मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

श्रीकृष्ण सामंत ·

ढग खरे मित्र मग प्रोफेसर देसाई ? खोटे मित्र? वाटलच होतं मला. तुमच्या प्रश्नाना काहीतरी गोलमटोल उत्तर द्यायचे नी तुम्ही विचारात पडलेले पाहून हळूच कलटी मारायचे. असल्या मित्रांपेक्षा ढग कधीही चांगले.

ढग खरे मित्र मग प्रोफेसर देसाई ? खोटे मित्र? वाटलच होतं मला. तुमच्या प्रश्नाना काहीतरी गोलमटोल उत्तर द्यायचे नी तुम्ही विचारात पडलेले पाहून हळूच कलटी मारायचे. असल्या मित्रांपेक्षा ढग कधीही चांगले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

मौन!

Bhakti ·

मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ? चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही -सुधीर मोघे

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 12/05/2024 - 20:54
मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. ... या वरच्या दोन ओळी पूर्णत्वासाठी आवश्यक. जरी बाकी कविता मोठी असली तरी.

चित्रगुप्त 13/05/2024 - 15:44
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-- जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे भक्तीताई. केवढा मोठा आवाका आहे या लहानश्या मुक्तकाचा. लिहीत रहा. ( तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?)

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 13/05/2024 - 19:04
तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?
नाही वाचत, अजून वाचली नाहीत.
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
चला सांगतेच आता यांची प्रेरणा.. हा इंटलस्टेलर सिनेमाचा नायक जेव्हा कृष्णविवरात पोहचतो.तेव्हा त्याला जग वाचवायचा उपाय सुचेल असं वाटतं.पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.

In reply to by Bhakti

गवि 13/05/2024 - 21:03
पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.
हे रम...!! S-)

In reply to by प्रचेतस

Bhakti 13/05/2024 - 21:18
नोलन जेव्हा जेव्हा आठवतो, तेव्हा तेव्हा मी अशीच गुंतागुंतीची वाक्यरचना करते,मान्यवरांनो जस्ट इग्नोर me... ;)

चित्रगुप्त 13/05/2024 - 19:33
'रमलखुणा' मधे फक्त दोनच कथा आहेत. 'प्रवासी' (५९ पृष्ठे) आणि 'इस्किलार' (९९ पृष्ठे) वेगळ्याच जगात घेऊन जातात या कथा. .

चित्रगुप्तांचे काही ऐकू नका. खुप खर्च करवतात. मला पिंगळावेळ वाचायला सांगीतले,आज मला, हिरवे रावे रक्तचंदन काजळमाया रमलखुणा एव्हढी पुस्तके घ्यावी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 13/05/2024 - 22:21
खुप खर्च करवतात
हा हा... खर्चाने बरं आठवलं.माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका लेखक आहेत.त्यांच्याकडे जीएंची सगळी पुस्तकं असणारं.त्यांच्याकडूनच घेते वाचायला.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 14/05/2024 - 10:07
किंचित सुधारणा - पुस्त्कांबर केलेला खर्च कधीच अनाठायी वाटत नाही. एखादे पुस्तक नाही पटले/आवडले/भावले तर ते पटणारा/आवडणारा/भावणारा दुसरा कुणीतरी असतोच, त्याला देऊन टाकावे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 14/05/2024 - 04:48
जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी , संत ( कमी पुस्तके) , श ना नवरे यापठडीतील अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक आणि वरील यादीतील अजून कोणी असतील तर ते हि सुचवा

In reply to by चौकस२१२

काळ बदललाय त्यामुळे विषय, चव,लेखनशैलीत बराचसा बदल झालेला दिसतोय. रामचंद्र, प्रचेतस, गवी सारखे बहुश्रुत सदस्य सांगू शकतील. मला पण हवी आहेत. सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', ओघवती भाषात्यमुळे अनुवादवाटतनाही. ग्रेस वाचतोय पण समजत नाही पण कुठेतरी रजिस्टर होतात. नुकतेच ॲटलस श्रग्ड,अनुवाद मुग्धा कर्णिक भेट मिळालयं,सुरूवात नाही केली. पक्षीदर्शन चालूच आहे ,मुळ निळावंती कुठे मिळेल, माहीत असल्यास जरूर कळवणे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 14/05/2024 - 06:47
मी बहुश्रुत नाही मात्र मी वाचलेल्यांत अलीकडच्या काळातील उत्तम लेखक म्हणजे महाबळेश्वर सैल, हृषीकेश गुप्ते, मिलिंद बोकील, शरदचंद्र वाळिंबे. भैरप्पा जवळपास सर्वच पुस्तके संग्रही आहेत. मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो.

In reply to by प्रचेतस

गवि 14/05/2024 - 08:56
मीही नाही बहुश्रुत किंवा कसलेला वाचक. आणखी एक गंमत आहे. तरुण आणि चालू वाहती ताजी लेखणी असणारे लेखक मराठीत ओसरले असावेत. आता ते आंतरजाला पुरते उरले असतील कदाचित. ते प्रसिद्ध नवीन लेखक असा नामोल्लेख होईपर्यंत साठ वर्षांचे होऊन जातात. वर उल्लेख केलेले मिलिंद बोकील, गुप्ते, खाली उल्लेख आलेल्या सानिया हे भारीच आहेत, इतरही उत्कृष्ट असतील.. पण हे सर्व हल्लीचे म्हणून लिस्ट केले जाणारे लेखक लेखिका देखील किमान पन्नाशी ओलांडलेले आहेत. खरे तर साठ सत्तर वयाचे देखील. मराठीतले गाजलेले एवर ग्रीन लेखक आता ९९ टक्के स्वर्गवासी झालेत.

In reply to by प्रचेतस

अहिरावण 14/05/2024 - 09:46
>>मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो. जशी व्यक्ती तसे लेखन, अनुवाद. पण अटलासश्रग्ड अनुवाद बराच बरा केला आहे. फाऊंटन हेड मुळात लेखनच भुक्कड त्यामुळे अनुवाद सुमाराहूनसुमार होणार होता. वीस पाने वाचून फेकून दिलं

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 14/05/2024 - 10:05
>>>सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', डावे या कादंबरीवर फार आगपाखड करत असतात. तसे भैरप्पा ब-याचदा डाव्यांचे टार्गेट असतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/05/2024 - 11:24
सध्या योगी कथामृत -परमाहंस योगानंद वाचायला घेतलं आहे.दोन वर्षांपूर्वी मला भेट म्हणून मिळालं होतं.पण पुनर्जन्म वगैरे म्हणून ठेऊन दिलं होतं.खरडफळ्यावर पण सांगितले होतं की म्हातारी झाल्यावर वाचते हे पुस्तक ;) गीता वाचून उमगायला घेतल्यामुळे या पुस्तकाशी आता ट्युनिंग जुळलय.चमत्कार कथा सोडता मन निग्रह मिळवण्यासाठी मस्तच आहे हे पुस्तक!

