मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या तरूतळी

अनन्त्_यात्री ·

शिपाई बुलबुल चे जोडपे विमनस्क अवस्थेत घरट्याकडे एक टक बघत बसले होते तेंव्हा हेच विचार मनात आले... मोहाचा फुलोरा दिशांतरी जातो रिचवून शांतपणे सारी दु:खे सोसतो! अनंत यात्री च्या कवीता लाजवाब असतात. आवडली हे वेगळे सांगत नाही.

वेगवेगळे वृक्ष आणि त्या खालच्या/त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या भावना. सिंपली ग्रेट! ___/\___ सं - दी - प

बाजीगर 16/05/2024 - 22:28
अनंन्तयात्रीजी आपल्या कवितेचा बाज वेगळाच आहे, वाचून अतिप्रसन्न जाहलो. बहोत खूब. मला ही काही ह्याच लाईनवर म्हणावेसे वाटले, म्हणून मोरोपंतांच्या ओळी घेऊन म्हणतो, पुष्पवर्ण नटला पळसाचा । पार्थ सावध नसे पळ साचा !! पंतांचा खेळ आर्या वृत्ताचा । महापंडीत तो मोरया वृत्ताचा ।।

शिपाई बुलबुल चे जोडपे विमनस्क अवस्थेत घरट्याकडे एक टक बघत बसले होते तेंव्हा हेच विचार मनात आले... मोहाचा फुलोरा दिशांतरी जातो रिचवून शांतपणे सारी दु:खे सोसतो! अनंत यात्री च्या कवीता लाजवाब असतात. आवडली हे वेगळे सांगत नाही.

वेगवेगळे वृक्ष आणि त्या खालच्या/त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या भावना. सिंपली ग्रेट! ___/\___ सं - दी - प

बाजीगर 16/05/2024 - 22:28
अनंन्तयात्रीजी आपल्या कवितेचा बाज वेगळाच आहे, वाचून अतिप्रसन्न जाहलो. बहोत खूब. मला ही काही ह्याच लाईनवर म्हणावेसे वाटले, म्हणून मोरोपंतांच्या ओळी घेऊन म्हणतो, पुष्पवर्ण नटला पळसाचा । पार्थ सावध नसे पळ साचा !! पंतांचा खेळ आर्या वृत्ताचा । महापंडीत तो मोरया वृत्ताचा ।।
अशोकाच्या पारावर सीतामाय उसासते सोनमृगाच्या मोहाला मनोमन धि:कारते शमीवृक्षाचा विस्तार शस्त्र पार्थाचे झाकतो प्रत्यंचेला स्पर्शण्यास शर अधीरसा होतो वृद्ध बोधिवृक्षातळी गौतम नि:संग बसे बोधरवि उगवता दिव्यप्रभा फाकतसे अजानवृक्षाच्या तळी ज्ञानयोगी अविचल अभावाच्या कर्दमीही प्रतिभेचा परिमळ नांदुरकीची डहाळी आज कशाने हलते? अणूहुनी सूक्ष्म कोणी सारे आकाश व्यापते!

अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो

श्रीकृष्ण सामंत ·
एक नवे वादळ आणू पाहात आहे जीवनाला परखूं पाहात आहे जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले अशासंगे हसत रहावे असे वाटे मला अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे, हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मला जरका एखादा मोका मिळू शकला मला, मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला कवीला जरका नसेल कसले सामर्थ्य, शांती,सुरक्षा दुनियेत यावी असे वाटे मला *

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

श्रीकृष्ण सामंत ·

भागो 15/05/2024 - 07:59
“ प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे? हे तुम्हाला ठरवावं लागेल.” असं नाही. आपण कोणत्या प्रकारची व्यक्ति असतो हे आपल्या हातात नाही. ते आधीच ठरवलं गेलं आहे. आपण केवळ नाममात्र आहोत.

