मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

श्रीकृष्ण सामंत ·
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

श्रीकृष्ण सामंत ·
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

अक्षय्य तृतीया

बाजीगर ·

अस प्रत्येकच व्यवसायात आहे. बिल्डर जाहिरात देतो तेव्हा बायडलिंग बाधणाऱ्या मजुरांचेही हेच हाल असतात. गाडी, टीव्ही , फ्रिज, ऑलिम्पिक स्पर्धा, विद्युत उत्पादन, रेल्वे सगळीकडेच मजूर नी कामगार शोषण दिसेल. - कविता न आवडलेला अमरेंद्र बाहुबली.

कांदा लिंबू 10/05/2024 - 14:45
कवितेतील सर्वसासाधारण मतितार्थाशी सहमत. --- ऐहिक सुखाचा उपभोग घेताना त्यासाठी ज्यांनी कष्ट केलेत त्यांबध्दल कृतज्ञ असावे असे सांगणारी हिंदू संस्कृती खरंच श्रेष्ठ आहे. पोळा, ऋषिपंचमी, गोवत्सद्वादशी, यांसारखे हिंदूंचे सणवार त्यासाठीच योजण्यात आले आहेत. --- तथापि कवितेचा उत्तरार्ध, उपभोक्त्यांना gilt देतो हे काही आवडले नाही. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे असे वाटते.

सोनार आठवण करून देतो वृत्तपत्र मालकाला पैसे मिळतात वृ.मा. ची बायको हट्ट करते ... म्हणून दागिने घडतात दागिने घडतात म्हणून कामगाराला काम मिळते सोनाराला दाम मिळतात म्हणून कामगारांची खळगी भरते. एव्हढं साधं गणीत आहे. इथे ज्याची जास्त रिस्क त्याला जास्त फायदा. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे कां.लिं. बरोबर सहमत. सगळीकडेच समता काम करत नाही. कुठे ममता,कुठे क्षमता याचां सुद्धा विचार व्हावा.

अस प्रत्येकच व्यवसायात आहे. बिल्डर जाहिरात देतो तेव्हा बायडलिंग बाधणाऱ्या मजुरांचेही हेच हाल असतात. गाडी, टीव्ही , फ्रिज, ऑलिम्पिक स्पर्धा, विद्युत उत्पादन, रेल्वे सगळीकडेच मजूर नी कामगार शोषण दिसेल. - कविता न आवडलेला अमरेंद्र बाहुबली.

कांदा लिंबू 10/05/2024 - 14:45
कवितेतील सर्वसासाधारण मतितार्थाशी सहमत. --- ऐहिक सुखाचा उपभोग घेताना त्यासाठी ज्यांनी कष्ट केलेत त्यांबध्दल कृतज्ञ असावे असे सांगणारी हिंदू संस्कृती खरंच श्रेष्ठ आहे. पोळा, ऋषिपंचमी, गोवत्सद्वादशी, यांसारखे हिंदूंचे सणवार त्यासाठीच योजण्यात आले आहेत. --- तथापि कवितेचा उत्तरार्ध, उपभोक्त्यांना gilt देतो हे काही आवडले नाही. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे असे वाटते.

सोनार आठवण करून देतो वृत्तपत्र मालकाला पैसे मिळतात वृ.मा. ची बायको हट्ट करते ... म्हणून दागिने घडतात दागिने घडतात म्हणून कामगाराला काम मिळते सोनाराला दाम मिळतात म्हणून कामगारांची खळगी भरते. एव्हढं साधं गणीत आहे. इथे ज्याची जास्त रिस्क त्याला जास्त फायदा. अक्षय्य तृतीयेला स्वकमाईतून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या हिंदूंच्या आनंदावर अकारण विरजण घालणे अयोग्य आहे कां.लिं. बरोबर सहमत. सगळीकडेच समता काम करत नाही. कुठे ममता,कुठे क्षमता याचां सुद्धा विचार व्हावा.
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

