे सुद्धा असू शकते. जेव्हा अनुवंशिकता हा दोष असेल तेव्हा बिघडलेले पर्यावरण हे कारणीभूत नसणार. 3 तर या लेखात दिलेला पेपर तरी म्हणतो की यावर अजून संशोधन करणे गरजेचे आहे की कुठले कारण आहे 4 तर वरील दोन literature review आणि meta analysis या रीतीचा वापर करून असे सिद्ध झालेले आहे का की बिघडलेले पर्यावरण हे किडकी प्रजा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे ? (अनुवंशिकता नव्हे) हा वरील specific प्रश्न आहे.

युयुत्सु Sun, 06/29/2025 - 09:42
तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.> पर्यावरणाच्या आघातांनी एका मर्यादेनंतर केंद्रकाम्लाची रचना बिघडते आणि त्यामुळे आनुवंशिक दोष निर्माण होतात. "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. पर्यावरण हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. भारतातील न्यायालये पर्यावरण आणि विकास असा संघर्ष असेल तर विकासाची बाजू घेतात, अशी ऐकीव माहिती आहे.
लेखनविषय:
 सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे.

कॉर्बेटचं मृगजळ

आकाश खोत ·

मारवा Sat, 06/28/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे Sat, 06/28/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत Sun, 06/29/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत Wed, 07/02/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.

मारवा Sat, 06/28/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे Sat, 06/28/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत Sun, 06/29/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत Wed, 07/02/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात.

पावसाळी भटकंती - खोपोली

कंजूस ·
पावसाळी भटकंती - खोपोली.

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला, सगळा परिसर हिरवा होतो, झरे धावू लागतात आणि आपली सॅक भरण्याची गडबड सुरू होते.

खोपोली हे गाव खंडाळा घाटाच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पावसाळा सुरू झाला की डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसू लागतात. मुंबई लोकल ट्रेनस दर दोन तासांनी खोपोलीला येतात. तिकिट फक्त वीस रुपये. दोन तासांच्या प्रवासानंतर निसर्गात. तर इकडे

१. KP waterfall.
२. झेनिथ धबधबा.इथल्या झेनिथ कंपनीने काही सोयी पुरवल्या होत्या म्हणून ते नाव पडले.
३.याच्या उजवीकडे आणखी एक धबधबा,

कर्नलतपस्वी Fri, 06/27/2025 - 20:19
बघा,प्रेक्षणीयच. फोटो नंबर एक,असे वाटत आहे की कुणी साधू महाराज गळ्यात स्फटिकाच्या माळा घालून सुखासना मधे साधनेला बसले आहेत. मस्तच.

गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 13:07
फोटोही आवडले. बऱ्याचवेळा दूरवरचे फिरणे होते पण जवळची ठिकाणे राहून जातात .

विअर्ड विक्स Wed, 07/02/2025 - 12:56
मस्त भटकंती. प्रकाशचित्रे मस्त . स्वस्तात मस्त भटकंती ... तरी यावेळी खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले का ? वारंवारता कमी आहे त्यामुळे टाकले तर बरे होईल. कर्जतहून खोपोलीला जाण्याचा काही इतर पर्याय असल्यास पण कळवा ....

