मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काकडेच्या खुन्याची कथा.

भागो ·

सौंदाळा 12/03/2025 - 09:45
कथा आवडली पण नेहमीचा भागो टच मिसिंग वाटला

सौंदाळा 12/03/2025 - 09:45
कथा आवडली पण नेहमीचा भागो टच मिसिंग वाटला
लेखनविषय:
काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.

चूक

अमरेंद्र बाहुबली ·

शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ 20/01/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 22/01/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा 21/01/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ 22/01/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.

शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको. मिरवनारी नाही.... मिरवणारी....

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नलसाहेब. वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते..... शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.

विजुभाऊ 20/01/2025 - 11:29
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे. न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.

In reply to by विजुभाऊ

अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्‍या नवर्‍याला कधीतरी बदडून काढायला हवे. एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ 22/01/2025 - 14:02
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते. कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही. पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो. जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते. उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्‍याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्‍याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्‍याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.

आयुष्य असं सरळ नसतंच. ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे. अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील. कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 21/01/2025 - 13:06
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.

चौथा कोनाडा 21/01/2025 - 20:07
चुक ती चुकच ! एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ? त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.

विजुभाऊ 22/01/2025 - 14:10
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले. नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा. त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली. मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली. नवर्‍याला पोलीसांनी दम दिला. बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्‍याने पळ काढला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची. जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत.

आभास हा....

नूतन ·

चित्रगुप्त 12/01/2025 - 04:50
कथा खूपच भावली. चित्रकार नायकाला समोरच्या घरातले मुलगी वर्षानुवर्षे फक्त तिच्या प्रतिबिंबातच दिसते, ही अजब कल्पना फार रुचली. मी जर त्याच्या जागी असतो तर सगळे असेच घडले असते, फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती) चित्रकाराची वर्षभराची मिळकत तीस पौंड म्हणजे तो काळ केंव्हाचा असावा, या कुतुहलापोटी शोध घेता कथा १८९० साली प्रकाशित झाल्याचे कळले. अवांतरः कथेच्या शेवटी उल्लेखिलेल्या 'शोकसंगीत' वरून मोझार्ट चे Requiem - (मृत्युगीत) आठवले. (ही त्याची आयुष्यातील सगळ्यात शेवटली रचना असून ती अधूरी राहिली होती) https://en.wikipedia.org/wiki/Requiem_(Mozart) केवळ अद्भुत अशी ही रचना आहे. विषेशतः त्यातला Lacrimosa हा (३:२० मिनीटाचा) भाग ऐका: https://youtu.be/k1-TrAvp_xs?si=Mf_EKgWwQTjW-3PO

In reply to by चित्रगुप्त

नूतन 12/01/2025 - 10:09
सविस्तर प्रतिसादांबद्दल आभार फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती) तुमच्या शैलीत रंगवलेली चित्र बघायला आवडतील. Requim .. विषयीच्या अवांतर माहिती बद्दल धन्यवाद. ऐकेन.

चित्रगुप्त 12/01/2025 - 21:20
लेखकाला ही कथा कशी सुचली (असावी) याबद्दल काही उल्लेख आहेत का ? थोडेसे खोदकाम केल्यावर खालील प्रतिमा मिळाल्या: ही कथा (१८८७ ?) ज्या 'नाताळ विशेषांकात' सर्वप्रथम प्रकाशित झाली होती, तो अंकः . या अंकात सदर कथेसाठी केलेली काही चित्रे आहेत का याचा बराच शोध घेतला पण काही सापडले नाही, परंतु या निमित्ताने त्या काळातली अनेक उत्तमोत्तम छापाचित्रे बघायला मिळाली. त्यातील काही नंतर इथे डकवीन. (या भावानुवादाचे शीर्षक जरा वेगळे करता आले तर बघावे - ज्यातून या सुंदर कथेची थोडीशी झलक मिळेल असे काहीतरी, जसे "कथा एका प्रतिबिंब-सुंदरीची") चिपळूणकर पिता-पुत्राने अनुवादित केलेल्या 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' यातील कथांची शीर्षके अशी असायची: "एक म्हातारा आंधळा कुबडा आणि त्यास ज्याने फसविले, त्या लुच्च्या नापिताची गोष्ट" --- हा प्रकार मला भारीच आवडायचा, आणि शीर्षकावरून गोष्ट कश्याबद्दल / कोणती, हेही कळायचे/लक्षात रहायचे.