चौकस२१२ ·

अहिरावण 10/05/2024 - 13:01
लेख वाचायला लागतो तोच संपला. काय वाचले काय समजले काही कळेना. मग विचार केला तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेख लिहीला आहे आतुरतेने प्रतिसादाची वाट पहात असणार. निदान एक प्रतिसाद तरी असावा म्हणून दिला. :)

कॉमी 11/05/2024 - 18:49
प्रकाश संतांची "लंपन" अशी कोणतीही कादंबरी नाहीये. लंप्याची कादंबरी नाहीच आहे, चार कथासंग्रह आहेत. (वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर) लहान असताना फक्त वनवास वाचले होते. प्रचंड आवडलेले, आणि जनरली मस्त हलक्याफुलक्या कथांमध्ये एक दुःखद अंडरटोन तेव्हासुद्धा जाणवली होती (वनवास ह्या शिर्षकी कथेत खासकरून). नंतर पुढील पुस्तके वाचली त्यात ही दुःखाची छटा फारच गडद होते. ह्या गोष्टी स्क्रीनवर आणणे खूप कठीण काम आहे. निपुणला शुभेच्छा.

अहिरावण 10/05/2024 - 13:01
लेख वाचायला लागतो तोच संपला. काय वाचले काय समजले काही कळेना. मग विचार केला तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेख लिहीला आहे आतुरतेने प्रतिसादाची वाट पहात असणार. निदान एक प्रतिसाद तरी असावा म्हणून दिला. :)

कॉमी 11/05/2024 - 18:49
प्रकाश संतांची "लंपन" अशी कोणतीही कादंबरी नाहीये. लंप्याची कादंबरी नाहीच आहे, चार कथासंग्रह आहेत. (वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर) लहान असताना फक्त वनवास वाचले होते. प्रचंड आवडलेले, आणि जनरली मस्त हलक्याफुलक्या कथांमध्ये एक दुःखद अंडरटोन तेव्हासुद्धा जाणवली होती (वनवास ह्या शिर्षकी कथेत खासकरून). नंतर पुढील पुस्तके वाचली त्यात ही दुःखाची छटा फारच गडद होते. ह्या गोष्टी स्क्रीनवर आणणे खूप कठीण काम आहे. निपुणला शुभेच्छा.
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती शाळा कादंबरी ची आठवण झाली ! किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

श्रीकृष्ण सामंत ·
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

चौथा कोनाडा ·

चौकस२१२ 10/05/2024 - 06:56
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे कदाचित कारण हे असेल कि रम बनवयायाला नारंगी मोसंबी बनवणाया पेक्षा जास्त श्रम पडत असतील ! लाकडाची बॅरल लागतात वैगरे असो नेहमीचे दुःख: भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( निर्गमन ) ड्युटी फ्री ला ओल्ड मन्क सारखा प्रसिद्ध ब्रँड मिळत नाही एवढी वर्षे झाली ... भारताचा तो एक मोठा ब्रँड आहे आणि जी लोक भारतीय आणि परदेशी दोन्ही "भारताची आठवण" म्हणून "घेऊन" जाऊ इच्छितात त्यांचं साठी हि सोय नाही गावातून दुकानातून घेतलाय तर ती बाटली चेक इन मध्ये ठेवावी लागते आणि फुटायची भीती आधीक वजन !