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस Wed, 07/02/2025 - 14:45
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले>> मुंबईतील पर्यटकच इथे अधिक जातात आणि त्या सर्वांना m indicator app माहीत असते त्यामुळे त्या वेळापत्रकाची देण्याची गरज वाटली नाही. किंवा पनवेल ते खोपोली रस्ता आहेच. सिंहगड कर्जत ला 8:05 ला आल्यास 8:36 ची खोपोली ट्रेन आहे. UTS APP ने तिकिट काढता येईल. प्रगती एक्सप्रेस साठी (९:१८) ०९:४०ची खोपोली आहे. A.पण पुण्याहून( रेल्वेने )येणारे असतील तर त्यासाठी देतो. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या आहेत तसेच लोकल ट्रेनसही आहेत त्याने लोणावळ्याला येता येते. लोणावळ्याला बाहेर पडून एसटीबस डेपोकडे जाताना अगोदरच डावीकडे एका गल्लीत " लोणावळा ते खोपोली" जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या बसेस उभ्या असतात. ( विचारा, सापडेल) साधारणपणे अर्धा ते एक तासाने बस असतात. त्यात बसून शेवटच्या खोपोली डेपोत उतरावे. येथून पाचशे मिटर्सवर खोपोली रेल्वे स्टेशन आहे. तिथे वेगवेगळे ओटो रिक्षा स्टँड आहेत. १.खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज मठ ( एक किलोमीटर) १५/प्रती सीट २.खोपोली रेल्वे स्टेशन ते झेनिथ वाटरफालसाठी /KP WATERFALLS नाका दत्तमंदिर आहे ( अंदाजे दोन किलोमिटर) २०रु/सीट आहे. ३. गगनगिरी मठ ते दत्तमंदिर झेनिथ वाटरफालसाठी ४०/- सीट. खोपोली ते कर्जत रस्त्याने कुणी जात नाही. लोकल ट्रेनच सोयीची आहे. वाटेत पळसधरी स्टेशनला उतरून तलाव, अक्कलकोट स्वामी मंदिर मठ आणि एक धबधबा आहे ते पाहता येईल. शिवाय सोनगिरी ट्रेकही आहे. B. पुण्याहून वाहनाने रस्त्याने येणार असाल तर घाटातले "खोपोली डायवर्शन" पकडून खाली "खालापूर" नाक्या पर्यंत यावे. तिथून राईट टर्न घेऊन बाजार रस्त्याने खोपोली स्टेशन गाठता येईल. शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते . शक्यतो टाळावे. तिकडे तीन चार तास खूप होतात.

In reply to by कंजूस

विअर्ड विक्स गुरुवार, 07/03/2025 - 10:47
धन्यवाद. विचारणारच होतो कारण पळसदरी पुणे मुंबई प्रवासात पास होतांना दिसते पण तिथे असणारी प्रेक्षणीय स्थळांची माहिती नव्हती.

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 15:41
भाविकांसाठी पळसदरीच्या अक्कलकोट स्वामी मठात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला प्रसादाचे जेवण दुपारी असते. खोपोलीच्या गगनगिरी मठातही दुपारी अकरा ते दीड भोजन प्रसाद ( रु वीस फक्त) रोजच असतो. इथे मात्र विकांत नसला तरी दोनशे भाविक प्रसादाला असतात.

In reply to by श्वेता व्यास

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 15:36
आपल्या वाहनाने जर का माथेरानला जाणार असाल तर तिकडून हॉटेलातून सकाळी चेकाऊट केल्यावर भिवपुरी येथील धरण पाहता येईल. किंवा भिवपुरी फॉल्स ( पूर्वीचं नाव अशाणे धबधबा) पाहता येईल. कुटुंबासह जाण्यासाठी हा उत्तम आहे. तसेच पुढे खोपोलीला जाऊन झेनिथ धबधबा पाहता येईल. परतताना पुणे किंवा मुंबई महामार्ग आहेच. म्हणजे तो दिवसही मजेत जाईल.

In reply to by कंजूस

श्वेता व्यास गुरुवार, 07/03/2025 - 17:10
होय, आपल्या वाहनानेच प्रवासाचा बेत असतो, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा दिवसही सत्कारणी लागेल. यापैकी फक्त गगनगिरी मठ पाहिलेला आहे आधी. पावसाळा नसतानाही निसर्गरम्य परिसर असतो, आता तर तुमच्या प्रचिंप्रमाणे नक्कीच सुंदर दिसेल.