In reply to by Bhakti

वरोबरची गीता आजुन उमजली नाही तर कागदावरची कधी समजणार म्हणून या जन्मी तरी म्हातारा होण्याचा प्लॅन कॅन्सल तेव्हां पुढच्या जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/05/2024 - 14:07
चांगलय पण.. माझा हा मनुष्य म्हणून शेवटचा जन्म असावा ,पुढे मोक्ष! त्यामुळे माझ्यासाठी ह्याच जन्मी समजली पाहिजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 14/05/2024 - 14:11
ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म आहे की नाही ते... https://www.misalpav.com/comment/1176778#comment-1176778 तिथे वेगळे इथे वेगळे असे कसे तुम्ही वागळे... आपलं आगळे..

In reply to by अहिरावण

अहिरावण प्रतिसाद आणी परीक्षेचा पेपर यात फरक करा. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर, तुलसी चिन्ता क्यों करे भज ले श्री रघुवीर. बाकीच्यांना मिळाला तर मलाही मिळावा.

In reply to by Bhakti

वडगावकर 14/05/2024 - 18:51
ताई , तुम्ही ते पुस्तक वाचायला निवडलं नाही , त्या पुस्तकाने तुम्हाला निवडलंय. हजारो जणांची आयुष्य बदलुन टाकणारं अप्रतिम पुस्तक, महावतार बाबाजींचा कृपाशिर्वाद

In reply to by अहिरावण

अहिरावण 15/05/2024 - 10:45
हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली तर हे पुस्तक वाचा अध्यात्मिक मार्गावर आपली वाटचाल होणार असेल तर तळमळ वाढेल आणि गुरु तुम्हाला स्वतः शोधेल. उगा कुणालाही गुरु करु नका. आणि तळमळ नाही लागली, तरी निदान एक माहिती म्हणून उपयोग होईल... पुढील जन्मात !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 16/05/2024 - 20:13
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सूचना केंद्राच्या लायब्ररीतून आणून कोल्हटकरांचे पातंजल योगदर्शन वाचायला घेतले, त्यात पहिल्याच 'अथ योगानुशासनम' या सूत्राचा कोल्हटकरांनी लावलेला अर्थ ( वेदांचे अनुकरण वगैरे ) मला फारसा पटला नव्हता, मात्र त्यामुळे या विषयात खूप रुचि निर्माण होऊन अन्य लेखकांचीही बरीच पुस्तके वाचली.(पैकी एक म्हणजे मंगळावर सूक्ष्मदेहाने जाऊन आलेले 'पाश्चात्त्य विद्याविभूषित' स्वयंघोषित 'ब्रम्हर्षी' - आता त्यांचे नाव विसरलो) त्यापैकी मला सर्वात जास्त अय्यंगारांचे पुस्तक आणि ओशोंची याविषयीची प्रवचने फार भावली. अवघ्या १९६ (की १९७ ?) सूत्रात गगनाला गवसणी घालणारा हा अद्वितीय ग्रंथ आहे. या विषयातचे जेवढे मनन करावे आणि खोलात शिरावे, तेवढे नवनवीन आर्थ उलगडत जातात.

In reply to by अहिरावण

Bhakti 15/05/2024 - 10:50
ठीक आहे.मी योगी, अध्यात्म महिमा मानते पण... भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय आहे..(आजच्या युगात तरी) सदर वाक्य मी खुपदा वाचले आहे,वाचत आहे.माझा अर्जुन इथेच अडकला आहे.तेव्हा ह्या अर्जुनाचा विषाद जेव्हा संपेल तेव्हा इतर पुस्तके आनंद देतील असं वाटतं.

In reply to by Bhakti

नेमकं काय म्हणायचंय कळले नाही . हल्ली भोंदू,ढोंगी,भगव्या वस्त्रातील अध्यात्माचे दुकानदार खुप आहेत. सक्रीय सन्यस्त व खरा गुरू भेटणे दुरापास्त . म्हणून गुरू न शोधता मार्गक्रमण करत रहावे. मला दोन खरे संन्यासी माहीत आहेत. एक आमचे आजोबा मामा देशपांडे ,दत्तसंप्रदाय मधील शक्तीपात शाखेतले अनुग्रह झालेले व दुसरे पावसाचे स्वामी मकरंदनाथ(श्री मकरंद माधव वझे) लहानपणी वझे कुटुंब आमच्या गल्लीत रहावयास होते. स्वामींना अगदी लहान बघीतले, कदाचित आम्हीं एकत्र खेळलो सुद्धा असेल. असो, वर म्हणल्या प्रमाणे मी गुरू शोधत नाही कारण तेव्हढी माझी क्षमता नाही. आमचे आजोबा जरी अनुग्रहित होते तरी ते माझ्या वाट्याला गेले नाहीत व मी ही कधी त्यांच्या वाट्याला गेलो नाही. भेट मात्र नेहमी व्हायची. मामा देशपांडे म्हणू गुगल केलेत तर सर्व माहीती मिळेल.

कॉमी 13/05/2024 - 22:09
जी. ए. वाचणार असाल तर चखणा म्हणून प्रफुल्लित करणारे काहीतरी जवळ ठेवा :) अतिशय नैराश्य आणणाऱ्या गोष्टी. त्यातल्या शुद्ध काल्पनिक गोष्टी त्यातल्या त्यात सुसह्य, पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.

In reply to by कॉमी

Bhakti 13/05/2024 - 22:18
मी फिक्शनल पुस्तकांपासून दूर पळते... कटाक्षाने टाळतं राहते
पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.
या वाक्याने धडकी भरली की ओ ;)

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा 14/05/2024 - 12:12
कॉमी, जीएंच्या काही कथा प्रचंड भावल्या तर आणि रंग हाताशी आहे म्हणून फारटे मार, ओतत बस, ओघळ पसरव असे करणारे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट मिरवणारे रंगकार यांच्या सारखेच उपमांचा अतिरेक, शब्दांची अनाठायी आतिषबाजी आणि गुढ वर्णने ओतणारे असे जीए मला भासतात ... मग तुम्ही म्हणता तंस चखणा जवळ ठेवावाच लागतो !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 14/05/2024 - 12:29
चौथा कोनाडा बऱयापैकी सहमत... जी ए कधी कधी क्लिष्ट वाटतात मानवी दुःख / हताशपणा/ किळसवाने स्वभाव / कारुण्य हे दळवीनच्या आणि खानोलकरांच्या लेखांत हि आहे आणि ते समजायला जास्त सुलभ वाटते म्हणून जास्त भावते आणि म्हणूनच कदाचित त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली जनमाणसातून ,विशेषतः दळवी , खानोलकर अजून जगते तर अजून लिहिणे झाले असते !

