काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती
खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का?
पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का?
धन्यवाद
प्रशांत
वाचने
3191
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
पावभाजी....
काही हरवलेले वास्.....पुस्तक "नस्ती उठाठेव"
प्रशांत,