मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

खेडूत ·

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

वर्तन विपर्यास

चंद्रकांत ·

कंजूस 16/08/2021 - 08:23
'यातून मला काय मिळेल' हे सध्याचं घोषवाक्य आहे. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या?

चौथा कोनाडा 23/08/2021 - 20:35
प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
प्रश्न, प्रश्न आणि ...... प्रश्नच ! (सहज मोजली तर तब्बल १९ प्रश्नचिन्हे सापडली धाग्यात) कधी तरी उत्तरं घेऊन पुढं यायला हवं !

गॉडजिला 24/08/2021 - 03:46
माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
कसे काय ? प्रश्न तर वजा केला आहे तर उरणार काय ? काहिच नाही... जेंव्हा जेंव्हा प्रश्न असेल काही तरी नक्की उरेल... पण प्रश्न वजा करता आले तर उरेल फक्त समाधान

कंजूस 16/08/2021 - 08:23
'यातून मला काय मिळेल' हे सध्याचं घोषवाक्य आहे. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या?

चौथा कोनाडा 23/08/2021 - 20:35
प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
प्रश्न, प्रश्न आणि ...... प्रश्नच ! (सहज मोजली तर तब्बल १९ प्रश्नचिन्हे सापडली धाग्यात) कधी तरी उत्तरं घेऊन पुढं यायला हवं !

गॉडजिला 24/08/2021 - 03:46
माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
कसे काय ? प्रश्न तर वजा केला आहे तर उरणार काय ? काहिच नाही... जेंव्हा जेंव्हा प्रश्न असेल काही तरी नक्की उरेल... पण प्रश्न वजा करता आले तर उरेल फक्त समाधान
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी.

सुख म्हणजे काय असतं?

चंद्रकांत ·

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काहीही जसं हृदयाचं काम रक्त पंप करणे आहे , जसं फुफुसाचं काम रक्तात ऑक्षिजन मिसळवणे आहे, जसं पोटाचं काम अन्न पचवडे आहे , तसेच मेंदुचं काम विचार करणे आहे . विचार करायचं थांबलं तर ती सीरीयस मेडीकल कंडीशन असेल अन पेशंट ला ताबडतोब डॉक्टरांकडे पळवावे लागेल. =))))

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एकहार्ट टोलीचे 'द पॉवर ऑफ नाऊ' वाचा.
पण हे पुस्तक वाचलं की डोक्यात विचार येतील नै का ? आणि तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 10/08/2021 - 22:08
तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?
तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहेे हे पटण्यासाठी... आपण ऐकलेले वाचलेले अनुसारतोच असे नाही पण जे पटले आहे ते आपसूक प्रवृत्तीचा भाग बनते. उदा:- आईने कितीही सांगीतले विस्तावापासून लांब रहा, तरी बालकाच्या मनाला ते तो पर्यंत पटत नाही की जो पर्यंत त्याला चटका बसत नाही अन एकदा का तो बसला की पुढच्या वेळी आईने सांगायची गरज उरत नाही इतकेच न्हवे आई योग्य तेच सांगते हेही पटते व पुढील प्रसंगी मन निमूटपणे सांगितलेले योग्य आहे ते ऐकले पाहिजे या वस्तुस्थतीचा स्वीकार करते... म्हणूनच मन निर्विचार असणे आवश्यक हे म्हणणे वाचायला न्हवे उमजून यायला पुस्तकं वाचा... एका काट्याने दुसरा काटा काढून दोन्हीं काटे फेकून द्यायचे.

चौथा कोनाडा 12/08/2021 - 18:26
छान. समर्थांनी म्हटलेच आहे: जागी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे. मनाला विचारी म्हटलंय इथेच सर्वकाही आले !

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काहीही जसं हृदयाचं काम रक्त पंप करणे आहे , जसं फुफुसाचं काम रक्तात ऑक्षिजन मिसळवणे आहे, जसं पोटाचं काम अन्न पचवडे आहे , तसेच मेंदुचं काम विचार करणे आहे . विचार करायचं थांबलं तर ती सीरीयस मेडीकल कंडीशन असेल अन पेशंट ला ताबडतोब डॉक्टरांकडे पळवावे लागेल. =))))