नूतन गुरुवार, 07/17/2025 - 02:50
निसर्गरम्य ठिकाण आहे. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना म्हणजे 75/76 साली गेल्याचं आठवतंय. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे झेनिथ कंपनीची वसाहत होती. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक तिथे रहात होते. म्हणून मैत्रिणी मैत्रीणी गेलो होतो.

कंजूस गुरुवार, 07/17/2025 - 04:00
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर आणि जाण्यासाठी योग्य आहे. स्टेशनपासून शेअर रिक्षा मिळतात.( ५०/- सीट). बाजारातून महावीर चौकातून रिक्षा घेतल्यास २०/- सीट आहे. हा चौक जवळच आहे. शनिवार रविवारी मात्र जाऊ नका.

कर्नलतपस्वी Fri, 06/27/2025 - 20:19
बघा,प्रेक्षणीयच. फोटो नंबर एक,असे वाटत आहे की कुणी साधू महाराज गळ्यात स्फटिकाच्या माळा घालून सुखासना मधे साधनेला बसले आहेत. मस्तच.

गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 13:07
फोटोही आवडले. बऱ्याचवेळा दूरवरचे फिरणे होते पण जवळची ठिकाणे राहून जातात .

विअर्ड विक्स Wed, 07/02/2025 - 12:56
मस्त भटकंती. प्रकाशचित्रे मस्त . स्वस्तात मस्त भटकंती ... तरी यावेळी खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले का ? वारंवारता कमी आहे त्यामुळे टाकले तर बरे होईल. कर्जतहून खोपोलीला जाण्याचा काही इतर पर्याय असल्यास पण कळवा ....

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस Wed, 07/02/2025 - 14:45
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक डकवायचे राहिले>> मुंबईतील पर्यटकच इथे अधिक जातात आणि त्या सर्वांना m indicator app माहीत असते त्यामुळे त्या वेळापत्रकाची देण्याची गरज वाटली नाही. किंवा पनवेल ते खोपोली रस्ता आहेच. सिंहगड कर्जत ला 8:05 ला आल्यास 8:36 ची खोपोली ट्रेन आहे. UTS APP ने तिकिट काढता येईल. प्रगती एक्सप्रेस साठी (९:१८) ०९:४०ची खोपोली आहे. A.पण पुण्याहून( रेल्वेने )येणारे असतील तर त्यासाठी देतो. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या आहेत तसेच लोकल ट्रेनसही आहेत त्याने लोणावळ्याला येता येते. लोणावळ्याला बाहेर पडून एसटीबस डेपोकडे जाताना अगोदरच डावीकडे एका गल्लीत " लोणावळा ते खोपोली" जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या बसेस उभ्या असतात. ( विचारा, सापडेल) साधारणपणे अर्धा ते एक तासाने बस असतात. त्यात बसून शेवटच्या खोपोली डेपोत उतरावे. येथून पाचशे मिटर्सवर खोपोली रेल्वे स्टेशन आहे. तिथे वेगवेगळे ओटो रिक्षा स्टँड आहेत. १.खोपोली रेल्वे स्टेशन ते गगनगिरी महाराज मठ ( एक किलोमीटर) १५/प्रती सीट २.खोपोली रेल्वे स्टेशन ते झेनिथ वाटरफालसाठी /KP WATERFALLS नाका दत्तमंदिर आहे ( अंदाजे दोन किलोमिटर) २०रु/सीट आहे. ३. गगनगिरी मठ ते दत्तमंदिर झेनिथ वाटरफालसाठी ४०/- सीट. खोपोली ते कर्जत रस्त्याने कुणी जात नाही. लोकल ट्रेनच सोयीची आहे. वाटेत पळसधरी स्टेशनला उतरून तलाव, अक्कलकोट स्वामी मंदिर मठ आणि एक धबधबा आहे ते पाहता येईल. शिवाय सोनगिरी ट्रेकही आहे. B. पुण्याहून वाहनाने रस्त्याने येणार असाल तर घाटातले "खोपोली डायवर्शन" पकडून खाली "खालापूर" नाक्या पर्यंत यावे. तिथून राईट टर्न घेऊन बाजार रस्त्याने खोपोली स्टेशन गाठता येईल. शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते . शक्यतो टाळावे. तिकडे तीन चार तास खूप होतात.

