वेगळ्या प्रकारची आहे कविता.
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
इथे
रक्त व्यथेतून खळत नव्हते
हे कसे वाटेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजुताई माफ करा. रागवू नका. पण मला असे वाटते की कवीच्या मूळ संकल्पना बदलू नये.
कधी कधी उत्साहाच्या भरांत कवीला नेमके जे म्हणायचे आहे त्याच्या विरु द्धच सुचवले जाते.
आता इथेच पहा-
कवी म्हणतो-
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून स्त्रवत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते
म्हणजे मोरपिसांचे घाव बसून देखील रक्त आलेच नव्हते.
तुम्ही सुचवले- रक्त व्यथेतून खळत नव्हते म्हणजे रक्त आले व येवढे प्रचंड की ते थांबेचना.
ह्या दोन अगदी वेगळ्या कल्पना आहेत. हां, आता तुम्हाला केवळ एक वेगळी संकल्पना म्हणून तसे सुचवायचे असेल तर ती एक वेगळीच कविता होईल.
कौस्तूभची कविता आवडली....
छान आहेत..
प्राजुताई
काय करावे
कविता आवडली.
आयला!
आभारी!!