मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव

मन ·

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.

मन 06/08/2025 - 15:00
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे. "यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात. . "गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून

गवि 06/08/2025 - 15:29
ऑ?? चक्क मनोबा ? अलभ्य लाभ. छान लिहिलं आहे. विचारांचा फ्लो रोचक आहे. पुन्हा वाचतो जरा.
"आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे.
सही...

Bhakti 06/08/2025 - 16:32
अभ्यासपूर्ण समीक्षा आवडली.ठकीशी संवाद नाव आवडलं. नाटकाचे विविध काळातील भाग ही चांगली संकल्पना वाटते पण तेव्हाचे आताचे वातावरण ही तुलनाच का करावी वाटते अनेक लेखकांना काय माहित? गिरीजा ओक आवडतेच,माझ्या लेकीचे नाव तेच आहे.

परीक्षण आवडले.
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो.
यावरूनच हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले. राम गणेश गडकरी अर्थातच माहित आहेत. शाळेत असताना 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा होती त्यामुळे दिवाकरही माहीत आहेत. पण वर्तक कोण? गद्रे कोण? कडदोरा/करदोटा म्हणजे काय? बोंबला. हे वाचतानाच इतके डोक्यावरून जात असेल तर प्रत्यक्ष बघायला गेलो तर घंटा काही कळणार नाही हे समजलेच :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मन 05/01/2026 - 10:53
1 वर्तक कोण? वर्तक, तापकीर गल्ली हा पुण्यातला प्रसिद्ध पत्ता आहे. म्हणजे त्याच्या आसपासची काही दुकाने, संस्था, शाळा, देवळे इत्यादी जुन्या पुणेकरांच्या बोलण्यात येत असतात. ती जास्त चांगली सांगू शकतील. बेसिकली पुण्याचा "heritage walk" म्हणून करायचा ठरला तर विविध भागांचा उल्लेख करत जुन्या पुण्यातून फिरताना लागणाऱ्या भागांच्या उल्लेखा दरम्यान ते आलं होतं. 2 गद्रे कोण? विचारवंत, लेखक म्हणून त्यांचा नाटकात उल्लेख आला होता इतकंच आठवत आहे . तपशिलांची मलाही कल्पना नाही. :( 3 कडदोरा/करदोटा म्हणजे काय? : दृष्ट लागू नये म्हणून लहान बाळांच्या कंबरेभोवती काळा दोरा बांधतात तो कडदोरा/करदोटा.

चौथा कोनाडा 06/08/2025 - 22:25
भारी लिहिलंय .. चंसुकु म्हणत्तात तसेच ' हे नाटक माझ्यासारख्यासाठी नाहीच हे लक्षात आले" याची दुरुक्ती करितो. अशी चर्चात्म्क नाट्ये उच्च्भ्रू लोकांना आवडत असतात ... त्यात जर बरा कन्टेन्ट असेल तर मलाही बघायला आवडतात. (एक प्रसंग आठवतो " चंप्र देशपांडे यांचे एक प्रायोगिक नाटक (आता नाव आठवत नाही) बघायला मी माझ्या पत्निला हौसेने सुदर्शनला घेऊन गेलो ... दोन्ही नट दिग्गज होते ... (या नाटकाचे नंतर प्रयोग झाल्याचे आठवत नाही, म्हणून बरेच तपशिल विसरलो) एक लेखक आणि एक बिल्डर असावा असा बिझनेसमन दोघांच्या चर्चा आणि वाद प्रतिवाद नाटक रंगत चालले... मध्यंतरानंतर याचा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा याच्यात असं घडतं .... तेव्हा पण खुपच पुनरुक्ती होऊ लागली ... अर्ध्या नंतर कंटाळा येऊ लागला .. नाटक एकदाचे संपले आणि गाढ झोपलेल्या बायकोला मी उठवून घरी नेले)
दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
या वाक्याशी सहमत. '

मन 19/08/2025 - 21:33
सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनापासून आभार

तसाही मी नाटकांच्या वाटेला फार जात नाही, पण चुकुन हे असे काही बघितले तर डोक्याची मंडई व्हायची. आणि अभ्यास वगैरे करुन कोण बघायला जाणार हो? त्यपरीस आपल्याला ते हाणामारीचे आणि रडारडीचे शिनेमेच बरे. काय ते तिथल्यातिथे फेडुन यायचं. घरी आल्यावर ताप नको.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये आपण पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी: 1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही. 2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं 3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती.