नूतन 13/01/2025 - 00:08
लेखकाला ही कल्पना कशी सुचली किंवा ‌हा त्याचा किंवा दुसऱ्या कुणाचा अनुभव होता याविषयी माहिती सापडली‌ नाही. परंतु प्रतिबिंबांमधील संवाद या कल्पनेमुळेच मला ही कथा आवडली. प्रतिबिंब सुंदरी शीर्षकातूनही सहज अर्थबोध होईल असं ‌वाटत नाही. कथेत मनाचे खेळ किंवा कल्पनाविलास अधिक आहे. म्हणून हे शीर्षक... आभास हा..

मला वाटते सर्वांच्याच आयुष्यात येतो. प्रकार वेगवेगळा. कुणाचे शाळेतल्या बेंचवर, कुणाचे बस,कुणाचे सामने वाली खिडकीतून..... जिस रोज़ से देखा है उसको हम शमां जलाना भूल गए दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना-जाना भूल गए अब आठ पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की... अनुवाद एकदम सपक हं. आवडला हे वेगळे सांगावयास नको.

चित्रगुप्त 12/01/2025 - 04:50
कथा खूपच भावली. चित्रकार नायकाला समोरच्या घरातले मुलगी वर्षानुवर्षे फक्त तिच्या प्रतिबिंबातच दिसते, ही अजब कल्पना फार रुचली. मी जर त्याच्या जागी असतो तर सगळे असेच घडले असते, फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती) चित्रकाराची वर्षभराची मिळकत तीस पौंड म्हणजे तो काळ केंव्हाचा असावा, या कुतुहलापोटी शोध घेता कथा १८९० साली प्रकाशित झाल्याचे कळले. अवांतरः कथेच्या शेवटी उल्लेखिलेल्या 'शोकसंगीत' वरून मोझार्ट चे Requiem - (मृत्युगीत) आठवले. (ही त्याची आयुष्यातील सगळ्यात शेवटली रचना असून ती अधूरी राहिली होती) https://en.wikipedia.org/wiki/Requiem_(Mozart) केवळ अद्भुत अशी ही रचना आहे. विषेशतः त्यातला Lacrimosa हा (३:२० मिनीटाचा) भाग ऐका: https://youtu.be/k1-TrAvp_xs?si=Mf_EKgWwQTjW-3PO

In reply to by चित्रगुप्त

नूतन 12/01/2025 - 10:09
सविस्तर प्रतिसादांबद्दल आभार फक्त मी तिच्या प्रतिबिंबाची चित्रे पण रंगवली असती (त्याने असे केल्याचा उल्लेख कथेत असता तर आणखी रोचक झाली असती) तुमच्या शैलीत रंगवलेली चित्र बघायला आवडतील. Requim .. विषयीच्या अवांतर माहिती बद्दल धन्यवाद. ऐकेन.

चित्रगुप्त 12/01/2025 - 21:20
लेखकाला ही कथा कशी सुचली (असावी) याबद्दल काही उल्लेख आहेत का ? थोडेसे खोदकाम केल्यावर खालील प्रतिमा मिळाल्या: ही कथा (१८८७ ?) ज्या 'नाताळ विशेषांकात' सर्वप्रथम प्रकाशित झाली होती, तो अंकः . या अंकात सदर कथेसाठी केलेली काही चित्रे आहेत का याचा बराच शोध घेतला पण काही सापडले नाही, परंतु या निमित्ताने त्या काळातली अनेक उत्तमोत्तम छापाचित्रे बघायला मिळाली. त्यातील काही नंतर इथे डकवीन. (या भावानुवादाचे शीर्षक जरा वेगळे करता आले तर बघावे - ज्यातून या सुंदर कथेची थोडीशी झलक मिळेल असे काहीतरी, जसे "कथा एका प्रतिबिंब-सुंदरीची") चिपळूणकर पिता-पुत्राने अनुवादित केलेल्या 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' यातील कथांची शीर्षके अशी असायची: "एक म्हातारा आंधळा कुबडा आणि त्यास ज्याने फसविले, त्या लुच्च्या नापिताची गोष्ट" --- हा प्रकार मला भारीच आवडायचा, आणि शीर्षकावरून गोष्ट कश्याबद्दल / कोणती, हेही कळायचे/लक्षात रहायचे.