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 14/05/2024 - 17:49
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे
अभ्यासाचा (आणि राजकारणाचा ही) विषय. अ‍ॅम्बर डिस्टीलरी ही कंपनी महाराष्ट्रात पालघर येथे रम ( Kuban XXX Rum) बनवते असं त्यांच्या साईट वरून दिसतं. पण हा ब्रॅण्ड कधी ऐकण्यात आला नाही. बारामतीला ही McDowell XXX Old Cask Rum ही रम (द्राक्षापासून ?) तयार होते असं दिसतंय ! इ त र ब्रॅण्ड ही असतील. मध्यंतरी धान्यापासून मद्यनिर्मिती (Alcohol from grain) हा विषय चर्चेत होता असं आठवतं. सत्ताधारी भाजपनं असं जाहीर केलं होतं हे ही पुसटसं आठवतं. पुढं काय झालं कळलं नाही. विषय मोठा आहे, प्रत्येकाची दु:खं मोठी आहेत. असो. धन्यवाद चौकस२१२, तुमच्यामुळं मिपाकरांची चौकसबुद्धी वा ढ ते हेच खरं ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 15/05/2024 - 08:58
शा र्क टॅंक इंडिया वर एक "गोयेची " फेणी बनवणारी ( खरे तर बनवून वितरण करणारी) कंपनी आली होती त्यांचेही पण कल्पना हि होती कि अस्सल भारतीय मद्य म्हणून याला मार्केट का करू नये , मेक्सिको कडे टकीला आणि मेसकाल आहे , स्कॉटलंड कडे स्कॉच , असो त्यांनी हे नाही सांगितले कि फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो ( जुना स्व अनुभव इतरांचा माहित नाही !) म्हणून कदाचित तिचा खप एवढा नाही

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:24
फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो
या बद्दल इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा ! इंडियन फेणी ... आयडिया भारीय ... पण,.. बाकी ब्रॅण्ड तयार करायचा म्हंजे खायचं काम नाही... वर्षानुवर्षे संशोधन करून, सर्व त्रूटी काढून टाकून प्रचंड जाहिराती करुन मद्यप्रेमींच्या गळ्यात मारावी (नरड्यात ओतावी) लागेल.

In reply to by चौथा कोनाडा

दारू हा प्रकारच वाईट आहे. घरगुती हिंसाचारास दारू हे मोठ्या प्रमाणावर कारण आहे. दारू बनवणारे नी विकणारे ह्यांचा सत्यनाश होवो. - दारू ला स्पर्श न केलेला बाहुबली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला, भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला, उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ, अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।। बिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला, पी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला, दास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की, विश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला।।

बबन ताम्बे 10/05/2024 - 13:08
भारीच जमलेय डोंबल्डन !! तुमचा लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-) मस्त जमलाय लेख !!

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/05/2024 - 17:07
लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-)
Jumpjump123 धन्यवाद बबन तांबे

नठ्यारा 13/05/2024 - 20:13
फोर्थ कॉर्नर, डोंबल्डन झकास जमलंय. शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं. अचानक तगडी खंबानिर्मिती झाली आणि मग तो लपवावा लागला, असं काहीतरी. -नाठाळ नठ्या

चौकस२१२ 10/05/2024 - 06:56
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे कदाचित कारण हे असेल कि रम बनवयायाला नारंगी मोसंबी बनवणाया पेक्षा जास्त श्रम पडत असतील ! लाकडाची बॅरल लागतात वैगरे असो नेहमीचे दुःख: भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( निर्गमन ) ड्युटी फ्री ला ओल्ड मन्क सारखा प्रसिद्ध ब्रँड मिळत नाही एवढी वर्षे झाली ... भारताचा तो एक मोठा ब्रँड आहे आणि जी लोक भारतीय आणि परदेशी दोन्ही "भारताची आठवण" म्हणून "घेऊन" जाऊ इच्छितात त्यांचं साठी हि सोय नाही गावातून दुकानातून घेतलाय तर ती बाटली चेक इन मध्ये ठेवावी लागते आणि फुटायची भीती आधीक वजन !