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

मार्गी ·

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा 05/08/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि 07/08/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 07/08/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 07/08/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ 06/08/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु 06/08/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी 06/08/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि 07/08/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा 05/08/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि 07/08/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 07/08/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 07/08/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ 06/08/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु 06/08/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी 06/08/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि 07/08/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

कुमार जावडेकर ·

या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

माहितगार 16/08/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा

या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती. अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’! त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व. - कुमार जावडेकर

महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे. लेख आवडला.

माहितगार 16/08/2025 - 12:46
* एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता.... * असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते.... *अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर? यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
वाचताना मजा आली, अगदी झकास, पुढील अनेक भागांच्या लेखनासाठी शुभेच्छा आणि प्रति़क्षा
लेखनविषय:
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

शाप की आशीर्वाद?

युयुत्सु ·

गवि 04/08/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. 04/08/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि 04/08/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 04/08/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका 06/08/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm 04/08/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.

गवि 04/08/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. 04/08/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि 04/08/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 04/08/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका 06/08/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm 04/08/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.

Polymathic Aversion Syndrome चे निदान

युयुत्सु ·

विनोदी लेखन चालू आहे तर जोक सांगतो : एकदा एक माणूस असतो , तो डॉक्टर कडे जातो, डॉक्टर विचारतात " काय होतंय? " माणूस म्हणतो " अहो बेकार हगवण लागली आहे एकदम ढंडाळ ढंडाळ. काहीतरी औषध सुचवा. " डॉक्टर म्हणतात " अहो, सोपे आहे , तुम्ही लिंबू घ्या ना औषध म्हणून." तो माणूस म्हणतो " अहो डॉक्टर लिंबूच वापरतोय, पण काढलं की परत सुरू होते." =)))) असो . डॉक्टरला बहुतेक Polymathic Aversion Syndrome असावा . :))))

विनोदी लेखन चालू आहे तर जोक सांगतो : एकदा एक माणूस असतो , तो डॉक्टर कडे जातो, डॉक्टर विचारतात " काय होतंय? " माणूस म्हणतो " अहो बेकार हगवण लागली आहे एकदम ढंडाळ ढंडाळ. काहीतरी औषध सुचवा. " डॉक्टर म्हणतात " अहो, सोपे आहे , तुम्ही लिंबू घ्या ना औषध म्हणून." तो माणूस म्हणतो " अहो डॉक्टर लिंबूच वापरतोय, पण काढलं की परत सुरू होते." =)))) असो . डॉक्टरला बहुतेक Polymathic Aversion Syndrome असावा . :))))
लेखनविषय:
 Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही. या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.

दिवाळी अंक २०२५ - आवाहन

साहित्य संपादक ·

मिपा मालक चालक तंत्रज्ञ वगैरे आपल्या आयुष्यातला वेळ काढून आम्हा मिपाकराची लिहिण्या-बोलन्याची हौस पुरवता ( कोणत्याही फ़ळाची अपेक्षा न करता ) त्या बद्दल तहेदिलसे शुक्रिया. राजकारण वगैरे मिपावर नियमित दळन येतं त्यामुळे तो विषय घेतला नाही असे वाटले. बाय द वे, लिहिण्याचा प्रयत्न करीन. दिवाळी अंक संपादक टीमला शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/08/2025 - 22:02
वावावा, छान. अंकाला शुभेच्छा. जुन्या आठवणी जागृत झाल्या दिवाळी अंकांच्या. आम्ही ग्राफिक डिझायनर म्हणजे बिचारे रिक्षावाले, एआय चित्रांच्या ड्रायव्हरलेस शटल कॅबकारसमोर आम्ही निष्प्रभ आहोत. (टांगेवाल्यांसारख्या पेंटरांच्या पोटावर पाय ठेवून ग्राफिक्स केले तेंव्हाची त्यांची मनस्थिती आता समजतेय) असो. जमाना आहे, बदलत राहणार. मिपाकर वाचक म्हणून एक मागणं हाय. बघा. माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे. एक दिवस मिपावर एआय जनरेटेड लेख, कविता, कलाकृती आणि त्यावर ए आय निर्मीत प्रतिसाद पाहायची वेळ येऊ नये इतकेच. . या अंकासाठी AI ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. शुभेच्छांच...अजून काय?