नूतन 13/01/2025 - 00:08
लेखकाला ही कल्पना कशी सुचली किंवा ‌हा त्याचा किंवा दुसऱ्या कुणाचा अनुभव होता याविषयी माहिती सापडली‌ नाही. परंतु प्रतिबिंबांमधील संवाद या कल्पनेमुळेच मला ही कथा आवडली. प्रतिबिंब सुंदरी शीर्षकातूनही सहज अर्थबोध होईल असं ‌वाटत नाही. कथेत मनाचे खेळ किंवा कल्पनाविलास अधिक आहे. म्हणून हे शीर्षक... आभास हा..

मला वाटते सर्वांच्याच आयुष्यात येतो. प्रकार वेगवेगळा. कुणाचे शाळेतल्या बेंचवर, कुणाचे बस,कुणाचे सामने वाली खिडकीतून..... जिस रोज़ से देखा है उसको हम शमां जलाना भूल गए दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना-जाना भूल गए अब आठ पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की... अनुवाद एकदम सपक हं. आवडला हे वेगळे सांगावयास नको.
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ इंग्रजी लेखक विल्यम एस गिल्बर्ट यांच्या अँजेला- ॲन इन्व्हर्टेड लव स्टोरी ‌या कथेचा भावानुवाद ] मी एक चित्रकार आहे. गेली अनेक वर्षे पक्षाघातामुळे मी अंथरुणाला खिळलेला एक रुग्ण आहे. मी खुर्चीत बसू शकतो, पण कुणाच्या तरी मदतीनेच. . तसा मी मूळचा इंग्लिश पण आज गेली सहा वर्षं, व्हेनिस कालव्या जवळच्या एका इमारतीमधील एका लहानशा खोलीत मी वास्तव्य करतो आहे, एकटाच ! नाही नाही.... कानानं अधू असलेली एक वृद्धा माझ्यासोबत इथे राहते. ती मला जेऊ घालते .माझं अंथरुण घालते . थोडक्यात माझी सेवा करते. आणि माझ्या भरण पोषणाचं काय? सांगतो ,सांगतो. मी आधी म्हटलंच आहे की मी एक चित्रकार आहे.

आंतरजालीय थरार.! भाग १

भागो ·

भागो 09/01/2025 - 15:42
श्रीगुरुजी, पटाईतकाका, मुवि धन्यवाद. मी इथे जी माहिती दिली आहे किंवा पुढेही देईन, ती केवळ education साठी देत आहे. कृपा करून dark webच्या वाट्याला जाऊ नका. डार्क नेटवर अत्यंत भयावह, क्रूर, पाशवी , अमानुष प्रकार चालतात. Curiosity killed the cat! हे लक्षात असू द्या. पण सध्या आपण वर्तमानपत्रात जे सायबर क्राइम चे प्रकार वाचतो आहेत उदा. Digital Arrest. ते बघून मला असे वाटते कि आंतरजालावर आपण काळजी घेऊन वावरले पाहिजे. अगदी साधी गोष्ट म्हणजे दुकानदार आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारतात. अजिबात देऊ नका. किंवा मी काय करतो कि एक खोटा नंबर देऊन टाकतो, जिथे गरज नाही तेथे आपली माहिती देऊ नका. आज इतकेच.

In reply to by भागो

त्यामूळे, त्या भागात जायची अजिबात इच्छा नाही. आणि आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, Your presence is sufficient proof for declaring you as a criminal. असे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊ नये.

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 18:54
माझ्या लिमिटेड माहितीनुसार डार्क वेब वर सहल करणे हा गुन्हा नाहीये. आणि Mr भागो ह्यांचा पत्ता लागणे हे नामुमकीन आहे.

In reply to by भागो

आज काय तर फक्त ओळख नंतर काय तर फक्त सदस्यत्व नंतर काय तर एखादी वस्तू खरेदी करणे आणि.. नंतर, सतत पडीक असणे. मनावर ताबा नसेल तर, अशा गोष्टी पासून दूर राहणेच ऊत्तम. -------

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 20:21
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी... मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 20:23
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी... मिसळपाव, माबो... मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.