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 14/05/2024 - 17:49
पश्चिम महाराष्ट्रात एवढी मळी बनते , साखर कारखाने देशी दारू बनवितात पण रम चा ब्रँड का कोणी नाही बनवला का कोण जाणे
अभ्यासाचा (आणि राजकारणाचा ही) विषय. अ‍ॅम्बर डिस्टीलरी ही कंपनी महाराष्ट्रात पालघर येथे रम ( Kuban XXX Rum) बनवते असं त्यांच्या साईट वरून दिसतं. पण हा ब्रॅण्ड कधी ऐकण्यात आला नाही. बारामतीला ही McDowell XXX Old Cask Rum ही रम (द्राक्षापासून ?) तयार होते असं दिसतंय ! इ त र ब्रॅण्ड ही असतील. मध्यंतरी धान्यापासून मद्यनिर्मिती (Alcohol from grain) हा विषय चर्चेत होता असं आठवतं. सत्ताधारी भाजपनं असं जाहीर केलं होतं हे ही पुसटसं आठवतं. पुढं काय झालं कळलं नाही. विषय मोठा आहे, प्रत्येकाची दु:खं मोठी आहेत. असो. धन्यवाद चौकस२१२, तुमच्यामुळं मिपाकरांची चौकसबुद्धी वा ढ ते हेच खरं ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ 15/05/2024 - 08:58
शा र्क टॅंक इंडिया वर एक "गोयेची " फेणी बनवणारी ( खरे तर बनवून वितरण करणारी) कंपनी आली होती त्यांचेही पण कल्पना हि होती कि अस्सल भारतीय मद्य म्हणून याला मार्केट का करू नये , मेक्सिको कडे टकीला आणि मेसकाल आहे , स्कॉटलंड कडे स्कॉच , असो त्यांनी हे नाही सांगितले कि फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो ( जुना स्व अनुभव इतरांचा माहित नाही !) म्हणून कदाचित तिचा खप एवढा नाही

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 15/05/2024 - 17:24
फेणीचा वास दुसऱ्या दिवशी मूत्रात आणि घामाला पण येतो
या बद्दल इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा ! इंडियन फेणी ... आयडिया भारीय ... पण,.. बाकी ब्रॅण्ड तयार करायचा म्हंजे खायचं काम नाही... वर्षानुवर्षे संशोधन करून, सर्व त्रूटी काढून टाकून प्रचंड जाहिराती करुन मद्यप्रेमींच्या गळ्यात मारावी (नरड्यात ओतावी) लागेल.

In reply to by चौथा कोनाडा

दारू हा प्रकारच वाईट आहे. घरगुती हिंसाचारास दारू हे मोठ्या प्रमाणावर कारण आहे. दारू बनवणारे नी विकणारे ह्यांचा सत्यनाश होवो. - दारू ला स्पर्श न केलेला बाहुबली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला, भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला, उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ, अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।। बिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला, पी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला, दास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की, विश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला।।

बबन ताम्बे 10/05/2024 - 13:08
भारीच जमलेय डोंबल्डन !! तुमचा लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-) मस्त जमलाय लेख !!

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/05/2024 - 17:07
लेख आणि कविता वाचून बाबूनाथ स्वर्गात (किंवा जिथे असेल तिथे) तगड्या खंब्याचा आस्वाद घेत वाहवा, वाहवा म्हणत असेल. साकृष्ण श्रीमन्त यान्चे गाणे :-)
Jumpjump123 धन्यवाद बबन तांबे

नठ्यारा 13/05/2024 - 20:13
फोर्थ कॉर्नर, डोंबल्डन झकास जमलंय. शीर्षकावरून काहीतरी भलतंच वाटलं होतं. अचानक तगडी खंबानिर्मिती झाली आणि मग तो लपवावा लागला, असं काहीतरी. -नाठाळ नठ्या
“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.

न्यूत की द्यूत?

माहितगार ·

अहिरावण 09/05/2024 - 19:39
aa हल्ली गाय, शेण, गोमुत्र यांना तुच्छ मानण्याची वृत्ती बोकाळली आहे. ऋग्वेदात गायीचे अपार महत्व आहे. आपली संस्कृती गाय, गोमय, गोमुत्र यांना पवित्र मानते. आपले पुर्वज याच पावित्र्याला जपत आपली संस्कृती वर्धिष्णू ठेवत आणि वसा पुढे देत. आज अचानक त्यांना बाजुला सारुन आपण महान आहोत हा विचार मानणे म्हणजे आपले पुर्वज नाकारणे. असो. ज्याची त्याची जाण समज