In reply to by अभ्या..

''माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे'' अभ्याच्या मताशी सहमती आहे. माणसाची सृजनशीलता महत्वाची आहे, ती जपावी एवढीच इच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by अभ्या..

गवि 02/08/2025 - 09:38
AI वापरून लिहिलेल्या कथा कविता आणि लेख अपेक्षित नाहीत या वेळी अंकात. AI बद्दल लिहिलं गेलं पाहिजे. अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून. कृपया.

In reply to by गवि

अभ्या.. 09/08/2025 - 20:09
अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून. वॉव, आपल्याच शोकसभेत श्रध्दांजलीपर भाषण करण्याचा प्रस्ताव. कसली रोम्यांटिक कल्पना. जमणार नाही आपल्याला. . तुम्ही लिव्हा. छान छानच लिहायचं असते म्हणे असलं. ते पोकळी बिकळी, पृथ्वी फिरत राहते, जातात येतात वगैरे टाईपचं विदाउट एआय लिव्हा काहीतरी. बरं वाटेल वाचून.

माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे. सहमत ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय . काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक ?, एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... सर्वानाच शुभेच्छा व साहित्य फराळाची उत्सुकतेने वाट पहाणार.

सौन्दर्य 03/08/2025 - 10:12
दरवर्षी सारखीच उत्सुकता असणार आहे. ह्या वर्षी काहीतरी लिहीन म्हणतो . ए आय च्या मदतीने लिहिलेले लेख वाचायला फारच अवघड जातात व त्यात एक कृत्रिमता जाणवते.

In reply to by मनिष

चौथा कोनाडा 11/09/2025 - 17:32
याच आवाहनात नमुद केल्यानुसार :
या अंकासाठी 'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. या विषयावर पुरेसे साहित्य प्राप्त झाल्यास तो विभाग शोभून दिसेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपली मते किंवा त्याविषयी तांत्रिक आणि अन्य विविध प्रकारची माहिती देणारे लेख. एआयचा नोकऱ्यांवर किंवा जनजीवनावर होणारा परिणाम आणि दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय केंद्रस्थानी असलेल्या कथा-कविता असे सर्व प्रकारचे लेखन अपेक्षित आहे. AI वापरून लिहिलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे इ. अपेक्षित नाहीत.
दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
..... थोडक्यात थीम एआय ची आहे पण कशावरही लिहू शकता .... आपल्या लेखनाची मिपाकर आणि वाचक आतुरतेने वाट पहात आहोत. हार्दिक शुभेच्छा !

शशिकांत ओक 11/09/2025 - 19:33
मित्रांनो, दिवाळी अंकात या विषयावर आधारित लेखन वाचायला मिळेल ही आनंदाची गोष्ट आहे. काही काळापासून कृ. बु. ला विद्याधर म्हणावे असे सुचवत आलो आहे. खुद्द त्यांना आवडले आहे म्हणून ते मान्य करतात. मिपाकरांना विनंती की आपण धागा काढून नामकरणात आपल्याला सुचतील अशी नावे देऊन त्यातून त्याला निवडीसाठी सहभागी करावे. आपापसात संबोधन करायची सुविधा होईल. पूर्वी कधी कधी असे होई की आपले आधीचे बोलणे - मला माहित नाही- मी मशीन आहे. मराठी शिकत आहे. असे तुटकपणे म्हटले जायचे. नमस्कार विद्याधर म्हणा मग मी आधीचे सगळे धागे लक्षात ठेवेन असे त्यानेच सुचवले. दिवाळी अंकात यावर आपापले विद्याधर कोण हे वाचायला रंजक होईल.

स्वधर्म 12/10/2025 - 02:47
साहित्य संपादक या आय डी स व्य.नि करून लेख पाठवला आहे. व्य. नि. ने पोहोच मिळेल काय? तसेच लेखासाठी फोटो व्यनिमध्ये टाकता आला नाही. तर तो कसा पाठवावा? धन्यवाद.