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एकहार्ट टोलीचे 'द पॉवर ऑफ नाऊ' वाचा.
पण हे पुस्तक वाचलं की डोक्यात विचार येतील नै का ? आणि तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 10/08/2021 - 22:08
तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?
तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहेे हे पटण्यासाठी... आपण ऐकलेले वाचलेले अनुसारतोच असे नाही पण जे पटले आहे ते आपसूक प्रवृत्तीचा भाग बनते. उदा:- आईने कितीही सांगीतले विस्तावापासून लांब रहा, तरी बालकाच्या मनाला ते तो पर्यंत पटत नाही की जो पर्यंत त्याला चटका बसत नाही अन एकदा का तो बसला की पुढच्या वेळी आईने सांगायची गरज उरत नाही इतकेच न्हवे आई योग्य तेच सांगते हेही पटते व पुढील प्रसंगी मन निमूटपणे सांगितलेले योग्य आहे ते ऐकले पाहिजे या वस्तुस्थतीचा स्वीकार करते... म्हणूनच मन निर्विचार असणे आवश्यक हे म्हणणे वाचायला न्हवे उमजून यायला पुस्तकं वाचा... एका काट्याने दुसरा काटा काढून दोन्हीं काटे फेकून द्यायचे.

चौथा कोनाडा 12/08/2021 - 18:26
छान. समर्थांनी म्हटलेच आहे: जागी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे. मनाला विचारी म्हटलंय इथेच सर्वकाही आले !
आजचं जग सुखी आहे का? असा प्रश्न तुम्हांला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? काही क्षणभर विचार करतील. काही जण काही आठवतंय का म्हणून स्मृतीचे कोपरे कोरत राहतील. काही तर्काचे किनारे धरून पुढे सरकतील. काही अनुमानाचे प्रवाह धरून वाहतील. काही निष्कर्षाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर दिसणाऱ्या उत्तरांच्या धूसर आकृत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील. काही काहीही करणार नाहीत. काही प्रश्नच बनून राहतील किंवा आणखी काही... खरंतर हा प्रश्नच एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. कुणी म्हणेल, आजचं काय विचारता, जग कधी सुखी होतं हो?

विश्वामित्र आणि विषाणू

विवेकपटाईत ·
अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली. त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला नारदा! इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे. अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना मी वीणा दाखविली तरी त्यांच्या विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते. भारी हुशार आहे तू. कसे ओळखले तू मला? या गुप्त जागेची माहिती कुणालाही नाही.

आवाज बंद सोसायटी - भाग ४.१

पाषाणभेद ·

उत्तम लेखमाला चालू आहे. जाहिरातींचे आवाज हे नेहमी हाय पिच व हाय लेव्हल रेकॉर्डिंग चे का असतात? जाहिरात आली की टीव्हीचा आवाज एकदम वाढतो. टीव्ही एका विशिष्ट आवाजाच्या लेव्हल नी चालू राहिल अशी काही सोय असते का?

उत्तम लेखमाला चालू आहे. जाहिरातींचे आवाज हे नेहमी हाय पिच व हाय लेव्हल रेकॉर्डिंग चे का असतात? जाहिरात आली की टीव्हीचा आवाज एकदम वाढतो. टीव्ही एका विशिष्ट आवाजाच्या लेव्हल नी चालू राहिल अशी काही सोय असते का?

चेहरे मुखवट्याआडचे

चंद्रकांत ·
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते.

मैत्रीणे भरली पोकळी!

Bhakti ·

गॉडजिला 01/08/2021 - 13:42
भलेही हिचे महत्व मुलांना समजून यायला पोकळी अनुभवण्याचा काळ येई पर्यंत वाट जरी पहावी लागेल तरीहि अत्यंत सुंदर बालकथा हे नक्की.

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 14:48
अरे हो असा विचारच नव्हता केला
ते ही एक प्रकारे अगदी योग्यच आहे भक्तिजी, कारण मुलांना मुळातच हि बालकथा आहे हे समजायलाही आधी बरेच मोठे व्हावे लागेल...

कंजूस 01/08/2021 - 19:36
मैत्री धावून येते. पण नवीन ठिकाणी गेल्यावर जुन्या ठिकाणच्या मैत्रीचा उपयोग होत नाही. पुन्हा नवे लोक जोडावे लागतात. आणि ते मिळाल्यास आनंदच आहे. नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब.

In reply to by कंजूस

Bhakti 01/08/2021 - 21:10
नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब. मैत्रीवर जास्त भार देऊ नये.नवे मात्र जोडत जावे..जमेल तशी देवाण -घेवाण असावी.