In reply to by श्रीगुरुजी

भागो 09/01/2025 - 21:23
आपली वैयक्तिक माहिती कुणालाही प्रकट करू नका, काहीतरी Anti-virus वापरा. विपिएन वापरा. पण त्याला पैसे पडतात. किंवा Tor ब्राउझर वापरा. हे फुकट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे इंटरनेट वापरूच नका किंवा अगदी कमी वापरा.

In reply to by भागो

सध्या तरी तेच करत आहे... जितके शक्य होईल तितके, Facebook, Instagram अगदी कमी. अतिशय कमी मित्र. What's App, फक्त जवळच्या लोकां साठी. You Tube आणि online paper , हे पण ओळख लपवून.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भागो 09/01/2025 - 17:35
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब आपला माझ्यावर विश्वास नाही असे दिसतेय, कसली लिंक देऊ मी? पाण्यात उडी मारणाऱ्याने आधी पोहायला शिकयला पाहिजे, तद्वत आपणही काही काही तयारी करायला पाहिजे. त्यासाठी प्रथम नवीन ब्राउझर इंस्टाल करायला पाहिजे. माहितगार लोक सांगतात कि आपल्या नेहमीच्या ब्राउझर उपयोग नाही. पावसात फिरताना रेनकोट पाहिजे. ओके. हे वाचा. https://en.wikibooks.org/wiki/Guide_to_Tor_hidden_services_and_elements_of_the_Tor_network

In reply to by भागो

आपण दिलेली माहिती वाचली तेवढ्यावरुन लिहिणा-या व्यक्तीवर विश्वास अविश्वासावर येऊन काही व्यक्तिगत मतं बनवावीत असे मला वाटले नाही. बाय द वे, ते सर्व जग धोकादायक असले तरी व्हीपीएन वापरुन काही वेगळे ब्राउजर वापरुन पाहतोच आहे, अधिक काही कळले तर इकडे लिहीनच किंवा नाही. धन्स. -दिलीप बिरुटे

फार दिवसांनी आलात? घाबरवून टाकणारी का चेतावणी देणारी माहीती?. माझ्यासारखा तंत्रज्ञान मागासवर्गीय नक्कीच आपल्या लेखनामुळे सजग होईल. प्रॉपर्टी कर,वाहन चालान, गॅस,विज बिल, कर परतावा आणी असे काही फसव्या जाळ्यात अडकू नये म्हणून काळजी घेतो पण .... इस शोर-ए-तलातुम में कोई किस को पुकारे कानों में यहाँ अपनी सदा तक नहीं आती -जलाली शोर-ऐ-तलातूम-Noise of storm.

कंजूस 09/01/2025 - 21:19
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला? २. IP addressकशावर अवलंबून असतो? - a. Email , b. Handset / device c. Sim card - service provider/ home wifi? ३. एका संस्थळावर मी नोंदणी केली तेव्हा त्याचा निरोप इमेल आला की तुमची नोंदणी झाली, फोन नंबर अमुक आणि पासवर्ड अमुक. तर पासवर्ड कसा कळला त्यांना? ४. काहीतरी यूट्यूबवर शोधताना एक विडिओ सापडला होता. त्यात त्याने दाखवले की तुमच्या डिव्हाईस मध्ये कोणत्या साईट्स मागे कोणकोणत्या साईट्स गुपचूप चालू होतात आणि कायकाय माहिती गोळा करतात. मला तो विडिओ शोधला पाहिजे पुन्हा. मिळाला की लिंक देईन. मी विचार केला की यूट्यूबवर आहे म्हणजे सर्वांनाच माहीत असणार. ५. शेवटी काय तर काचेचा एक बूट विसरला जातो आणि त्यावरून सिंड्रेला शोधतात. तात्पर्य काचेचे बूट घालायचे नाहीत किंवा बूट विसरायचा नाही किंवा वेळेत बाहेर पडायचं.