चौथा कोनाडा 16/10/2025 - 23:21
मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेख व्यनिने पाठवला आहे. इ-मेलने देखिल पाठवला आहे. त्यात WORD आणि PDF फॉरमॅट फाइल मध्ये जोडलेली आहे. लेख चित्रांच्या इमेज लिंक सह आहे. जास्तीतजास्त संपादन करून कमीतकमी चुका होतील याची काळजी घेतली आहे. लेखाची दीर्घता आणि अचानक उद्भवलेली तातडीची कामे या मुळॆ विलंब झाला त्याबद्दल दिलगीर आहे. मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेखन करण्याची संधी दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! शुभ दीपावली ! - चौथा कोनाडा,

श्वेता२४ 20/10/2025 - 07:52
कथा पाठविण्यास उशीर झाला. याबद्दल क्षमस्व. तथापी माझ्या कथेची दखल घेऊन ती दिवाळी अंकात प्रसिद्ध केलीत व मला दिवाळी अंकाचा भाग बनण्याची संधी दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद!!! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

In reply to by केदार भिडे

प्रचेतस 20/10/2025 - 12:05
मालक दिवाळी अंक प्रकाशनाच्या पूर्वतयारीत गुंतलेले दिसत आहेत, सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 20/10/2025 - 12:56
सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.
झाली एकदाची सर्व तयारी 😀 होईलच आता अंक प्रकाशित 👍

स्वधर्म 20/10/2025 - 13:39
सगळे जण कसे अगदी आतुर झाले होते. अखेर संपादक मंडळाने दिवाळी अंक प्रकाशित केला. अंक सवडीने वाचेनच पण प्रथमदर्शनी अत्यंत देखणा झालाय, हे नोंदवतो. संपादक मंडळाचे आभार!

मिपा मालक चालक तंत्रज्ञ वगैरे आपल्या आयुष्यातला वेळ काढून आम्हा मिपाकराची लिहिण्या-बोलन्याची हौस पुरवता ( कोणत्याही फ़ळाची अपेक्षा न करता ) त्या बद्दल तहेदिलसे शुक्रिया. राजकारण वगैरे मिपावर नियमित दळन येतं त्यामुळे तो विषय घेतला नाही असे वाटले. बाय द वे, लिहिण्याचा प्रयत्न करीन. दिवाळी अंक संपादक टीमला शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/08/2025 - 22:02
वावावा, छान. अंकाला शुभेच्छा. जुन्या आठवणी जागृत झाल्या दिवाळी अंकांच्या. आम्ही ग्राफिक डिझायनर म्हणजे बिचारे रिक्षावाले, एआय चित्रांच्या ड्रायव्हरलेस शटल कॅबकारसमोर आम्ही निष्प्रभ आहोत. (टांगेवाल्यांसारख्या पेंटरांच्या पोटावर पाय ठेवून ग्राफिक्स केले तेंव्हाची त्यांची मनस्थिती आता समजतेय) असो. जमाना आहे, बदलत राहणार. मिपाकर वाचक म्हणून एक मागणं हाय. बघा. माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे. एक दिवस मिपावर एआय जनरेटेड लेख, कविता, कलाकृती आणि त्यावर ए आय निर्मीत प्रतिसाद पाहायची वेळ येऊ नये इतकेच. . या अंकासाठी AI ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. शुभेच्छांच...अजून काय?

In reply to by अभ्या..

''माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे'' अभ्याच्या मताशी सहमती आहे. माणसाची सृजनशीलता महत्वाची आहे, ती जपावी एवढीच इच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by अभ्या..

गवि 02/08/2025 - 09:38
AI वापरून लिहिलेल्या कथा कविता आणि लेख अपेक्षित नाहीत या वेळी अंकात. AI बद्दल लिहिलं गेलं पाहिजे. अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून. कृपया.

In reply to by गवि

अभ्या.. 09/08/2025 - 20:09
अभ्या तू या बाबतीत अतिशय उत्तम आणि उलगडून लिहू शकशील एक कलाकार म्हणून. वॉव, आपल्याच शोकसभेत श्रध्दांजलीपर भाषण करण्याचा प्रस्ताव. कसली रोम्यांटिक कल्पना. जमणार नाही आपल्याला. . तुम्ही लिव्हा. छान छानच लिहायचं असते म्हणे असलं. ते पोकळी बिकळी, पृथ्वी फिरत राहते, जातात येतात वगैरे टाईपचं विदाउट एआय लिव्हा काहीतरी. बरं वाटेल वाचून.