चित्रगुप्त 13/05/2024 - 23:30
जीए वाचाल तेंव्हा कळेल की आजवर जे वाचले, ते किती *** होते ते. * च्या जागी तुम्हाला काय वाटले ते वाचल्यावर सांगा. ('रमलखुणा'तील दोन्ही कथा पूर्ण काल्पनिक आहेत)

मला वाचायला काही पुस्तके सुचवा. जीवनाचे सार, दावनीय, किंवा कथा अस काहीही नको. माहितीपर पुस्तके हवीत, मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रचेतस 14/05/2024 - 13:13
मिडल इस्ट संदर्भात गिरिश कुबेरांची एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध ही तीन पुस्तके वाचनीय आहेत. तर इस्लामचा इतिहास आणि त्या नंतरचे पहिल्या चार खलिफांचा इतिहास वाचण्यासाठी शेषराव मोरे यांचे मुस्लिम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा ह्यांसारखी उत्कृष्ट, अस्सल आणि माहितीपूर्ण अशी दुसरी पुस्तके नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 14/05/2024 - 14:03
इरावती कर्वे यांचे समाजशास्त्राची पुस्तके उत्तम आहे,मी तर म्हणते वय १६-१८ मध्येच वाचायला पाहिजे. https://epustakalay.com/book/186065-maraathii-lokaanchii-sanskriti-by-iravati-karve/ इथे मराठी लोकांची संस्कृती पुस्तक पीडीएफ आहे. बाकी ओनलाइन वाचता येत नसल्याने विकत घेण्याचा मानस आहे.

In reply to by श्वेता व्यास

हो. हुप्प्या ह्यांच. आणखी कुठे लेखमाला आहे का? माबो मीपा ऐसी? किंवा प्रवासवर्णनात उल्लेख? जसे बिपीन कार्यकर्ते ह्यांचे मेज़ खोबार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 14/05/2024 - 18:52
अशी पुस्तके वाचनालयात बरीच आहेत.
मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.
पण ती मी घेत नाही. तोचतोचपणा आला आहे. त्यांचा गोषवारा पाच दहा ओळीत सांगता येईल. ' Aljazeera world' documentary पाहा.

In reply to by कंजूस

मागे निळूदामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले. त्यामुळे इंट्रेस्ट वाढलाय.

मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ? चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही -सुधीर मोघे

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 12/05/2024 - 20:54
मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. ... या वरच्या दोन ओळी पूर्णत्वासाठी आवश्यक. जरी बाकी कविता मोठी असली तरी.

चित्रगुप्त 13/05/2024 - 15:44
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-- जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे भक्तीताई. केवढा मोठा आवाका आहे या लहानश्या मुक्तकाचा. लिहीत रहा. ( तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?)

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 13/05/2024 - 19:04
तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?
नाही वाचत, अजून वाचली नाहीत.
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
चला सांगतेच आता यांची प्रेरणा.. हा इंटलस्टेलर सिनेमाचा नायक जेव्हा कृष्णविवरात पोहचतो.तेव्हा त्याला जग वाचवायचा उपाय सुचेल असं वाटतं.पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.

In reply to by Bhakti

गवि 13/05/2024 - 21:03
पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.
हे रम...!! S-)

In reply to by प्रचेतस

Bhakti 13/05/2024 - 21:18
नोलन जेव्हा जेव्हा आठवतो, तेव्हा तेव्हा मी अशीच गुंतागुंतीची वाक्यरचना करते,मान्यवरांनो जस्ट इग्नोर me... ;)

चित्रगुप्त 13/05/2024 - 19:33
'रमलखुणा' मधे फक्त दोनच कथा आहेत. 'प्रवासी' (५९ पृष्ठे) आणि 'इस्किलार' (९९ पृष्ठे) वेगळ्याच जगात घेऊन जातात या कथा. .

चित्रगुप्तांचे काही ऐकू नका. खुप खर्च करवतात. मला पिंगळावेळ वाचायला सांगीतले,आज मला, हिरवे रावे रक्तचंदन काजळमाया रमलखुणा एव्हढी पुस्तके घ्यावी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 13/05/2024 - 22:21
खुप खर्च करवतात
हा हा... खर्चाने बरं आठवलं.माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका लेखक आहेत.त्यांच्याकडे जीएंची सगळी पुस्तकं असणारं.त्यांच्याकडूनच घेते वाचायला.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 14/05/2024 - 10:07
किंचित सुधारणा - पुस्त्कांबर केलेला खर्च कधीच अनाठायी वाटत नाही. एखादे पुस्तक नाही पटले/आवडले/भावले तर ते पटणारा/आवडणारा/भावणारा दुसरा कुणीतरी असतोच, त्याला देऊन टाकावे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 14/05/2024 - 04:48
जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी , संत ( कमी पुस्तके) , श ना नवरे यापठडीतील अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक आणि वरील यादीतील अजून कोणी असतील तर ते हि सुचवा

In reply to by चौकस२१२

काळ बदललाय त्यामुळे विषय, चव,लेखनशैलीत बराचसा बदल झालेला दिसतोय. रामचंद्र, प्रचेतस, गवी सारखे बहुश्रुत सदस्य सांगू शकतील. मला पण हवी आहेत. सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', ओघवती भाषात्यमुळे अनुवादवाटतनाही. ग्रेस वाचतोय पण समजत नाही पण कुठेतरी रजिस्टर होतात. नुकतेच ॲटलस श्रग्ड,अनुवाद मुग्धा कर्णिक भेट मिळालयं,सुरूवात नाही केली. पक्षीदर्शन चालूच आहे ,मुळ निळावंती कुठे मिळेल, माहीत असल्यास जरूर कळवणे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 14/05/2024 - 06:47
मी बहुश्रुत नाही मात्र मी वाचलेल्यांत अलीकडच्या काळातील उत्तम लेखक म्हणजे महाबळेश्वर सैल, हृषीकेश गुप्ते, मिलिंद बोकील, शरदचंद्र वाळिंबे. भैरप्पा जवळपास सर्वच पुस्तके संग्रही आहेत. मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो.

In reply to by प्रचेतस

गवि 14/05/2024 - 08:56
मीही नाही बहुश्रुत किंवा कसलेला वाचक. आणखी एक गंमत आहे. तरुण आणि चालू वाहती ताजी लेखणी असणारे लेखक मराठीत ओसरले असावेत. आता ते आंतरजाला पुरते उरले असतील कदाचित. ते प्रसिद्ध नवीन लेखक असा नामोल्लेख होईपर्यंत साठ वर्षांचे होऊन जातात. वर उल्लेख केलेले मिलिंद बोकील, गुप्ते, खाली उल्लेख आलेल्या सानिया हे भारीच आहेत, इतरही उत्कृष्ट असतील.. पण हे सर्व हल्लीचे म्हणून लिस्ट केले जाणारे लेखक लेखिका देखील किमान पन्नाशी ओलांडलेले आहेत. खरे तर साठ सत्तर वयाचे देखील. मराठीतले गाजलेले एवर ग्रीन लेखक आता ९९ टक्के स्वर्गवासी झालेत.

In reply to by प्रचेतस

अहिरावण 14/05/2024 - 09:46
>>मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो. जशी व्यक्ती तसे लेखन, अनुवाद. पण अटलासश्रग्ड अनुवाद बराच बरा केला आहे. फाऊंटन हेड मुळात लेखनच भुक्कड त्यामुळे अनुवाद सुमाराहूनसुमार होणार होता. वीस पाने वाचून फेकून दिलं

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 14/05/2024 - 10:05
>>>सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', डावे या कादंबरीवर फार आगपाखड करत असतात. तसे भैरप्पा ब-याचदा डाव्यांचे टार्गेट असतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/05/2024 - 11:24
सध्या योगी कथामृत -परमाहंस योगानंद वाचायला घेतलं आहे.दोन वर्षांपूर्वी मला भेट म्हणून मिळालं होतं.पण पुनर्जन्म वगैरे म्हणून ठेऊन दिलं होतं.खरडफळ्यावर पण सांगितले होतं की म्हातारी झाल्यावर वाचते हे पुस्तक ;) गीता वाचून उमगायला घेतल्यामुळे या पुस्तकाशी आता ट्युनिंग जुळलय.चमत्कार कथा सोडता मन निग्रह मिळवण्यासाठी मस्तच आहे हे पुस्तक!