चौकस२१२ 15/05/2024 - 09:50
एखादा माणूस लाजाळू स्वभावाचा असला आणि स्वाभाविकपणे तोतुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देत नसला तर त्याला, कंटाळवाणा किंवा उद्धट किंवा अहंकारी असल्याचं मनात धरलं जातं.गृहीत धरलं जातं. + लोकांना हे समजत नाही की, त्या क्षुल्लक कृतींचा अर्थ उद्धटपणासाठी नसतो.अपमानजनक नसतो. हो पण हे समोरच्याला कळणार कसे? आणि नाही कळले तर त्या ऐकणाऱ्याची काय ती चूक?

भागो 15/05/2024 - 07:59
“ प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे? हे तुम्हाला ठरवावं लागेल.” असं नाही. आपण कोणत्या प्रकारची व्यक्ति असतो हे आपल्या हातात नाही. ते आधीच ठरवलं गेलं आहे. आपण केवळ नाममात्र आहोत.

चौकस२१२ 15/05/2024 - 09:50
एखादा माणूस लाजाळू स्वभावाचा असला आणि स्वाभाविकपणे तोतुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देत नसला तर त्याला, कंटाळवाणा किंवा उद्धट किंवा अहंकारी असल्याचं मनात धरलं जातं.गृहीत धरलं जातं. + लोकांना हे समजत नाही की, त्या क्षुल्लक कृतींचा अर्थ उद्धटपणासाठी नसतो.अपमानजनक नसतो. हो पण हे समोरच्याला कळणार कसे? आणि नाही कळले तर त्या ऐकणाऱ्याची काय ती चूक?
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म

(चार दिवस मिळाले असता )

कर्नलतपस्वी ·

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 15/05/2024 - 10:28
अरे बापरे ! चार दिवसांची "गरजच" संपली? जैव तंत्रज्ञान भलतेच पुढे गेलेले दिसतेय !! हर हर !! चला ! चांगलंय !! जे जे होईल ते ते पहावे... :)

In reply to by अहिरावण

निसर्गात उत्क्रांती होते म्हणतात मग काहीही होऊ शकेल. शेपूट नाही का गळाली. आता बिना शेपटीचाच "शेपुट घालणे", हा वाक्प्रचार वापरावा लागतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 16/05/2024 - 09:51
>>> मी फक्त तांब्या बद्दल बोललोय. अच्छा ! हे असं होतं बघा... "बसलं" की तारे तोडले जातात... असो. तुम्ही आहात म्हणून सांभाळून घेत आहात.

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही तुम्हांला शंका असेल मला नाही. तरी पण मागितली आहे तर ही घ्या. https://www.misalpav.com/node/52184

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:17
धन्यू कर्नलभाऊ ! अमंळ निराशा झाली .... ओरिजनल पेक्षा लैच उजवी आहे ! :-) बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने व्वा, क्या बात ... माशाल्ला .. हृदयस्पर्शी ओळी ! कधी योग येतात ते काय माहीत ? एक लघूशंका:
दोन वेळा
दिवसातुन ?

दुपारी साॅफ्ट ड्रिंक लाईक बियर,जीन,व्होडका,वाईन (आमच्या सारखा एखादा कोकाकोल एम्बेडेड म्हातारा साधू) संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स लाईक सोलन न १,पिटर स्काॅट, पाईपर 3XXX (NOT THAT WHAT FIRST IMPRESSION VOMES IN MIND )इ. म्हणून दोन वेळी.... गेले ते दिन गेले

भागो 15/05/2024 - 21:59
umr-e-darāz maañg ke laa.ī thī chaar din do aarzū meñ kaT ga.e do intizār meñ a long life, four days in all, I did negotiate two were spent in hope and two were spent in wait

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 15/05/2024 - 10:28
अरे बापरे ! चार दिवसांची "गरजच" संपली? जैव तंत्रज्ञान भलतेच पुढे गेलेले दिसतेय !! हर हर !! चला ! चांगलंय !! जे जे होईल ते ते पहावे... :)

In reply to by अहिरावण

निसर्गात उत्क्रांती होते म्हणतात मग काहीही होऊ शकेल. शेपूट नाही का गळाली. आता बिना शेपटीचाच "शेपुट घालणे", हा वाक्प्रचार वापरावा लागतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 16/05/2024 - 09:51
>>> मी फक्त तांब्या बद्दल बोललोय. अच्छा ! हे असं होतं बघा... "बसलं" की तारे तोडले जातात... असो. तुम्ही आहात म्हणून सांभाळून घेत आहात.