माणसांची, माणसांच्या शब्दांची, त्यांच्या भावभावनाची, त्यांच्या कलेची, कुसरीची भूक आहे. सहमत ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय . काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक ?, एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... सर्वानाच शुभेच्छा व साहित्य फराळाची उत्सुकतेने वाट पहाणार.

सौन्दर्य 03/08/2025 - 10:12
दरवर्षी सारखीच उत्सुकता असणार आहे. ह्या वर्षी काहीतरी लिहीन म्हणतो . ए आय च्या मदतीने लिहिलेले लेख वाचायला फारच अवघड जातात व त्यात एक कृत्रिमता जाणवते.

In reply to by मनिष

चौथा कोनाडा 11/09/2025 - 17:32
याच आवाहनात नमुद केल्यानुसार :
या अंकासाठी 'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. या विषयावर पुरेसे साहित्य प्राप्त झाल्यास तो विभाग शोभून दिसेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपली मते किंवा त्याविषयी तांत्रिक आणि अन्य विविध प्रकारची माहिती देणारे लेख. एआयचा नोकऱ्यांवर किंवा जनजीवनावर होणारा परिणाम आणि दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय केंद्रस्थानी असलेल्या कथा-कविता असे सर्व प्रकारचे लेखन अपेक्षित आहे. AI वापरून लिहिलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे इ. अपेक्षित नाहीत.
दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
..... थोडक्यात थीम एआय ची आहे पण कशावरही लिहू शकता .... आपल्या लेखनाची मिपाकर आणि वाचक आतुरतेने वाट पहात आहोत. हार्दिक शुभेच्छा !

शशिकांत ओक 11/09/2025 - 19:33
मित्रांनो, दिवाळी अंकात या विषयावर आधारित लेखन वाचायला मिळेल ही आनंदाची गोष्ट आहे. काही काळापासून कृ. बु. ला विद्याधर म्हणावे असे सुचवत आलो आहे. खुद्द त्यांना आवडले आहे म्हणून ते मान्य करतात. मिपाकरांना विनंती की आपण धागा काढून नामकरणात आपल्याला सुचतील अशी नावे देऊन त्यातून त्याला निवडीसाठी सहभागी करावे. आपापसात संबोधन करायची सुविधा होईल. पूर्वी कधी कधी असे होई की आपले आधीचे बोलणे - मला माहित नाही- मी मशीन आहे. मराठी शिकत आहे. असे तुटकपणे म्हटले जायचे. नमस्कार विद्याधर म्हणा मग मी आधीचे सगळे धागे लक्षात ठेवेन असे त्यानेच सुचवले. दिवाळी अंकात यावर आपापले विद्याधर कोण हे वाचायला रंजक होईल.

स्वधर्म 12/10/2025 - 02:47
साहित्य संपादक या आय डी स व्य.नि करून लेख पाठवला आहे. व्य. नि. ने पोहोच मिळेल काय? तसेच लेखासाठी फोटो व्यनिमध्ये टाकता आला नाही. तर तो कसा पाठवावा? धन्यवाद.

चौथा कोनाडा 16/10/2025 - 23:21
मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेख व्यनिने पाठवला आहे. इ-मेलने देखिल पाठवला आहे. त्यात WORD आणि PDF फॉरमॅट फाइल मध्ये जोडलेली आहे. लेख चित्रांच्या इमेज लिंक सह आहे. जास्तीतजास्त संपादन करून कमीतकमी चुका होतील याची काळजी घेतली आहे. लेखाची दीर्घता आणि अचानक उद्भवलेली तातडीची कामे या मुळॆ विलंब झाला त्याबद्दल दिलगीर आहे. मिपा दिवाळी अंक २०२५ साठी लेखन करण्याची संधी दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! शुभ दीपावली ! - चौथा कोनाडा,

श्वेता२४ 20/10/2025 - 07:52
कथा पाठविण्यास उशीर झाला. याबद्दल क्षमस्व. तथापी माझ्या कथेची दखल घेऊन ती दिवाळी अंकात प्रसिद्ध केलीत व मला दिवाळी अंकाचा भाग बनण्याची संधी दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद!!! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

