सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात.
तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.
काही कल्पना चांगल्या आहेत,
चांगला प्रयत्न..
नाही जमलं
माझंही
In reply to माझंही by पुष्कर
संगीत?
In reply to संगीत? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या माहितीप्रमाणे
माथ्याला
उप्स!!!
In reply to उप्स!!! by कोलबेर
सहमत!
In reply to उप्स!!! by कोलबेर
:)