In reply to by Bhakti

वरोबरची गीता आजुन उमजली नाही तर कागदावरची कधी समजणार म्हणून या जन्मी तरी म्हातारा होण्याचा प्लॅन कॅन्सल तेव्हां पुढच्या जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/05/2024 - 14:07
चांगलय पण.. माझा हा मनुष्य म्हणून शेवटचा जन्म असावा ,पुढे मोक्ष! त्यामुळे माझ्यासाठी ह्याच जन्मी समजली पाहिजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 14/05/2024 - 14:11
ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म आहे की नाही ते... https://www.misalpav.com/comment/1176778#comment-1176778 तिथे वेगळे इथे वेगळे असे कसे तुम्ही वागळे... आपलं आगळे..

In reply to by अहिरावण

अहिरावण प्रतिसाद आणी परीक्षेचा पेपर यात फरक करा. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर, तुलसी चिन्ता क्यों करे भज ले श्री रघुवीर. बाकीच्यांना मिळाला तर मलाही मिळावा.

In reply to by Bhakti

वडगावकर 14/05/2024 - 18:51
ताई , तुम्ही ते पुस्तक वाचायला निवडलं नाही , त्या पुस्तकाने तुम्हाला निवडलंय. हजारो जणांची आयुष्य बदलुन टाकणारं अप्रतिम पुस्तक, महावतार बाबाजींचा कृपाशिर्वाद

In reply to by अहिरावण

अहिरावण 15/05/2024 - 10:45
हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली तर हे पुस्तक वाचा अध्यात्मिक मार्गावर आपली वाटचाल होणार असेल तर तळमळ वाढेल आणि गुरु तुम्हाला स्वतः शोधेल. उगा कुणालाही गुरु करु नका. आणि तळमळ नाही लागली, तरी निदान एक माहिती म्हणून उपयोग होईल... पुढील जन्मात !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 16/05/2024 - 20:13
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सूचना केंद्राच्या लायब्ररीतून आणून कोल्हटकरांचे पातंजल योगदर्शन वाचायला घेतले, त्यात पहिल्याच 'अथ योगानुशासनम' या सूत्राचा कोल्हटकरांनी लावलेला अर्थ ( वेदांचे अनुकरण वगैरे ) मला फारसा पटला नव्हता, मात्र त्यामुळे या विषयात खूप रुचि निर्माण होऊन अन्य लेखकांचीही बरीच पुस्तके वाचली.(पैकी एक म्हणजे मंगळावर सूक्ष्मदेहाने जाऊन आलेले 'पाश्चात्त्य विद्याविभूषित' स्वयंघोषित 'ब्रम्हर्षी' - आता त्यांचे नाव विसरलो) त्यापैकी मला सर्वात जास्त अय्यंगारांचे पुस्तक आणि ओशोंची याविषयीची प्रवचने फार भावली. अवघ्या १९६ (की १९७ ?) सूत्रात गगनाला गवसणी घालणारा हा अद्वितीय ग्रंथ आहे. या विषयातचे जेवढे मनन करावे आणि खोलात शिरावे, तेवढे नवनवीन आर्थ उलगडत जातात.

In reply to by अहिरावण

Bhakti 15/05/2024 - 10:50
ठीक आहे.मी योगी, अध्यात्म महिमा मानते पण... भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय आहे..(आजच्या युगात तरी) सदर वाक्य मी खुपदा वाचले आहे,वाचत आहे.माझा अर्जुन इथेच अडकला आहे.तेव्हा ह्या अर्जुनाचा विषाद जेव्हा संपेल तेव्हा इतर पुस्तके आनंद देतील असं वाटतं.

In reply to by Bhakti

नेमकं काय म्हणायचंय कळले नाही . हल्ली भोंदू,ढोंगी,भगव्या वस्त्रातील अध्यात्माचे दुकानदार खुप आहेत. सक्रीय सन्यस्त व खरा गुरू भेटणे दुरापास्त . म्हणून गुरू न शोधता मार्गक्रमण करत रहावे. मला दोन खरे संन्यासी माहीत आहेत. एक आमचे आजोबा मामा देशपांडे ,दत्तसंप्रदाय मधील शक्तीपात शाखेतले अनुग्रह झालेले व दुसरे पावसाचे स्वामी मकरंदनाथ(श्री मकरंद माधव वझे) लहानपणी वझे कुटुंब आमच्या गल्लीत रहावयास होते. स्वामींना अगदी लहान बघीतले, कदाचित आम्हीं एकत्र खेळलो सुद्धा असेल. असो, वर म्हणल्या प्रमाणे मी गुरू शोधत नाही कारण तेव्हढी माझी क्षमता नाही. आमचे आजोबा जरी अनुग्रहित होते तरी ते माझ्या वाट्याला गेले नाहीत व मी ही कधी त्यांच्या वाट्याला गेलो नाही. भेट मात्र नेहमी व्हायची. मामा देशपांडे म्हणू गुगल केलेत तर सर्व माहीती मिळेल.

कॉमी 13/05/2024 - 22:09
जी. ए. वाचणार असाल तर चखणा म्हणून प्रफुल्लित करणारे काहीतरी जवळ ठेवा :) अतिशय नैराश्य आणणाऱ्या गोष्टी. त्यातल्या शुद्ध काल्पनिक गोष्टी त्यातल्या त्यात सुसह्य, पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.

In reply to by कॉमी

Bhakti 13/05/2024 - 22:18
मी फिक्शनल पुस्तकांपासून दूर पळते... कटाक्षाने टाळतं राहते
पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.
या वाक्याने धडकी भरली की ओ ;)

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा 14/05/2024 - 12:12
कॉमी, जीएंच्या काही कथा प्रचंड भावल्या तर आणि रंग हाताशी आहे म्हणून फारटे मार, ओतत बस, ओघळ पसरव असे करणारे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट मिरवणारे रंगकार यांच्या सारखेच उपमांचा अतिरेक, शब्दांची अनाठायी आतिषबाजी आणि गुढ वर्णने ओतणारे असे जीए मला भासतात ... मग तुम्ही म्हणता तंस चखणा जवळ ठेवावाच लागतो !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 14/05/2024 - 12:29
चौथा कोनाडा बऱयापैकी सहमत... जी ए कधी कधी क्लिष्ट वाटतात मानवी दुःख / हताशपणा/ किळसवाने स्वभाव / कारुण्य हे दळवीनच्या आणि खानोलकरांच्या लेखांत हि आहे आणि ते समजायला जास्त सुलभ वाटते म्हणून जास्त भावते आणि म्हणूनच कदाचित त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली जनमाणसातून ,विशेषतः दळवी , खानोलकर अजून जगते तर अजून लिहिणे झाले असते !