In reply to by केदार भिडे

प्रचेतस 20/10/2025 - 12:05
मालक दिवाळी अंक प्रकाशनाच्या पूर्वतयारीत गुंतलेले दिसत आहेत, सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 20/10/2025 - 12:56
सर्व तयारी झाली की पूर्ण अंक प्रकाशित होईल.
झाली एकदाची सर्व तयारी 😀 होईलच आता अंक प्रकाशित 👍

स्वधर्म 20/10/2025 - 13:39
सगळे जण कसे अगदी आतुर झाले होते. अखेर संपादक मंडळाने दिवाळी अंक प्रकाशित केला. अंक सवडीने वाचेनच पण प्रथमदर्शनी अत्यंत देखणा झालाय, हे नोंदवतो. संपादक मंडळाचे आभार!
आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत. दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत. लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे.

सूर्य आणी कावळे.

कर्नलतपस्वी ·
महादेववाडीतील सूर्योदय ही चित्रफीत घरातूनच काढली आहे. उगवता आणी मावळता सुर्य बघणे एक अद्भुत अनुभव मिपाखरांनी घेतला असेल यात संदेह नाही.कन्याकुमारी, गणपतीपुळे, हिमालय व अगरतला येथून हा अद्भुत अनुभव मी घेतला आहे. काचंनसंध्येला हाच अद्भुत अनुभव जर घरातून दिसत असेल तर काय बोलावे.दुधात साखर आणी साय, दुग्धशर्करा पेक्षा मोठा योग. सकाळी बाल्कनीत बसून सकाळचा चहा आणी संध्याकाळी पाॅपकाॅर्न सोबत गेली बारा वर्षांपासून हा अद्भुत अनुभव घेत आहे.

प्रचेतस 01/08/2025 - 09:09
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्| आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:|| चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् | सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: ||

In reply to by कंजूस

प्रचेतस 01/08/2025 - 13:55
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्| आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:|| पानांच्या छायेतून जसा सूर्यकिरणांचा लालसर रंग निसटतो तसा तसा तो जणू एखाद्या रत्नरुपी गर्भातून तेजोमय होत आहे. चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् | सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: || केवळ चित्ररुपातच नव्हे तर तर काव्यरुपातही शोभणारे असे दृश्य साकारतो असा तपस्वी काव्यऋषींसमान आहे.

मला देवांची भाषा येणाऱ्या माणसाचे कौतुक वाटते. मला येत नाही याची खंत वाटते. पण गुगल दुभाषाने अर्थ उलगडून सांगीतला. हा या चित्रफितीचा सन्मानच आहे. जसं दिसलं तसं टिपलं इदंम् न मम .... सूर्योदय बघताना अनेक कवी आणी कवीता आठवतात. ग ह पाटील, नारायण सुर्वे,सुधीर मोघे,वसंत बापट, दारव्हेकर आणी इतरही बरेच.... पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहीलेली कट्यार रसिकांच्या हृदयात खोलवर रूतली आहे. त्यातलेच एक नाट्य संगीत "तेजोनिधी लोहगोल",बुवा,पं वसंतराव, पं भार्गवराम अचरेकर यांनी गायले आहे. वसंत बापट यांनी लिहीलेली उंबरठा सिनेमातली सुर्यस्तुती सुद्धा अप्रतिम आहे. गगन सदन तेजोनिधि लोहगोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 01/08/2025 - 14:00
मला येत नाही याची खंत वाटते. संस्कृत शिकणे इतके अवघड नाहीये कर्नलसाहेब. १० वी पर्यंत पाया बर्‍यापैकी तयार झालेला असतो. शालेय अभ्यासक्रमातले संस्कृत नवनीत पुस्तक आणणे आणि https://learnsanskrit.cc/ वर थोडा अभ्यास केला तर संस्कृत शिकणे सहज शक्य आहे. निदान शब्दार्थ समजणे तर काहीच अवघड नाही. वाक्यरचना करता येणे मात्र थोडे कठीण आहे मात्र त्याची गरज फारशी पडत नाही.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/08/2025 - 17:21
दहावी अकरावीपर्यंत मीही शिकलो संस्कृत. अगदी हवं तेच लिहून बक्कळ गुणही मिळाले.... पण एकाच गोष्टीला विशेषणयुक्त अनेक शब्द रचून कवी लोकांनी संस्कृतची वाट लावली आहे हे लक्षात आलं. एक हजार नावे विष्णूची एक उदाहरण. प्रमाणिकरण अजिबात नाही. दिवाकर म्हणजे सूर्य. त्याला पुन्हा बरीच नावे. म्हणजे कोडी सोडवणेच. झाडे किंवा वनस्पतींचंही हेच. शतपर्णी म्हणजे कोणती वनस्पती? त्रिदल म्हणजे बेलच कशावरून.