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही तुम्हांला शंका असेल मला नाही. तरी पण मागितली आहे तर ही घ्या. https://www.misalpav.com/node/52184

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:17
धन्यू कर्नलभाऊ ! अमंळ निराशा झाली .... ओरिजनल पेक्षा लैच उजवी आहे ! :-) बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने व्वा, क्या बात ... माशाल्ला .. हृदयस्पर्शी ओळी ! कधी योग येतात ते काय माहीत ? एक लघूशंका:
दोन वेळा
दिवसातुन ?

दुपारी साॅफ्ट ड्रिंक लाईक बियर,जीन,व्होडका,वाईन (आमच्या सारखा एखादा कोकाकोल एम्बेडेड म्हातारा साधू) संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स लाईक सोलन न १,पिटर स्काॅट, पाईपर 3XXX (NOT THAT WHAT FIRST IMPRESSION VOMES IN MIND )इ. म्हणून दोन वेळी.... गेले ते दिन गेले

भागो 15/05/2024 - 21:59
umr-e-darāz maañg ke laa.ī thī chaar din do aarzū meñ kaT ga.e do intizār meñ a long life, four days in all, I did negotiate two were spent in hope and two were spent in wait
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

वरवर लहान वाटणारे अनुभव.

श्रीकृष्ण सामंत ·
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

काय करावे

श्रीकृष्ण सामंत ·

गवि 15/05/2024 - 22:53
किती करावे, किती भरावे, कितीदा संचित रिते करावे? किती नडावे, किती रडावे, कोणा द्यावे किती पुरावे? किती फसावे, किती हसावे, डोळ्यांचे दव किती पुसावे? किती वळावे, किती पळावे, आयुष्याला किती छळावे? किती हरावे, किती स्मरावे, तेल संपता किती जळावे? किती जुळावे, किती गळावे, शब्दांशी या किती जुगावे?

गवि 15/05/2024 - 22:53
किती करावे, किती भरावे, कितीदा संचित रिते करावे? किती नडावे, किती रडावे, कोणा द्यावे किती पुरावे? किती फसावे, किती हसावे, डोळ्यांचे दव किती पुसावे? किती वळावे, किती पळावे, आयुष्याला किती छळावे? किती हरावे, किती स्मरावे, तेल संपता किती जळावे? किती जुळावे, किती गळावे, शब्दांशी या किती जुगावे?
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

श्रीकृष्ण सामंत ·
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

श्रीकृष्ण सामंत ·
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

अत्तर

बिपीन सुरेश सांगळे ·

वामन देशमुख 17/05/2024 - 14:41
एखाद्या अनवट अत्तराचा सुगंध अनुभवताना, त्याची पारख करताना, तो कोणत्या note चा आहे हे ठरवायला काही वेळा थोडा वेळ लागतो. ही कथा अश्याच एखाद्या अनवट प्रकारातील आहे. आवडली आहेच; अजून काही काळाने कदाचित तिची खुमारी अजून कळेल.

नठ्यारा 18/05/2024 - 00:52
दोन्ही वेळेस अप्पा काहीच बोलले नाहीत. कारण की बोलण्यासारखं काहीही नव्हतंच. काही प्रकारचं शहाणपण जगात काळ व्यतीत केल्यावरंच येतं. म्हणूनंच की काय कालाय तस्मै नम: म्हंटलंय. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौथा कोनाडा 18/05/2024 - 13:00
राजूला लहानपणी वासांची पारख नसावी असं मला वाटतं. त्याचे उदगार " हा वास ? ढेकूण चिरडल्यावर येतो , तस्सा आहे ! ‘ त्याला अत्तराचा वास असा यावा ? एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार ! सांगळेसाहेबांनी ही कथा जरा अ‍ॅब्स्ट्रक्ट फॉर्म मध्ये लिहिली असावी की काय असं वाटतं