चित्रगुप्त 13/05/2024 - 23:30
जीए वाचाल तेंव्हा कळेल की आजवर जे वाचले, ते किती *** होते ते. * च्या जागी तुम्हाला काय वाटले ते वाचल्यावर सांगा. ('रमलखुणा'तील दोन्ही कथा पूर्ण काल्पनिक आहेत)

मला वाचायला काही पुस्तके सुचवा. जीवनाचे सार, दावनीय, किंवा कथा अस काहीही नको. माहितीपर पुस्तके हवीत, मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रचेतस 14/05/2024 - 13:13
मिडल इस्ट संदर्भात गिरिश कुबेरांची एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध ही तीन पुस्तके वाचनीय आहेत. तर इस्लामचा इतिहास आणि त्या नंतरचे पहिल्या चार खलिफांचा इतिहास वाचण्यासाठी शेषराव मोरे यांचे मुस्लिम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा ह्यांसारखी उत्कृष्ट, अस्सल आणि माहितीपूर्ण अशी दुसरी पुस्तके नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 14/05/2024 - 14:03
इरावती कर्वे यांचे समाजशास्त्राची पुस्तके उत्तम आहे,मी तर म्हणते वय १६-१८ मध्येच वाचायला पाहिजे. https://epustakalay.com/book/186065-maraathii-lokaanchii-sanskriti-by-iravati-karve/ इथे मराठी लोकांची संस्कृती पुस्तक पीडीएफ आहे. बाकी ओनलाइन वाचता येत नसल्याने विकत घेण्याचा मानस आहे.

In reply to by श्वेता व्यास

हो. हुप्प्या ह्यांच. आणखी कुठे लेखमाला आहे का? माबो मीपा ऐसी? किंवा प्रवासवर्णनात उल्लेख? जसे बिपीन कार्यकर्ते ह्यांचे मेज़ खोबार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 14/05/2024 - 18:52
अशी पुस्तके वाचनालयात बरीच आहेत.
मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.
पण ती मी घेत नाही. तोचतोचपणा आला आहे. त्यांचा गोषवारा पाच दहा ओळीत सांगता येईल. ' Aljazeera world' documentary पाहा.

In reply to by कंजूस

मागे निळूदामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले. त्यामुळे इंट्रेस्ट वाढलाय.
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात.

लेखक

भागो ·
तो लेखक होता. तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे. “चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता. त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा. दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे? जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे. तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते. “मी जातोय.” Nobody said anything. जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही. कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे. कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार. टीवी फुल ब्लास्ट.

चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे

श्रीकृष्ण सामंत ·
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

अर्धा कप दुध...

कर्नलतपस्वी ·

ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता. सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही. शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र. जसे घडले तसेच लिहीले आहे. एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना. सर्व प्रतिसादकांचे आभार.

ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता. सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही. शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र. जसे घडले तसेच लिहीले आहे. एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना. सर्व प्रतिसादकांचे आभार.
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, "अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. आई,लवकर उठलीस, चहा घेणार? नको ,तुला उशीर होतोय. बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. " आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय. काय झालं. काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

श्रीकृष्ण सामंत ·
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.

निसर्ग सृष्टीचं सादरीकरण

श्रीकृष्ण सामंत ·
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले. लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही. आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो. मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो.

शिकार...

जयंत कुलकर्णी ·

सर टोबी 12/05/2024 - 17:57
ही गोष्ट कधीच भावली नाही. त्यातून अशा काळात लहानचा मोठा झालो जेव्हा शिकार करणं हा दखलपात्र गुन्हा नव्हता. शेतात घुसणारी हरणं किंवा रानडुक्कर मारणं या गोष्टी बहुदा धक्कादायक नव्हत्या. उलट व्यंकटेश माडगुळकरांचं शिकारीवरील पुस्तक आणि त्यांचे अनुभव कथन या गोष्टी लोकप्रिय होत्या. अगदी हौस म्हणून शिकार करणे देखील अगदीच दुर्लभ प्रकार नव्हता. परंतु खेळातला चेंडू षटकार मारण्यासाठी योग्य टप्प्यावर पडत नाही ही खंत आणि सावज फारच हुलकावणी देतंय ही भावना एकाच पातळीवर आपल्याला स्पर्श करतात हे फार अस्वस्थ करतं.

सर टोबी 12/05/2024 - 17:57
ही गोष्ट कधीच भावली नाही. त्यातून अशा काळात लहानचा मोठा झालो जेव्हा शिकार करणं हा दखलपात्र गुन्हा नव्हता. शेतात घुसणारी हरणं किंवा रानडुक्कर मारणं या गोष्टी बहुदा धक्कादायक नव्हत्या. उलट व्यंकटेश माडगुळकरांचं शिकारीवरील पुस्तक आणि त्यांचे अनुभव कथन या गोष्टी लोकप्रिय होत्या. अगदी हौस म्हणून शिकार करणे देखील अगदीच दुर्लभ प्रकार नव्हता. परंतु खेळातला चेंडू षटकार मारण्यासाठी योग्य टप्प्यावर पडत नाही ही खंत आणि सावज फारच हुलकावणी देतंय ही भावना एकाच पातळीवर आपल्याला स्पर्श करतात हे फार अस्वस्थ करतं.
मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट. मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना उफाळून आल्या कारण त्याच काळात मी रेड इंडियन्सची गोऱ्यांनी कशी ससेहोलपट केली यावर पुस्तके वाचली होती. असे असले तरीही हे पुस्तक वाचताना, मला मोठी मौज वाटली हे मला नाकारता येणार नाही. आता एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचा मी अनुवाद करायला घेतला आहे.. सहज.

संगीत

श्रीकृष्ण सामंत ·
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

लागट बोलणं

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 11/05/2024 - 08:18
@ सामंत साहेब, तुम्ही सध्या ९० वर्षांचे आहात, सधारणतः १९४७ च्या सुमारास तुम्ही मिडिल स्कूलमधे असाल. त्यावेळी तुमच्या शाळेत प्रत्येक मुलाला स्वतंत्र लॉकर, शाळेत 'हॉलवे' वगैरे असणारी शाळा (कोकणातली ?) कोणत्या गावातली आणि कोणती होती ? -- की हा लेख देखील कोणत्यातरी इंग्रजी लेखाचे 'आई'च्या कृपेने केलेले भाषांतर आहे ? 'शक्तीशाली शब्द' ..."जेव्हा तुम्हाला तसं वाटायला लागतं तेव्हाच ते “म्हणणं” खरोखरच वेगाने नष्ट होण्यास सुरवात होते" .... वगैरे वाक्ये 'आई'ची वाटतात.