चौथा कोनाडा 01/08/2025 - 18:15
अप्रतिमच ! सुर्योदय पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. या चॅनेल वरील पक्षांचे सर्वच व्हिडीओ सुंदर आहेत .... चॅनेलला सबस्क्राईब केले आहे. धन्यवाद कर्नल साहेब !

चॅनेलला सबस्क्राईब केले आहे. धन्यवाद. माझ्याकडे एकशे साठ पक्षांची प्रकाशचित्रे व माहीती आहे. या पुढील चित्रफिती दर्शकांना आवडतील याची खबरदारी जरूर घेईन. तुम्हांला निराश होऊ देणार नाही.

प्रचेतस 01/08/2025 - 09:09
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्| आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:|| चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् | सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: ||

In reply to by कंजूस

प्रचेतस 01/08/2025 - 13:55
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्| आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:|| पानांच्या छायेतून जसा सूर्यकिरणांचा लालसर रंग निसटतो तसा तसा तो जणू एखाद्या रत्नरुपी गर्भातून तेजोमय होत आहे. चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् | सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: || केवळ चित्ररुपातच नव्हे तर तर काव्यरुपातही शोभणारे असे दृश्य साकारतो असा तपस्वी काव्यऋषींसमान आहे.

मला देवांची भाषा येणाऱ्या माणसाचे कौतुक वाटते. मला येत नाही याची खंत वाटते. पण गुगल दुभाषाने अर्थ उलगडून सांगीतला. हा या चित्रफितीचा सन्मानच आहे. जसं दिसलं तसं टिपलं इदंम् न मम .... सूर्योदय बघताना अनेक कवी आणी कवीता आठवतात. ग ह पाटील, नारायण सुर्वे,सुधीर मोघे,वसंत बापट, दारव्हेकर आणी इतरही बरेच.... पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहीलेली कट्यार रसिकांच्या हृदयात खोलवर रूतली आहे. त्यातलेच एक नाट्य संगीत "तेजोनिधी लोहगोल",बुवा,पं वसंतराव, पं भार्गवराम अचरेकर यांनी गायले आहे. वसंत बापट यांनी लिहीलेली उंबरठा सिनेमातली सुर्यस्तुती सुद्धा अप्रतिम आहे. गगन सदन तेजोनिधि लोहगोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 01/08/2025 - 14:00
मला येत नाही याची खंत वाटते. संस्कृत शिकणे इतके अवघड नाहीये कर्नलसाहेब. १० वी पर्यंत पाया बर्‍यापैकी तयार झालेला असतो. शालेय अभ्यासक्रमातले संस्कृत नवनीत पुस्तक आणणे आणि https://learnsanskrit.cc/ वर थोडा अभ्यास केला तर संस्कृत शिकणे सहज शक्य आहे. निदान शब्दार्थ समजणे तर काहीच अवघड नाही. वाक्यरचना करता येणे मात्र थोडे कठीण आहे मात्र त्याची गरज फारशी पडत नाही.

In reply to by प्रचेतस

कंजूस 01/08/2025 - 17:21
दहावी अकरावीपर्यंत मीही शिकलो संस्कृत. अगदी हवं तेच लिहून बक्कळ गुणही मिळाले.... पण एकाच गोष्टीला विशेषणयुक्त अनेक शब्द रचून कवी लोकांनी संस्कृतची वाट लावली आहे हे लक्षात आलं. एक हजार नावे विष्णूची एक उदाहरण. प्रमाणिकरण अजिबात नाही. दिवाकर म्हणजे सूर्य. त्याला पुन्हा बरीच नावे. म्हणजे कोडी सोडवणेच. झाडे किंवा वनस्पतींचंही हेच. शतपर्णी म्हणजे कोणती वनस्पती? त्रिदल म्हणजे बेलच कशावरून.