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असो. हा धागा राजकीय नाही. चुकून इथे प्रतिसाद दिला. इथे चर्चेची आवश्यकता नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 09/05/2024 - 20:36
>>>सावरकरांच्या गायी बद्दलच्या विचारांवर आपलं मत काय? तुमच्याशी कोणत्याही पद्धतीची चर्चा, वाद, संवाद, विचारांची देवाण घेवाण, ख्यालीखुशाली, विचारपुस, आपुलकीचे वा शत्रुत्वाचे संप्बंध ठेवण्याची माझी इच्छा नाही. यासंबंधी कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी मित्र नाही, शत्रु नाही. परिचित नाही, अपरिचित नाही. केवळ एक परका. तुम्ही माझ्याबद्दल हवे ते बोलण्यास, लिहिण्यास, विचार करण्यास स्वतंत्र आहात. माझ्याबद्द्ल काहीही लिहिले अक्षरशः काहिही लिहिले तरी मी विचारणार नाही अथवा प्रतिवाद करणार नाही. हा जाहीर शेवटचा तुम्हाला दिलेला प्रतिसाद. विषय संपला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 10/05/2024 - 05:57
सावरकरांचे फक्त अर्धे विचार घेऊ नका सगळे घ्या हिंमत असेल तर आचरणात जरूर पडली तर गाय हि खावी ह्याच अर्थ जे हिंदू जे गायचं काय मास हि खात नाहीत याना डिवचण्याचा डाव म्हणून मुद्दामून बीफ पार्टी करावी याचे समर्थन सावरकरांनी केलं नाही ह्याला विंग्रजीत चेरी पिकिंग असे म्हणतात

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 10/05/2024 - 06:03
भारताबाहेर पडल्यावर नेहमी हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही हिंदू गाय/ बैल का खात नाही , यावर " धर्मात निषिद्ध आहे म्हणून " असे अजिबात ना सांगता त्यामागची सामाजिक, शेती. अर्थ हे कारण आहे ( गाय जिवंत असून तिचा जास्त उपयोग आहे एकदा मारून नाही निदान तेवहा जेवहा भारतासारख्या देशात गायची पैदास करणे त्यानं जगवणे एवढे सोपे नवहते " आता हा तर्क प्रत्येकाला कुठे समजवत बसायचा असा विचा रकृं पूर्वी कोणतरी हुशार व्यक्तीने त्याला धार्मिक स्वरूप दिले असावे ( हा माझा तर्क ) असे सांगितल्यवा र्बहुतेक जण समजून घेतात स्पष्टीकरण मी गोमास खाल्ले आहे परंतु ना खाणाऱ्यांचा पूर्ण आदर

In reply to by चौकस२१२

माहितगार 10/05/2024 - 07:06
विवीध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी याचा मी आग्रही असतो पण अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरानी अभ्यासपूर्ण चर्चेचा रसभंग होतो. ह्या धाग्यात नवा आणि वेगळा विषय आहे तो नेहवीच्या वाद विवादांनी हायजॅक होऊ देणे सयुक्तीक नाही यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे आणि संपादकांनी अनुषंगिक नसलेले सर्व प्रतिसाद उडवावेत अशी नम्र विनंती

माहितगार 09/05/2024 - 22:57
@अहिरावण आपण वर झालेल्या अनुषंगिक नसलेल्या विषयांतराकडून धागा लेखाच्या मूळ विषयाकडे येऊ. तसे जुगारी जुगार (पैसा) खेळ किंवा खेळ नसलेल्या कोणत्याही भविष्यात काय होणार हे निस्चित न सांगता येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर लावू शकतो. द्यूत शब्दामुळे जुगाराची आठवण होणे स्वाभाविक असले तरी आपण इथे न्यूत / द्युत यांचा मुख्यत्वे खेळ म्हणून विचार करतो आहोत. एनीवे आपण दिलेल्या ऋग्वेद ऋचांमध्ये नेमके कोणते शब्द संबंधीत खेळा बद्दल किंवा जुगारा बद्दल आहेत हे समजून घेण्यास आवडेल .

माहितगार 09/05/2024 - 23:39
या संस्कृत कोशात अक्ष शब्दाच्या अर्थात जुगार आणि चाक ह्या दोन्ही अर्थांचा समावेश दिसतो त्या शिवाय अक्षद्युत असा शब्दही दिसतो आणि न्यूत हा खेळही वर्तुळाकार असणे इथे लक्षात घेण्यासारखे असावे असे वाटते.

