पेरणा
वाचक सुज्ञ आहेत.
बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे
दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने
हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते
हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते
दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे
का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे...
चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे
इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे
चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे
फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?
वा ! मस्त !!!
In reply to वा ! मस्त !!! by अहिरावण
जबरदस्त
खूप आवडली ही कविता.
@अहिरावण
In reply to @अहिरावण by कर्नलतपस्वी
वाह वाह वाह
सुंदर!
वाह!
भावस्पर्शी कविता.
नांदुरकी वृक्ष
अजानवृक्ष
अशोकवनात सीता
खूप सुंदर खूप सुंदर
मुद्दाम log in करून
प्रतिसाद देणार्या