In reply to by कंजूस

भागो 09/01/2025 - 21:43
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला? माझ्या power supply मध्ये प्रॉब्लेम होता २. IP addressकशावर अवलंबून असतो? मला वाटतंय कि इंटरनेट वर अवलम्म्बून आहे. जाणकार अधिक प्रकाश टाकतील. पण IP address ही आपली खरी ओळख आहे. तुम्ही जर googal chrome वापरत असाल तर पहा खाली तुमचा पत्ता दिसेल, तो खास बरोबर नसतो. VPN आणि Tor तुम्हाला नवीन -फेक- IP देतात. तो जगातील कुठल्यातरी random देशाचा असतो. तुम्ही वापरता ती सर्व App तुमची माहिती गोळा करत असतात. google फेसबुक सह सगळे. आणि ती वापरतात. मोस्टली जाहिरातींसाठी!

वेळ घालवायला पुस्तके वाचा, टी व्ही बघा, फिरायला जा, गप्पा मारा ईंटरनेटवरच टाईमपास कशाला? पण शिंचा लोचा असा आहे की सध्या टेक्नॉलॉजी शिवाय जगुच शकत नाही. गुगल पे,फोन पे, ओल,उबर्,स्विगि,झोमॅटो, बँकांची अ‍ॅप, आणि काय काय...... जालावर शक्य तिथे खोट्या नावाने वावरा, व्ही पी एन वापरता आले आणि त्यातुन ब्राउझ करता आले तर खरा आय पी अ‍ॅड्रेस् लपवता येईल. इन कॉग्निटो मोडवर ब्राउझ करा. पण जिथे एखादी गोष्ट आपल्याला फुकट वापरायला मिळते तिथे तुमची माहिती चोरली जाणार हे नक्की. उदा. गुगल्,फेसबुक्,यु ट्युब, अनेक अ‍ॅप्स, इतकेच कशाला फुकट सिम कार्ड, फास्टॅग विकणारे सुद्धा. सांगावे तेव्ह्ढे थोडेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

भागो 10/01/2025 - 06:12
राजेंद्र मेहेंदळे आपण लिहिलेल्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे. वाचकमित्रांनो मी इथे लिहिलेली सर्व माहिती "दोन घटका करमणूक" समजून वाचायची आणि सोडून द्यायची आहे. ह्या प्रकारांपासून दूर राहाणेच श्रेयस्कर!

वामन देशमुख 10/01/2025 - 08:44
लेखमालेतील हा भाग == चांगला + महत्वाचा + माहितीपूर्ण + (- अप्रस्तुत) + पुभाप्र त्यावरील प्रतिसाद == उत्सुक + सुयोग्य + विषयाला धरून + (-फाटे फोडणारे) + अजून हवेत अनेकदा - मानवी प्रवृत्ती ही तंत्रज्ञान जाणिवेवर मात करते == Curiosity killed the cat. - असा अनुभव येतो. सुरुवात छान केलीत, भागो. शक्यतो लवकर लवकर भाग टाकत राहावे ही अपेक्षा. मिपाखरांना लेखमालेचा निश्चितच उपयोग होईल. मीही पुढे वाचण्यास उत्सुक आहे. ---
हाती नाही बळ, दारी नाही आड त्याने फुलझाड लावु नये.
हे पूर्णतः पटले.

भागो 11/01/2025 - 20:59
Union Home Minister Amit Shah said on Saturday that dark web, cryptocurrency, online marketplace and drones continue to be a challenge for the country and these have to be checked by strict measures. संपूर्ण बातमी वाचा. https://m.rediff.com/news/commentary/2025/jan/11/dark-web-cryptocurrency-drones-continue-to-be-challenge-shah/6aa7f9dac86256e9d93e4953d01158a0 फार भयानक आहे हे सगळे.

भागो 09/01/2025 - 15:42
श्रीगुरुजी, पटाईतकाका, मुवि धन्यवाद. मी इथे जी माहिती दिली आहे किंवा पुढेही देईन, ती केवळ education साठी देत आहे. कृपा करून dark webच्या वाट्याला जाऊ नका. डार्क नेटवर अत्यंत भयावह, क्रूर, पाशवी , अमानुष प्रकार चालतात. Curiosity killed the cat! हे लक्षात असू द्या. पण सध्या आपण वर्तमानपत्रात जे सायबर क्राइम चे प्रकार वाचतो आहेत उदा. Digital Arrest. ते बघून मला असे वाटते कि आंतरजालावर आपण काळजी घेऊन वावरले पाहिजे. अगदी साधी गोष्ट म्हणजे दुकानदार आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारतात. अजिबात देऊ नका. किंवा मी काय करतो कि एक खोटा नंबर देऊन टाकतो, जिथे गरज नाही तेथे आपली माहिती देऊ नका. आज इतकेच.