माहितगार 10/05/2024 - 07:46
जिज्ञासूंसाठी इंग्रजी विकिपीडियावर गॅम्ब्लेर्स लॅमेन्ट लेख दहावे मंडल लेख दुवे. एक वेगळा अनुषंगिक प्रश्न मनात आला की महाभारतातील धर्मराज युधिष्ठीराचा द्यूतातील सहभाग काल्पनिक नाही असे समजले तर धर्मराज युधीष्ठीराने ऋग्वेदातील अक्ष सुक्तास प्रमाण मानून द्य्ट्य खेळण्यास नकार द्यावयास हवा होता किंवा महा भारतातील प्रसंग आधी झाला / लिहिला यातुन ऋग्वेदातील ऋचेची प्रेरणा असेल तर महाभारत प्रसंगाचा उल्लेख ऋग्वेदातील सुक्तात आला असता. एक अशीही शक्यता असू शकते का की अक्ष सुक्त आणि महाभारतातील द्युत प्रसंग लिहिणार्‍या व्यक्ती एकच असतील किंवा समकालीन असतील? मला वाटते तीसर्‍या शक्यतेचा अभ्यास व्हावयास हवा कारण मी जर जुगार सट्ट्यावर टिका करणारा साहित्यिक असेन तर सुक्तही लिहीन आणि स्पष्ट करणारे कथानक लिहिन त्यामुळे एका लेखन प्रकारात दुसर्‍या लेखनाचा उल्लेख करणे गरजेचे किंवा सयुक्तिक वाटणार नाही.

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 12:34
तुम्ही नक्की कोणते पेय घेता हो ? नाही म्हणजे इतके भन्नाट विचार कसे उत्पन्न होतात? :) परंपरा मोड परंपरेनुसार व्यासांनी महाभारत लिहिले आणि व्यासांनीच ऋग्वेद संहीता संपादीत केली असे मानले जाते. परंपरा मोड समाप्त महाभारत लेखन काल इसपु २ ते ४ शतक ऋग्वेद इसपु १००० ते १५०० कदाचित आज जसे अनेकांना वेद, पुराणातील नेमके माहित नसते तसेच दशग्रंथी पाठांतर करणा-यांव्यतिरीक्त फारसे कुणाला ऋग्वेद सुक्त, अर्थ माहीत नसावे. पाठांतर करणा-या सर्वांनाच ते माहित असतील असे नसावे. महाभारत ज्या लेखकाने/लेखकांनी लिहिले त्यांना हे सुक्त माहित होते वा नव्हते हे माहित नाही. माहित असेल तर सुक्ताचा उल्लेख न करता कथानकात खुबीने वापर केला. एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.

In reply to by अहिरावण

माहितगार 10/05/2024 - 14:55
आज अक्षय तृतीये निमीत्ताने आंब्याचा रस घेतला. तसा मागच्या महिन्यापासून चालूच असल्यामुळे शरीरात वाढलेल्या साखरेचा प्रमाद असल्यास ठाऊक नाही.
एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.
हे माहित नव्हते

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 19:22
>>>हे माहित नव्हते हे धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड माहितगारांना माहित नव्हते असे काही मिळाले हो... =))

अहिरावण 09/05/2024 - 19:39
aa हल्ली गाय, शेण, गोमुत्र यांना तुच्छ मानण्याची वृत्ती बोकाळली आहे. ऋग्वेदात गायीचे अपार महत्व आहे. आपली संस्कृती गाय, गोमय, गोमुत्र यांना पवित्र मानते. आपले पुर्वज याच पावित्र्याला जपत आपली संस्कृती वर्धिष्णू ठेवत आणि वसा पुढे देत. आज अचानक त्यांना बाजुला सारुन आपण महान आहोत हा विचार मानणे म्हणजे आपले पुर्वज नाकारणे. असो. ज्याची त्याची जाण समज

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असो. हा धागा राजकीय नाही. चुकून इथे प्रतिसाद दिला. इथे चर्चेची आवश्यकता नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 09/05/2024 - 20:36
>>>सावरकरांच्या गायी बद्दलच्या विचारांवर आपलं मत काय? तुमच्याशी कोणत्याही पद्धतीची चर्चा, वाद, संवाद, विचारांची देवाण घेवाण, ख्यालीखुशाली, विचारपुस, आपुलकीचे वा शत्रुत्वाचे संप्बंध ठेवण्याची माझी इच्छा नाही. यासंबंधी कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी मित्र नाही, शत्रु नाही. परिचित नाही, अपरिचित नाही. केवळ एक परका. तुम्ही माझ्याबद्दल हवे ते बोलण्यास, लिहिण्यास, विचार करण्यास स्वतंत्र आहात. माझ्याबद्द्ल काहीही लिहिले अक्षरशः काहिही लिहिले तरी मी विचारणार नाही अथवा प्रतिवाद करणार नाही. हा जाहीर शेवटचा तुम्हाला दिलेला प्रतिसाद. विषय संपला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 10/05/2024 - 05:57
सावरकरांचे फक्त अर्धे विचार घेऊ नका सगळे घ्या हिंमत असेल तर आचरणात जरूर पडली तर गाय हि खावी ह्याच अर्थ जे हिंदू जे गायचं काय मास हि खात नाहीत याना डिवचण्याचा डाव म्हणून मुद्दामून बीफ पार्टी करावी याचे समर्थन सावरकरांनी केलं नाही ह्याला विंग्रजीत चेरी पिकिंग असे म्हणतात

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 10/05/2024 - 06:03
भारताबाहेर पडल्यावर नेहमी हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही हिंदू गाय/ बैल का खात नाही , यावर " धर्मात निषिद्ध आहे म्हणून " असे अजिबात ना सांगता त्यामागची सामाजिक, शेती. अर्थ हे कारण आहे ( गाय जिवंत असून तिचा जास्त उपयोग आहे एकदा मारून नाही निदान तेवहा जेवहा भारतासारख्या देशात गायची पैदास करणे त्यानं जगवणे एवढे सोपे नवहते " आता हा तर्क प्रत्येकाला कुठे समजवत बसायचा असा विचा रकृं पूर्वी कोणतरी हुशार व्यक्तीने त्याला धार्मिक स्वरूप दिले असावे ( हा माझा तर्क ) असे सांगितल्यवा र्बहुतेक जण समजून घेतात स्पष्टीकरण मी गोमास खाल्ले आहे परंतु ना खाणाऱ्यांचा पूर्ण आदर

In reply to by चौकस२१२

माहितगार 10/05/2024 - 07:06
विवीध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी याचा मी आग्रही असतो पण अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरानी अभ्यासपूर्ण चर्चेचा रसभंग होतो. ह्या धाग्यात नवा आणि वेगळा विषय आहे तो नेहवीच्या वाद विवादांनी हायजॅक होऊ देणे सयुक्तीक नाही यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे आणि संपादकांनी अनुषंगिक नसलेले सर्व प्रतिसाद उडवावेत अशी नम्र विनंती

माहितगार 09/05/2024 - 22:57
@अहिरावण आपण वर झालेल्या अनुषंगिक नसलेल्या विषयांतराकडून धागा लेखाच्या मूळ विषयाकडे येऊ. तसे जुगारी जुगार (पैसा) खेळ किंवा खेळ नसलेल्या कोणत्याही भविष्यात काय होणार हे निस्चित न सांगता येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर लावू शकतो. द्यूत शब्दामुळे जुगाराची आठवण होणे स्वाभाविक असले तरी आपण इथे न्यूत / द्युत यांचा मुख्यत्वे खेळ म्हणून विचार करतो आहोत. एनीवे आपण दिलेल्या ऋग्वेद ऋचांमध्ये नेमके कोणते शब्द संबंधीत खेळा बद्दल किंवा जुगारा बद्दल आहेत हे समजून घेण्यास आवडेल .

माहितगार 09/05/2024 - 23:39
या संस्कृत कोशात अक्ष शब्दाच्या अर्थात जुगार आणि चाक ह्या दोन्ही अर्थांचा समावेश दिसतो त्या शिवाय अक्षद्युत असा शब्दही दिसतो आणि न्यूत हा खेळही वर्तुळाकार असणे इथे लक्षात घेण्यासारखे असावे असे वाटते.

माहितगार 10/05/2024 - 07:46
जिज्ञासूंसाठी इंग्रजी विकिपीडियावर गॅम्ब्लेर्स लॅमेन्ट लेख दहावे मंडल लेख दुवे. एक वेगळा अनुषंगिक प्रश्न मनात आला की महाभारतातील धर्मराज युधिष्ठीराचा द्यूतातील सहभाग काल्पनिक नाही असे समजले तर धर्मराज युधीष्ठीराने ऋग्वेदातील अक्ष सुक्तास प्रमाण मानून द्य्ट्य खेळण्यास नकार द्यावयास हवा होता किंवा महा भारतातील प्रसंग आधी झाला / लिहिला यातुन ऋग्वेदातील ऋचेची प्रेरणा असेल तर महाभारत प्रसंगाचा उल्लेख ऋग्वेदातील सुक्तात आला असता. एक अशीही शक्यता असू शकते का की अक्ष सुक्त आणि महाभारतातील द्युत प्रसंग लिहिणार्‍या व्यक्ती एकच असतील किंवा समकालीन असतील? मला वाटते तीसर्‍या शक्यतेचा अभ्यास व्हावयास हवा कारण मी जर जुगार सट्ट्यावर टिका करणारा साहित्यिक असेन तर सुक्तही लिहीन आणि स्पष्ट करणारे कथानक लिहिन त्यामुळे एका लेखन प्रकारात दुसर्‍या लेखनाचा उल्लेख करणे गरजेचे किंवा सयुक्तिक वाटणार नाही.

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 12:34
तुम्ही नक्की कोणते पेय घेता हो ? नाही म्हणजे इतके भन्नाट विचार कसे उत्पन्न होतात? :) परंपरा मोड परंपरेनुसार व्यासांनी महाभारत लिहिले आणि व्यासांनीच ऋग्वेद संहीता संपादीत केली असे मानले जाते. परंपरा मोड समाप्त महाभारत लेखन काल इसपु २ ते ४ शतक ऋग्वेद इसपु १००० ते १५०० कदाचित आज जसे अनेकांना वेद, पुराणातील नेमके माहित नसते तसेच दशग्रंथी पाठांतर करणा-यांव्यतिरीक्त फारसे कुणाला ऋग्वेद सुक्त, अर्थ माहीत नसावे. पाठांतर करणा-या सर्वांनाच ते माहित असतील असे नसावे. महाभारत ज्या लेखकाने/लेखकांनी लिहिले त्यांना हे सुक्त माहित होते वा नव्हते हे माहित नाही. माहित असेल तर सुक्ताचा उल्लेख न करता कथानकात खुबीने वापर केला. एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.

In reply to by अहिरावण

माहितगार 10/05/2024 - 14:55
आज अक्षय तृतीये निमीत्ताने आंब्याचा रस घेतला. तसा मागच्या महिन्यापासून चालूच असल्यामुळे शरीरात वाढलेल्या साखरेचा प्रमाद असल्यास ठाऊक नाही.
एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.
हे माहित नव्हते

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 19:22
>>>हे माहित नव्हते हे धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड माहितगारांना माहित नव्हते असे काही मिळाले हो... =))
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

वाट पहाणं

श्रीकृष्ण सामंत ·
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार ·
रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

एआय रोबोट प्रोफेसर

माहितगार ·
माणसाला शिकण्यासाठी शिकवणारा गुरू लागतो म्हणून मीच बनवला हा एआय रोबोट प्रोफेसर अपल्याला शिकवण्यासाठी यापुढे त्याचे विद्यार्थी रोबोट असतील ?