In reply to by चित्रगुप्त

मी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यावेळी किंग जॉर्ज स्कूल मध्ये पहिली ते त्यावेळी असणारे मॅट्रिक पर्यंत शिकलो होतो लॉकर गॅंगवे हॉलवे आणि प्रचंड शाळेसमोर मैदान त्याशिवाय फिजिकल ट्रेनिंग पिटी आणि सुंदर जिम पण होती कळावे

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 10:12
मग बरोबर आहे. सगळं आंग्लाळलेलं वातावरण, भारतीयत्वाशी संबंध अभावानेच. लिखाणातून जाणवत रहातो परकीय प्रभाव. म्हणूनच कदाचित इथल्या लोकांना तुमचं लेखन फारसं भावत नाही. वर वर लिहिल्यासारखं वाटतं. आतून येत नाही. असो. चालायचेच.

In reply to by अहिरावण

मग प्रत्येक लेखाची शेकडो वाचने कशी होतात? आता तर एक लेख १००० वाचनावर गेला आहे."आईच्या" प्रेमाला कोण बरं अव्हेर करणार? जन्मताच आई गलेलेपण बालिश होऊन विचित्रपणे आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण. ये.ते. म्हणतात."सरावरेल्या साहित्यिकांना" यापुढे "आई" शिवाय तरणोपाय नसणार शिवाय फ्युचर

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 13:42
लेखापेक्षा प्रतिसाद इंटरेस्टींग असतात ते वाचण्यासाठी लेखावर क्लिक होते आणि वाचने वाढतात. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे प्रतिसादांमुळे लेख हिट्ट.. तेव्हा वाचनसंख्या १००० नाही १लाख झाली तरी त्याचा अर्थ लेख भारी असा नव्हे.. :)

In reply to by अहिरावण

पण प्रतिसाद फक्त मोजक्याच लोकांचे असतात आणि त्यातली भाषा तशीच असते म्हणून लोक प्रतिसाद नऊ वाजता लेख वाचतात म्हणून वाचले हजाराच्या वर जातात असं मला वाटतं

पुढील हल्ला कवीते द्वारे होऊ शकतो! तू आहेस माझे जिवन. (तू आहेस माझे जेवण ,विडंबना साठी कच्चा माल....) मला शत्रूच्या गुप्त गोळाबारूद भंडाराचा पत्ता लागला आहे. बाकी आपली आठवण चांगली आहे पण मिडलक्लास मधली नसावी प्रि प्रायमरीतली असावी. आणी शिर्षक सुद्धा चुकले आहे असे वाटते. इश्श, आम्हीं नाही जा.. नको ना गडे... असे काहीतरी वाचायला मिळेल, लाॅकर मधून शालू,मालू,नलू .... कोणासाठी लिहिलेले प्रेमपत्र पडेल व मित्रांना (नल-दमयंती) कळेल त्या ऐवजी झुरळ बाहेर पडल्याने भ्रमनिरास झालो. मिडलक्लास मधे लागट बोलण्याची सुरवात होते. मग जिवलग मित्र सुद्धा अडचण वाटतो. बाकी विडंबन हे आनंदी रहाण्याचे व दुसर्यांना आनंदी ठेवण्याचे उत्तम साधन आहे. अगदी भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटले नाहीत. एका केशवसुताने (ज के उपाध्याय) ,गीता, भगवंतांनी मानवाच्या उत्थानासाठी सांगितलेल्या या ग्रंथांचे विडंबन लिहीले आहे. मिपावर आहे. राम गणेश गडकरींच्या रांगोळी या कवितेचे विडंबन केल्यावर ते म्हणाले की विडंबन हे मुळ कलाकृतीचा सन्मान आहे. तुम्हीं लिहीत रहा आम्हीं जागा शोधू.. स.न.वि.वी. क.लो.आ.

अहिरावण 11/05/2024 - 10:15
दुसर्‍या दिवशी मी शाळेत गेलो. माझा जिवलग मित्र मला म्हणत होता “मला माहित आहे की ते झुरळ तुझ्याकडून आलेलं नव्हतं, ते इतर मित्र फक्त उद्धट आहेत, आणि त्यांना फक्त मजा आणि चिडवाचिडवितून तुझी चेष्टा करायची होती.”
आयला तुमचे मित्र अकालीच प्रौढ झाले वाटते? आमचे तर सगळे मित्र नालायक टाईपचे होते. आणि त्या काळात अमुक जीवलग वगैरे कळत नसायचे.

नठ्यारा 11/05/2024 - 18:41
ते झुरळाचं सोडा हो. अहो, मी शाळेत बेडूक नेला होता कंपासपेटीत भरून. गणिताचा वर्ग चालू असतांना मित्रांना दाखवीत होतो. गणिताच्या गुरुजींनी मला पुढे बोलवून तो टेबलावर ठेवायला सांगितला. मी तसे इमानेइतबारे केले. ग.गु.ना तो रबराचा वाटला. ते बेडकास जवळून निरखीत होते. ते व तो बेडूक दोघेही बिनधास्त होते. मग मी बेडकास विवक्षित जागी हात लावल्यावर तो उड्या मारून पुढे गगुकडे सरकू लागला. ते पाहून त्याच्या प्रत्येक उडीसरशी गगुंचा चेहरा मागेमागे जात राहिला. शेवटी तो टेबलाचा काठाजवळ आला. मग मी त्यास झडप घालून उचललं व कंपासपेटीत बंदिस्त केलं. यावरून मी किती शूरवीर आहे हे सिद्ध होतं. गणित माझा आवडीचा विषय असल्याने गगुंनी हे प्रकरण वर्गाबाहेर नेलं नाही. -नाठाळ नठ्या

घटना क्षुल्लक असते,पण वय, मानसिक प्रगल्भता,अनुभव अशा सारख्या गोष्टी हळूहळू पोक्त विचार करायला कारणीभूत होतात.
खरं आहे. नाहीतर काही काही म्हातारे लोकं मिपावरील लोकांनी टिंगल टवाळी केली, टीका केली म्हणून लगेच नवनवीन लेख पाडतात. त्यांना पोक्त पणा म्हणजे काय माहीतच नसते. अवांतर : ह्या लेखाचे विडंबन पडायचा विचार आहे, म्हणून ( बोलत लागणं ) ह्या टायटल चा कॉपी राईट घेऊन ठेवत आहे. :))))

In reply to by अहिरावण

ख्या ख्या ख्या सध्या मला जरा मोकळा वेळ आहे, अन् त्यातून हे कृष्ण असला भारी कच्च्या मालाचा पुरवठा करत आहेत. हसून हसून पोट दुखायची वेळ येते कधी कधी . =))))