In reply to by भागो

त्यामूळे, त्या भागात जायची अजिबात इच्छा नाही. आणि आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, Your presence is sufficient proof for declaring you as a criminal. असे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊ नये.

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 18:54
माझ्या लिमिटेड माहितीनुसार डार्क वेब वर सहल करणे हा गुन्हा नाहीये. आणि Mr भागो ह्यांचा पत्ता लागणे हे नामुमकीन आहे.

In reply to by भागो

आज काय तर फक्त ओळख नंतर काय तर फक्त सदस्यत्व नंतर काय तर एखादी वस्तू खरेदी करणे आणि.. नंतर, सतत पडीक असणे. मनावर ताबा नसेल तर, अशा गोष्टी पासून दूर राहणेच ऊत्तम. -------

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 20:21
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी... मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.

In reply to by मुक्त विहारि

भागो 09/01/2025 - 20:23
इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, क्रिकेट, हॉलीवूड,बॉलीवूड, राजकारण, दारू, गुटका, सिगारेट,विडी ...लसडा, धमटा, गर्द, लालपरी... मिसळपाव, माबो... मुवि मी फक्त एव्हढेच म्हणतो आहे कि नेट वर वावरताना काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट, ट्विटर, फेसबुक वर असाल तर का आणि कशी काळजी घ्यावी हे कुणी मला विचारातच नाहीये.

In reply to by श्रीगुरुजी

भागो 09/01/2025 - 21:23
आपली वैयक्तिक माहिती कुणालाही प्रकट करू नका, काहीतरी Anti-virus वापरा. विपिएन वापरा. पण त्याला पैसे पडतात. किंवा Tor ब्राउझर वापरा. हे फुकट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे इंटरनेट वापरूच नका किंवा अगदी कमी वापरा.

In reply to by भागो

सध्या तरी तेच करत आहे... जितके शक्य होईल तितके, Facebook, Instagram अगदी कमी. अतिशय कमी मित्र. What's App, फक्त जवळच्या लोकां साठी. You Tube आणि online paper , हे पण ओळख लपवून.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भागो 09/01/2025 - 17:35
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब आपला माझ्यावर विश्वास नाही असे दिसतेय, कसली लिंक देऊ मी? पाण्यात उडी मारणाऱ्याने आधी पोहायला शिकयला पाहिजे, तद्वत आपणही काही काही तयारी करायला पाहिजे. त्यासाठी प्रथम नवीन ब्राउझर इंस्टाल करायला पाहिजे. माहितगार लोक सांगतात कि आपल्या नेहमीच्या ब्राउझर उपयोग नाही. पावसात फिरताना रेनकोट पाहिजे. ओके. हे वाचा. https://en.wikibooks.org/wiki/Guide_to_Tor_hidden_services_and_elements_of_the_Tor_network

In reply to by भागो

आपण दिलेली माहिती वाचली तेवढ्यावरुन लिहिणा-या व्यक्तीवर विश्वास अविश्वासावर येऊन काही व्यक्तिगत मतं बनवावीत असे मला वाटले नाही. बाय द वे, ते सर्व जग धोकादायक असले तरी व्हीपीएन वापरुन काही वेगळे ब्राउजर वापरुन पाहतोच आहे, अधिक काही कळले तर इकडे लिहीनच किंवा नाही. धन्स. -दिलीप बिरुटे

फार दिवसांनी आलात? घाबरवून टाकणारी का चेतावणी देणारी माहीती?. माझ्यासारखा तंत्रज्ञान मागासवर्गीय नक्कीच आपल्या लेखनामुळे सजग होईल. प्रॉपर्टी कर,वाहन चालान, गॅस,विज बिल, कर परतावा आणी असे काही फसव्या जाळ्यात अडकू नये म्हणून काळजी घेतो पण .... इस शोर-ए-तलातुम में कोई किस को पुकारे कानों में यहाँ अपनी सदा तक नहीं आती -जलाली शोर-ऐ-तलातूम-Noise of storm.