गवि 18/05/2024 - 13:34
वडिलांनी आणलेल्या अत्तराचा जो वास लहानपणी अजिबात आवडला नाही तोच तरुणपणी तरुण पत्नीने (अजाणता तेच अत्तर ) लावल्यावर भारी वाटला. चालायचेच.. :-)) शिवाय अनेक अत्तरे थेट नाकाला लावून हुंगल्यास तीव्र कडसर वासाची पण दुरून सुगंधी वाटू शकतात, हे आहेच.. मस्त आहे कथा. अप्पांना जिवंत ठेवले हे एक चांगले केलेत. ;-)

चौकस२१२ 20/05/2024 - 08:56
याचा मला भावलेले अर्थ तो असा (अप्पांच्या दृष्टिकोनातून ) अप्पा हे बघून निराश झाले असावेत असे वाटते - आपण जेव्हा याला स्वखुशीने पूर्वी हेच अत्तर आणले होत तेव्हा हा असा वागला आणि आता असा ! किंवा खाली कोणी म्हणल्याप्रमाणे १३-१४ वर्षी एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार !

वामन देशमुख 17/05/2024 - 14:41
एखाद्या अनवट अत्तराचा सुगंध अनुभवताना, त्याची पारख करताना, तो कोणत्या note चा आहे हे ठरवायला काही वेळा थोडा वेळ लागतो. ही कथा अश्याच एखाद्या अनवट प्रकारातील आहे. आवडली आहेच; अजून काही काळाने कदाचित तिची खुमारी अजून कळेल.

नठ्यारा 18/05/2024 - 00:52
दोन्ही वेळेस अप्पा काहीच बोलले नाहीत. कारण की बोलण्यासारखं काहीही नव्हतंच. काही प्रकारचं शहाणपण जगात काळ व्यतीत केल्यावरंच येतं. म्हणूनंच की काय कालाय तस्मै नम: म्हंटलंय. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौथा कोनाडा 18/05/2024 - 13:00
राजूला लहानपणी वासांची पारख नसावी असं मला वाटतं. त्याचे उदगार " हा वास ? ढेकूण चिरडल्यावर येतो , तस्सा आहे ! ‘ त्याला अत्तराचा वास असा यावा ? एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार ! सांगळेसाहेबांनी ही कथा जरा अ‍ॅब्स्ट्रक्ट फॉर्म मध्ये लिहिली असावी की काय असं वाटतं

गवि 18/05/2024 - 13:34
वडिलांनी आणलेल्या अत्तराचा जो वास लहानपणी अजिबात आवडला नाही तोच तरुणपणी तरुण पत्नीने (अजाणता तेच अत्तर ) लावल्यावर भारी वाटला. चालायचेच.. :-)) शिवाय अनेक अत्तरे थेट नाकाला लावून हुंगल्यास तीव्र कडसर वासाची पण दुरून सुगंधी वाटू शकतात, हे आहेच.. मस्त आहे कथा. अप्पांना जिवंत ठेवले हे एक चांगले केलेत. ;-)

चौकस२१२ 20/05/2024 - 08:56
याचा मला भावलेले अर्थ तो असा (अप्पांच्या दृष्टिकोनातून ) अप्पा हे बघून निराश झाले असावेत असे वाटते - आपण जेव्हा याला स्वखुशीने पूर्वी हेच अत्तर आणले होत तेव्हा हा असा वागला आणि आता असा ! किंवा खाली कोणी म्हणल्याप्रमाणे १३-१४ वर्षी एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार !
अत्तर ------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. ‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला .

सुंदर गीते ही स्मरणात येती

श्रीकृष्ण सामंत ·
अवकाश आहे म्हणून बसता जुन्या गोष्टी स्मरणात येती कधी सत्याची,कधी असत्याची सुंदर गीते ही स्मरणात येती शताब्दी एकवीसावी अन् समय नवे प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई