नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!
सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप
अरे वा!! वेलकम ब्याक कुमार सर
चटकदार भेळ वाटण्यासाठी आभार.
भेळ आवडली. आमच्या शाळेमध्ये
सर्वांचेच प्रतिसाद रोचक !
मस्तच भेळ आहे.लहानपणी वहीच्या
इकडे तिकडे कुठे लिहायचं मनावर
छान !
शालेय जीवन....
छान, जोरदार ....
भारी पैलू . . .