मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू .
अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
सदाचार नाही हा तर आहे
भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार
काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो,
ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो
आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो,
पैसे घेवूनच मग कामं तो करतो
असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना,
चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना
माणसातली माणूसकी आता जागवाना
पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना
सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार
हटव
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.
भ्रष्टाचार्यास हाण पाठी : पोवाडा
कशी झाली देशाची गती, कुंठली मती
लाचखोरीचे पीक आले
भ्रष्ट पुढारी नेते झाले
नोकरशाहीची मस्ती चाले
भ्रष्टाचार्यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥
एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे
बॅंकेला गहाण सातबारा
अवदसा होती घरादारा
मग तो सत्तेमध्ये गेला
पाहता मालामाल झाला
कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥
एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी
मांडीवर उभी फाटलेली
चप्पल पायात तुटलेली
मग तो नोकरीत गेला
घरी पैशाचा पूर आला
सांगा कुठून पैसा आला? रं जी जी ....
मा. मि.पा. हा खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमोडीटी मार्केट मुळ मध्यम वर्गातील लोंक थोड्या पैशात एक किली सोने कागदावर खरेदि कारण्याचा विचार करत आहे. पण खरच सोने २४ ते २५ हजार रुपये तोळे होऊशकते काय? ह्याचा गंभीर पणे विचार करण्यास हवा? तु घेतले म्हणुन मी सुद्धा घेतले म्हाणून आज सोन्याला हा उंचाक मिळाला आहे. पण परिस्थिती नुसार कॉमोडीटी मार्केट मधुन खरे गुंतवणुकदार केव्हाच निघुन गेले आहेत फक्त उरला आहे तो मध्यम वर्ग.