In reply to by कंजूस

विअर्ड विक्स गुरुवार, 07/03/2025 - 10:47
धन्यवाद. विचारणारच होतो कारण पळसदरी पुणे मुंबई प्रवासात पास होतांना दिसते पण तिथे असणारी प्रेक्षणीय स्थळांची माहिती नव्हती.

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 15:41
भाविकांसाठी पळसदरीच्या अक्कलकोट स्वामी मठात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला प्रसादाचे जेवण दुपारी असते. खोपोलीच्या गगनगिरी मठातही दुपारी अकरा ते दीड भोजन प्रसाद ( रु वीस फक्त) रोजच असतो. इथे मात्र विकांत नसला तरी दोनशे भाविक प्रसादाला असतात.

In reply to by श्वेता व्यास

कंजूस गुरुवार, 07/03/2025 - 15:36
आपल्या वाहनाने जर का माथेरानला जाणार असाल तर तिकडून हॉटेलातून सकाळी चेकाऊट केल्यावर भिवपुरी येथील धरण पाहता येईल. किंवा भिवपुरी फॉल्स ( पूर्वीचं नाव अशाणे धबधबा) पाहता येईल. कुटुंबासह जाण्यासाठी हा उत्तम आहे. तसेच पुढे खोपोलीला जाऊन झेनिथ धबधबा पाहता येईल. परतताना पुणे किंवा मुंबई महामार्ग आहेच. म्हणजे तो दिवसही मजेत जाईल.

In reply to by कंजूस

श्वेता व्यास गुरुवार, 07/03/2025 - 17:10
होय, आपल्या वाहनानेच प्रवासाचा बेत असतो, त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा दिवसही सत्कारणी लागेल. यापैकी फक्त गगनगिरी मठ पाहिलेला आहे आधी. पावसाळा नसतानाही निसर्गरम्य परिसर असतो, आता तर तुमच्या प्रचिंप्रमाणे नक्कीच सुंदर दिसेल.

नूतन गुरुवार, 07/17/2025 - 02:50
निसर्गरम्य ठिकाण आहे. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना म्हणजे 75/76 साली गेल्याचं आठवतंय. माझ्या आठवणीप्रमाणे तिथे झेनिथ कंपनीची वसाहत होती. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक तिथे रहात होते. म्हणून मैत्रिणी मैत्रीणी गेलो होतो.

कंजूस गुरुवार, 07/17/2025 - 04:00
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर आणि जाण्यासाठी योग्य आहे. स्टेशनपासून शेअर रिक्षा मिळतात.( ५०/- सीट). बाजारातून महावीर चौकातून रिक्षा घेतल्यास २०/- सीट आहे. हा चौक जवळच आहे. शनिवार रविवारी मात्र जाऊ नका.

कंट्या - मराठी कादंबरी अभिप्राय

राघवेंद्र ·

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:16
कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)

धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 22:16
कंट्या ? मी बाबा भांड यांची "तंट्या" कादंबरी वाचलेली आहे. कंट्या पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात माझे मर्यादित वाचन हे देखील एक कारण असू शकेल. कोण जाणो उद्या मंट्या, फंट्या, झांट्या नावाच्या पण कादंबर्‍या यायच्या. असो. ओळख आवडली. (झांटे आडनाव बहुधा गोवा/ कोकणात ऐकले आहे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमीप्रमाणे ग्रंथालयात फिरत होतो आणि सहज पुस्तकं चाळत होतो. दरवेळी २-४ मराठी पुस्तकं घरी येतात, पण पूर्ण फार कमी वेळा होतं. यावेळी एक वेगळंच पुस्तक नजरेस पडलं – ‘कंट्या’ लेखक गणेश बर्गे. कथाही तितकीच साधी, पण हृदयाला भिडणारी – एका गावात आजी-आजोबांसोबत राहणारा एक मुलगा, ज्याने कधीच आपल्या आईला पाहिलेला नाही आणि वडिलांनी कधीच सांभाळलेलं नाही. सुरुवात होते आनंदी स्वभावाच्या ‘कंट्या’पासून.