In reply to by श्रीकृष्ण सामंत

तुम्हाला अजूनही कळतच नाहीये. =)))) इथे लोकं म्हातारपणाची टर उडवत नाहीयेत, तुमच्या हास्यस्पद लेखनाची टर उडवत आहेत. म्हातारे सगळेच होणार आहेत. पण त्यातही ग्रेसफुली म्हातारं होणे ही एक कला आहे. इथे चौकट राजा ह्यांना कित्येकदा भेटलो होतो, माणूस १% सुध्धा म्हातारा वाटायचा नाही. इंटरनेट वर राम दास्स ह्यांचे व्हिडीओ आहेत ते पहा कधीतरी. माणसाला ६६ वय असताना ब्रेन स्ट्रोक मुळे परालिसिस झाले, अन् तरीही काय खुश दिसत आहे माणूस. एका व्हिडिओ मध्ये तर म्हणतात - "मी आधीच अंतर्मुख होतो अन् ह्या स्त्रोक ने मला अजूनच जास्त अंतर्मुख केलं, कसलं भारी आहे हे ". आणि प्रसन्नपणे हसले आहेत. अहाहा. समोर असतो तर तिथेच साष्टांग दंडवत घातला असता. आमच्या इथे एक देशपांडे आजोबा होते, ते रात्री जेवणानंतर शतपावली करताना भेटायचे नेहमी म्हणायचे - काय गोडबोले, झालं का जेवाण"खवाण". आम्हीच लाजून गप्प बसल्यावर म्हणायचे, आत्ता नाय तर काय म्हातारं झाल्यावर करणार का =)))) Life is an ice-cream, enjoy before it melts . ;) म्हातारपण वाईट नाही, थेरडेपण वाईट आहे. कळलं तर समजून घ्या , नाहीतर सोडून द्या. https://youtu.be/-N6sw-lZLTA?si=2uZ_5R05GWpYjEMF हसत रहा :) असो.

पिकल्या पानाचा देठं की हो हिरवा.... ग्रेसफुली म्हातारं व्हायचंय? हा घ्या नुख्सा. हाल चाल कैसा है। किसी ने पुछा कैसे हो। मुस्कुरा के बोला। बढीया है दोस्त। दोस्तों की मेहर है। रब दी है खैर। मस्त चल रही है। जिदंगी की सैर । तडके उठता हूँ। दाढी दुढी बनाता हूँ। बचेखुचे बालों को ढुढंके सवारता हूँ। सैरसपाटा तो बहाना है। आँखो की ज्यादा घुटनो की वर्जीश कम होती है। कुछ खुंसट दोस्त और जाते हुये चांद से आँखे चार होती है। घर आते ही गोली चलती है। आज फिर देर हुयी बोला हाँ आज वर्जीश थोडी कुछ ज्यादाही हुयी। ना आफिस की चिंता। ना नोकरी जाने का डर। खाता हूँ पीता हूँ। अपने ही गुन गाता हूँ। शाम होते ही कुत्ता काठी के साथ बुढ्ढों के अड्डे पे हजेरी लगती है। सामने समोसे वडापाव की ढेरीसी दिखती है। दो पटियाले लगते है। कभी कभार काजू कबाब सजते है। कुछ भी ना मिले तो जले हुये पापड भी चलते है। रूखी सुखी खाता हूँ। मुंछाँँ मे घी लगाके चादर के साथ लंबी तानके सोता हूँ। मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है । २०-१२-२०२०

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास 12/05/2024 - 13:35
क्या बात है कर्नल साब ... मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है ।.... वय कुठलेही असो .. बायको ची प्रेमळ नजर हवीच (मेहरारू की नजरे इनायत) बाकी तर्बीयत / तरबियत महत्वाची ... शेवटी अनुभवाचे बोल असतात हे

चित्रगुप्त 11/05/2024 - 08:18
@ सामंत साहेब, तुम्ही सध्या ९० वर्षांचे आहात, सधारणतः १९४७ च्या सुमारास तुम्ही मिडिल स्कूलमधे असाल. त्यावेळी तुमच्या शाळेत प्रत्येक मुलाला स्वतंत्र लॉकर, शाळेत 'हॉलवे' वगैरे असणारी शाळा (कोकणातली ?) कोणत्या गावातली आणि कोणती होती ? -- की हा लेख देखील कोणत्यातरी इंग्रजी लेखाचे 'आई'च्या कृपेने केलेले भाषांतर आहे ? 'शक्तीशाली शब्द' ..."जेव्हा तुम्हाला तसं वाटायला लागतं तेव्हाच ते “म्हणणं” खरोखरच वेगाने नष्ट होण्यास सुरवात होते" .... वगैरे वाक्ये 'आई'ची वाटतात.

In reply to by चित्रगुप्त

मी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यावेळी किंग जॉर्ज स्कूल मध्ये पहिली ते त्यावेळी असणारे मॅट्रिक पर्यंत शिकलो होतो लॉकर गॅंगवे हॉलवे आणि प्रचंड शाळेसमोर मैदान त्याशिवाय फिजिकल ट्रेनिंग पिटी आणि सुंदर जिम पण होती कळावे

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 10:12
मग बरोबर आहे. सगळं आंग्लाळलेलं वातावरण, भारतीयत्वाशी संबंध अभावानेच. लिखाणातून जाणवत रहातो परकीय प्रभाव. म्हणूनच कदाचित इथल्या लोकांना तुमचं लेखन फारसं भावत नाही. वर वर लिहिल्यासारखं वाटतं. आतून येत नाही. असो. चालायचेच.

In reply to by अहिरावण

मग प्रत्येक लेखाची शेकडो वाचने कशी होतात? आता तर एक लेख १००० वाचनावर गेला आहे."आईच्या" प्रेमाला कोण बरं अव्हेर करणार? जन्मताच आई गलेलेपण बालिश होऊन विचित्रपणे आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण. ये.ते. म्हणतात."सरावरेल्या साहित्यिकांना" यापुढे "आई" शिवाय तरणोपाय नसणार शिवाय फ्युचर

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 13:42
लेखापेक्षा प्रतिसाद इंटरेस्टींग असतात ते वाचण्यासाठी लेखावर क्लिक होते आणि वाचने वाढतात. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे प्रतिसादांमुळे लेख हिट्ट.. तेव्हा वाचनसंख्या १००० नाही १लाख झाली तरी त्याचा अर्थ लेख भारी असा नव्हे.. :)

In reply to by अहिरावण

पण प्रतिसाद फक्त मोजक्याच लोकांचे असतात आणि त्यातली भाषा तशीच असते म्हणून लोक प्रतिसाद नऊ वाजता लेख वाचतात म्हणून वाचले हजाराच्या वर जातात असं मला वाटतं

पुढील हल्ला कवीते द्वारे होऊ शकतो! तू आहेस माझे जिवन. (तू आहेस माझे जेवण ,विडंबना साठी कच्चा माल....) मला शत्रूच्या गुप्त गोळाबारूद भंडाराचा पत्ता लागला आहे. बाकी आपली आठवण चांगली आहे पण मिडलक्लास मधली नसावी प्रि प्रायमरीतली असावी. आणी शिर्षक सुद्धा चुकले आहे असे वाटते. इश्श, आम्हीं नाही जा.. नको ना गडे... असे काहीतरी वाचायला मिळेल, लाॅकर मधून शालू,मालू,नलू .... कोणासाठी लिहिलेले प्रेमपत्र पडेल व मित्रांना (नल-दमयंती) कळेल त्या ऐवजी झुरळ बाहेर पडल्याने भ्रमनिरास झालो. मिडलक्लास मधे लागट बोलण्याची सुरवात होते. मग जिवलग मित्र सुद्धा अडचण वाटतो. बाकी विडंबन हे आनंदी रहाण्याचे व दुसर्यांना आनंदी ठेवण्याचे उत्तम साधन आहे. अगदी भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटले नाहीत. एका केशवसुताने (ज के उपाध्याय) ,गीता, भगवंतांनी मानवाच्या उत्थानासाठी सांगितलेल्या या ग्रंथांचे विडंबन लिहीले आहे. मिपावर आहे. राम गणेश गडकरींच्या रांगोळी या कवितेचे विडंबन केल्यावर ते म्हणाले की विडंबन हे मुळ कलाकृतीचा सन्मान आहे. तुम्हीं लिहीत रहा आम्हीं जागा शोधू.. स.न.वि.वी. क.लो.आ.