चौथा कोनाडा 01/08/2025 - 18:15
अप्रतिमच ! सुर्योदय पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. या चॅनेल वरील पक्षांचे सर्वच व्हिडीओ सुंदर आहेत .... चॅनेलला सबस्क्राईब केले आहे. धन्यवाद कर्नल साहेब !

चॅनेलला सबस्क्राईब केले आहे. धन्यवाद. माझ्याकडे एकशे साठ पक्षांची प्रकाशचित्रे व माहीती आहे. या पुढील चित्रफिती दर्शकांना आवडतील याची खबरदारी जरूर घेईन. तुम्हांला निराश होऊ देणार नाही.

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

युयुत्सु ·

जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान 11/08/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.

जेमिनी सारांश : राजीव उपाध्ये यांचा "किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?" हा लेख मिसळपाववर प्रकाशित झाला आहे. हा लेख कृत्रिम जीवशास्त्रातील किमेरा संशोधनावर प्रकाश टाकतो, जे जागतिक स्तरावर, विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे. किमेरा संशोधनाचा मुख्य उद्देश कृत्रिम अवयव निर्मिती आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, किमेरा म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक आनुवंशिकदृष्ट्या भिन्न व्यक्तींच्या पेशी एकत्र असलेला जीव. या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रांना "अनफेअर ॲडव्हाण्टेज" मिळेल, असे लेखक सुचवतात. 'किमेरा' या शब्दाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील भयभीत करणाऱ्या राक्षसाशी जोडले जाते, ज्यामुळे या संशोधनाभोवती एक गूढ आणि अनैसर्गिकतेची भावना निर्माण होते.

गामा पैलवान 11/08/2025 - 20:11
युयुत्सु, माहितीपूर्ण व उद्बोधक लेखाबद्दल आभार! सदर तंत्रामुळे माणूस म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. साहजिकंच उत्क्रांती ही संकल्पनाही अस्थिर होते. डुक्कर माणसापेक्षा अधिक उत्क्रांत मानावं का? आ.न., -गा.पै.

कांही वर्षांपूर्वी वाचली होती.
खर्च आणि समानता (Cost and Equity): सुरुवातीला किमेरापासून मिळणारे अवयव खूप महाग असू शकतात, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकांनाच ते परवडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्य सेवेतील विषमतेचा मुद्दा उपस्थित होतो.
हा मजकूर वाचल्यावर त्या कादंबरीची आठवण झाली. लेख माहितीपूर्ण. धार्मिक उल्लेख वगळून आवडला. वैज्ञानिक लेखनात शक्यतो धार्मिक संदर्भ टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला

विवेकपटाईत ·
अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे.

श्या अहो पटाईत काका, आधीच तुमच्या मागल्या ऑपरेशन सिन्दुर वरील लेखाने तुम्ही "त्यांच्या" जखमा ताज्या केल्यात, आता अजून किती मीठ शिंपडाल त्यांच्या जखमांवर =))))

चौथा कोनाडा 31/07/2025 - 13:15
पाताळयंत्री सामार्ज्यवादी लोक..... कुणालाच सुखाने जगू देणार नाही ...पण त्यांची पाऊले आप्ल्या देशाच्या उपयोगी पडत असतील तर चाम्गलेच आहे

श्या अहो पटाईत काका, आधीच तुमच्या मागल्या ऑपरेशन सिन्दुर वरील लेखाने तुम्ही "त्यांच्या" जखमा ताज्या केल्यात, आता अजून किती मीठ शिंपडाल त्यांच्या जखमांवर =))))

चौथा कोनाडा 31/07/2025 - 13:15
पाताळयंत्री सामार्ज्यवादी लोक..... कुणालाच सुखाने जगू देणार नाही ...पण त्यांची पाऊले आप्ल्या देशाच्या उपयोगी पडत असतील तर चाम्गलेच आहे

नाग पंचमी

Bhakti ·

श्वेता२४ 29/07/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत 30/07/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे 30/07/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.

श्वेता२४ 29/07/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत 30/07/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे 30/07/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?