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 22:20
शिव खेरांचा यू कॅन विन मधील उपदेश मला जास्त प्रॅक्टीकल वाटतो तो म्हणजे सर्वांशीच प्रेमाने वागावे व मैत्री मोजक्यांशी ठेवावी :)

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 23:38
पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती टिकायला शिकवावं नाही लागतं.:) About friends, we don't have to like them... we need them ;) हा हा हा असो शब्दखेळात न पडता त्याचा मतितार्थ हा आहे की तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा भलेही मैत्री मोजक्या लोकांशी टिको :)

Bhakti 01/08/2021 - 23:25
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;) आपली मैत्री एक गोंडस भेट जणु पिवळ्या गुलाबाचे देढ रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट आपली मैत्री एक अथांग सागर जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र जणु नवी पालवी सुखावी चैत्र कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र आपली मैत्री एक गुज मनीचे जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे नाते हे आहे अनमोल विश्वासाचे @भक्ती ०४/०८/०७

Bhakti 01/08/2021 - 23:25
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;) आपली मैत्री एक गोंडस भेट जणु पिवळ्या गुलाबाचे देढ रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट आपली मैत्री एक अथांग सागर जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र जणु नवी पालवी सुखावी चैत्र कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र आपली मैत्री एक गुज मनीचे जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे नाते हे आहे अनमोल विश्वासाचे @भक्ती ०४/०८/०७

गॉडजिला 01/08/2021 - 13:42
भलेही हिचे महत्व मुलांना समजून यायला पोकळी अनुभवण्याचा काळ येई पर्यंत वाट जरी पहावी लागेल तरीहि अत्यंत सुंदर बालकथा हे नक्की.

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 14:48
अरे हो असा विचारच नव्हता केला
ते ही एक प्रकारे अगदी योग्यच आहे भक्तिजी, कारण मुलांना मुळातच हि बालकथा आहे हे समजायलाही आधी बरेच मोठे व्हावे लागेल...

कंजूस 01/08/2021 - 19:36
मैत्री धावून येते. पण नवीन ठिकाणी गेल्यावर जुन्या ठिकाणच्या मैत्रीचा उपयोग होत नाही. पुन्हा नवे लोक जोडावे लागतात. आणि ते मिळाल्यास आनंदच आहे. नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब.

In reply to by कंजूस

Bhakti 01/08/2021 - 21:10
नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब. मैत्रीवर जास्त भार देऊ नये.नवे मात्र जोडत जावे..जमेल तशी देवाण -घेवाण असावी.

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 22:20
शिव खेरांचा यू कॅन विन मधील उपदेश मला जास्त प्रॅक्टीकल वाटतो तो म्हणजे सर्वांशीच प्रेमाने वागावे व मैत्री मोजक्यांशी ठेवावी :)

In reply to by Bhakti

गॉडजिला 01/08/2021 - 23:38
पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती टिकायला शिकवावं नाही लागतं.:) About friends, we don't have to like them... we need them ;) हा हा हा असो शब्दखेळात न पडता त्याचा मतितार्थ हा आहे की तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा भलेही मैत्री मोजक्या लोकांशी टिको :)

Bhakti 01/08/2021 - 23:25
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;) आपली मैत्री एक गोंडस भेट जणु पिवळ्या गुलाबाचे देढ रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट आपली मैत्री एक अथांग सागर जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र जणु नवी पालवी सुखावी चैत्र कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र आपली मैत्री एक गुज मनीचे जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे नाते हे आहे अनमोल विश्वासाचे @भक्ती ०४/०८/०७

Bhakti 01/08/2021 - 23:25
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;) आपली मैत्री एक गोंडस भेट जणु पिवळ्या गुलाबाचे देढ रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट आपली मैत्री एक अथांग सागर जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र जणु नवी पालवी सुखावी चैत्र कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र आपली मैत्री एक गुज मनीचे जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे नाते हे आहे अनमोल विश्वासाचे @भक्ती ०४/०८/०७
आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

वामन देशमुख ·

Bhakti 27/07/2021 - 16:34
फोटो दिसत नाहीये, कादंबरी किती साधी प्रकाशित झाली आहे?

Bhakti 27/07/2021 - 16:34
फोटो दिसत नाहीये, कादंबरी किती साधी प्रकाशित झाली आहे?
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

समस्यांचे जाळे

चंद्रकांत ·
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत, तर त्यापासून पळायचे विकल्प बहुदा नसतात. समजा असले म्हणून त्यातून काही मुक्तीचा मार्ग गवसतो असंही नाही. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!