अहिरावण 11/05/2024 - 10:15
दुसर्‍या दिवशी मी शाळेत गेलो. माझा जिवलग मित्र मला म्हणत होता “मला माहित आहे की ते झुरळ तुझ्याकडून आलेलं नव्हतं, ते इतर मित्र फक्त उद्धट आहेत, आणि त्यांना फक्त मजा आणि चिडवाचिडवितून तुझी चेष्टा करायची होती.”
आयला तुमचे मित्र अकालीच प्रौढ झाले वाटते? आमचे तर सगळे मित्र नालायक टाईपचे होते. आणि त्या काळात अमुक जीवलग वगैरे कळत नसायचे.

नठ्यारा 11/05/2024 - 18:41
ते झुरळाचं सोडा हो. अहो, मी शाळेत बेडूक नेला होता कंपासपेटीत भरून. गणिताचा वर्ग चालू असतांना मित्रांना दाखवीत होतो. गणिताच्या गुरुजींनी मला पुढे बोलवून तो टेबलावर ठेवायला सांगितला. मी तसे इमानेइतबारे केले. ग.गु.ना तो रबराचा वाटला. ते बेडकास जवळून निरखीत होते. ते व तो बेडूक दोघेही बिनधास्त होते. मग मी बेडकास विवक्षित जागी हात लावल्यावर तो उड्या मारून पुढे गगुकडे सरकू लागला. ते पाहून त्याच्या प्रत्येक उडीसरशी गगुंचा चेहरा मागेमागे जात राहिला. शेवटी तो टेबलाचा काठाजवळ आला. मग मी त्यास झडप घालून उचललं व कंपासपेटीत बंदिस्त केलं. यावरून मी किती शूरवीर आहे हे सिद्ध होतं. गणित माझा आवडीचा विषय असल्याने गगुंनी हे प्रकरण वर्गाबाहेर नेलं नाही. -नाठाळ नठ्या

घटना क्षुल्लक असते,पण वय, मानसिक प्रगल्भता,अनुभव अशा सारख्या गोष्टी हळूहळू पोक्त विचार करायला कारणीभूत होतात.
खरं आहे. नाहीतर काही काही म्हातारे लोकं मिपावरील लोकांनी टिंगल टवाळी केली, टीका केली म्हणून लगेच नवनवीन लेख पाडतात. त्यांना पोक्त पणा म्हणजे काय माहीतच नसते. अवांतर : ह्या लेखाचे विडंबन पडायचा विचार आहे, म्हणून ( बोलत लागणं ) ह्या टायटल चा कॉपी राईट घेऊन ठेवत आहे. :))))

In reply to by अहिरावण

ख्या ख्या ख्या सध्या मला जरा मोकळा वेळ आहे, अन् त्यातून हे कृष्ण असला भारी कच्च्या मालाचा पुरवठा करत आहेत. हसून हसून पोट दुखायची वेळ येते कधी कधी . =))))

In reply to by श्रीकृष्ण सामंत

तुम्हाला अजूनही कळतच नाहीये. =)))) इथे लोकं म्हातारपणाची टर उडवत नाहीयेत, तुमच्या हास्यस्पद लेखनाची टर उडवत आहेत. म्हातारे सगळेच होणार आहेत. पण त्यातही ग्रेसफुली म्हातारं होणे ही एक कला आहे. इथे चौकट राजा ह्यांना कित्येकदा भेटलो होतो, माणूस १% सुध्धा म्हातारा वाटायचा नाही. इंटरनेट वर राम दास्स ह्यांचे व्हिडीओ आहेत ते पहा कधीतरी. माणसाला ६६ वय असताना ब्रेन स्ट्रोक मुळे परालिसिस झाले, अन् तरीही काय खुश दिसत आहे माणूस. एका व्हिडिओ मध्ये तर म्हणतात - "मी आधीच अंतर्मुख होतो अन् ह्या स्त्रोक ने मला अजूनच जास्त अंतर्मुख केलं, कसलं भारी आहे हे ". आणि प्रसन्नपणे हसले आहेत. अहाहा. समोर असतो तर तिथेच साष्टांग दंडवत घातला असता. आमच्या इथे एक देशपांडे आजोबा होते, ते रात्री जेवणानंतर शतपावली करताना भेटायचे नेहमी म्हणायचे - काय गोडबोले, झालं का जेवाण"खवाण". आम्हीच लाजून गप्प बसल्यावर म्हणायचे, आत्ता नाय तर काय म्हातारं झाल्यावर करणार का =)))) Life is an ice-cream, enjoy before it melts . ;) म्हातारपण वाईट नाही, थेरडेपण वाईट आहे. कळलं तर समजून घ्या , नाहीतर सोडून द्या. https://youtu.be/-N6sw-lZLTA?si=2uZ_5R05GWpYjEMF हसत रहा :) असो.

पिकल्या पानाचा देठं की हो हिरवा.... ग्रेसफुली म्हातारं व्हायचंय? हा घ्या नुख्सा. हाल चाल कैसा है। किसी ने पुछा कैसे हो। मुस्कुरा के बोला। बढीया है दोस्त। दोस्तों की मेहर है। रब दी है खैर। मस्त चल रही है। जिदंगी की सैर । तडके उठता हूँ। दाढी दुढी बनाता हूँ। बचेखुचे बालों को ढुढंके सवारता हूँ। सैरसपाटा तो बहाना है। आँखो की ज्यादा घुटनो की वर्जीश कम होती है। कुछ खुंसट दोस्त और जाते हुये चांद से आँखे चार होती है। घर आते ही गोली चलती है। आज फिर देर हुयी बोला हाँ आज वर्जीश थोडी कुछ ज्यादाही हुयी। ना आफिस की चिंता। ना नोकरी जाने का डर। खाता हूँ पीता हूँ। अपने ही गुन गाता हूँ। शाम होते ही कुत्ता काठी के साथ बुढ्ढों के अड्डे पे हजेरी लगती है। सामने समोसे वडापाव की ढेरीसी दिखती है। दो पटियाले लगते है। कभी कभार काजू कबाब सजते है। कुछ भी ना मिले तो जले हुये पापड भी चलते है। रूखी सुखी खाता हूँ। मुंछाँँ मे घी लगाके चादर के साथ लंबी तानके सोता हूँ। मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है । २०-१२-२०२०

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास 12/05/2024 - 13:35
क्या बात है कर्नल साब ... मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है ।.... वय कुठलेही असो .. बायको ची प्रेमळ नजर हवीच (मेहरारू की नजरे इनायत) बाकी तर्बीयत / तरबियत महत्वाची ... शेवटी अनुभवाचे बोल असतात हे
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त