आहुपे - चिंब पावसाळी भटकंती

प्रचेतस ·

राघवेंद्र Fri, 06/27/2025 - 01:40
ही सहल म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभव! सगळी हवा, धुके, धबधबे आणि हिरवळ मनाला आल्हाददायक वाटली. आठवणीत राहणारी, मन भरून टाकणारी एक अप्रतिम ट्रिप!

कर्नलतपस्वी Fri, 06/27/2025 - 05:38
चिंब पावसानं रानं झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता ना येई काही साजणा बोलांनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी ना धो महानोर आठवले (आठवले क्रियापद)

किल्लेदार Sun, 06/29/2025 - 08:10
सुंदरच. आणि मुख्य म्हणजे तीट लावण्यापुरताही मनुष्यप्राणी दिसत नाही त्यामुळे दृष्ट लागण्याएवढे सुंदर.

प्रचि बघुनच गारेगार वाटले. मस्त केलीत भटकंती. गोरख मच्छिन्द्राचे सुळके बघुन अंगावर रोमांच आले. जुने दिवस आठवले :)

जुइ Tue, 07/01/2025 - 20:21
फोटो खूपच आवडले! भटकंती एकदम झक्कास झाली.

राघवेंद्र Fri, 06/27/2025 - 01:40
ही सहल म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक स्वर्गीय अनुभव! सगळी हवा, धुके, धबधबे आणि हिरवळ मनाला आल्हाददायक वाटली. आठवणीत राहणारी, मन भरून टाकणारी एक अप्रतिम ट्रिप!

कर्नलतपस्वी Fri, 06/27/2025 - 05:38
चिंब पावसानं रानं झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता ना येई काही साजणा बोलांनी झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी ना धो महानोर आठवले (आठवले क्रियापद)

किल्लेदार Sun, 06/29/2025 - 08:10
सुंदरच. आणि मुख्य म्हणजे तीट लावण्यापुरताही मनुष्यप्राणी दिसत नाही त्यामुळे दृष्ट लागण्याएवढे सुंदर.

प्रचि बघुनच गारेगार वाटले. मस्त केलीत भटकंती. गोरख मच्छिन्द्राचे सुळके बघुन अंगावर रोमांच आले. जुने दिवस आठवले :)

जुइ Tue, 07/01/2025 - 20:21
फोटो खूपच आवडले! भटकंती एकदम झक्कास झाली.
पावसात भिजलेले सह्याद्रीतले चिंब रस्ते, धुक्यात हरवलेली गूढरम्य देवराई आणि खोलवर कोसळणारे कडे; याहून अधिक सुंदर काही असतं का? पुणे, नगर, नाशिक, सातारा कोणत्याही जिल्ह्यांच्या पश्चिमेकडे या दिवसांत जावं, सर्वत्र थोड्या फार फरकाने असंच दृश्य सगळीकडे दिसत असतं. पण पुण्याचा पश्चिम भाग त्यामानाने जवळ, एका दिवसांत अगदी आटोपशीपणे उरकणारा त्यामुळे यंदा ऐन पावसाळ्यात जायचं ठरवलं ते आहुप्याला. खरं तर खूप पूर्वी आहुपे घाटातून कोकणात खोपीवलीला उतरलो होतो पण नंतर ह्या नितांतसुंदर ठिकाणी जाणं झालंच नव्हतं. मात्र काही योग येतात ते असे अचानकच. आहुपे तसं पुण्याला जवळ. घरापासून जेमतेम सव्वाशे किमी.