कंजूस 09/01/2025 - 21:19
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला? २. IP addressकशावर अवलंबून असतो? - a. Email , b. Handset / device c. Sim card - service provider/ home wifi? ३. एका संस्थळावर मी नोंदणी केली तेव्हा त्याचा निरोप इमेल आला की तुमची नोंदणी झाली, फोन नंबर अमुक आणि पासवर्ड अमुक. तर पासवर्ड कसा कळला त्यांना? ४. काहीतरी यूट्यूबवर शोधताना एक विडिओ सापडला होता. त्यात त्याने दाखवले की तुमच्या डिव्हाईस मध्ये कोणत्या साईट्स मागे कोणकोणत्या साईट्स गुपचूप चालू होतात आणि कायकाय माहिती गोळा करतात. मला तो विडिओ शोधला पाहिजे पुन्हा. मिळाला की लिंक देईन. मी विचार केला की यूट्यूबवर आहे म्हणजे सर्वांनाच माहीत असणार. ५. शेवटी काय तर काचेचा एक बूट विसरला जातो आणि त्यावरून सिंड्रेला शोधतात. तात्पर्य काचेचे बूट घालायचे नाहीत किंवा बूट विसरायचा नाही किंवा वेळेत बाहेर पडायचं.

In reply to by कंजूस

भागो 09/01/2025 - 21:43
१. RAM कमी का झाली? काय शोध लागला? माझ्या power supply मध्ये प्रॉब्लेम होता २. IP addressकशावर अवलंबून असतो? मला वाटतंय कि इंटरनेट वर अवलम्म्बून आहे. जाणकार अधिक प्रकाश टाकतील. पण IP address ही आपली खरी ओळख आहे. तुम्ही जर googal chrome वापरत असाल तर पहा खाली तुमचा पत्ता दिसेल, तो खास बरोबर नसतो. VPN आणि Tor तुम्हाला नवीन -फेक- IP देतात. तो जगातील कुठल्यातरी random देशाचा असतो. तुम्ही वापरता ती सर्व App तुमची माहिती गोळा करत असतात. google फेसबुक सह सगळे. आणि ती वापरतात. मोस्टली जाहिरातींसाठी!

वेळ घालवायला पुस्तके वाचा, टी व्ही बघा, फिरायला जा, गप्पा मारा ईंटरनेटवरच टाईमपास कशाला? पण शिंचा लोचा असा आहे की सध्या टेक्नॉलॉजी शिवाय जगुच शकत नाही. गुगल पे,फोन पे, ओल,उबर्,स्विगि,झोमॅटो, बँकांची अ‍ॅप, आणि काय काय...... जालावर शक्य तिथे खोट्या नावाने वावरा, व्ही पी एन वापरता आले आणि त्यातुन ब्राउझ करता आले तर खरा आय पी अ‍ॅड्रेस् लपवता येईल. इन कॉग्निटो मोडवर ब्राउझ करा. पण जिथे एखादी गोष्ट आपल्याला फुकट वापरायला मिळते तिथे तुमची माहिती चोरली जाणार हे नक्की. उदा. गुगल्,फेसबुक्,यु ट्युब, अनेक अ‍ॅप्स, इतकेच कशाला फुकट सिम कार्ड, फास्टॅग विकणारे सुद्धा. सांगावे तेव्ह्ढे थोडेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

भागो 10/01/2025 - 06:12
राजेंद्र मेहेंदळे आपण लिहिलेल्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे. वाचकमित्रांनो मी इथे लिहिलेली सर्व माहिती "दोन घटका करमणूक" समजून वाचायची आणि सोडून द्यायची आहे. ह्या प्रकारांपासून दूर राहाणेच श्रेयस्कर!

वामन देशमुख 10/01/2025 - 08:44
लेखमालेतील हा भाग == चांगला + महत्वाचा + माहितीपूर्ण + (- अप्रस्तुत) + पुभाप्र त्यावरील प्रतिसाद == उत्सुक + सुयोग्य + विषयाला धरून + (-फाटे फोडणारे) + अजून हवेत अनेकदा - मानवी प्रवृत्ती ही तंत्रज्ञान जाणिवेवर मात करते == Curiosity killed the cat. - असा अनुभव येतो. सुरुवात छान केलीत, भागो. शक्यतो लवकर लवकर भाग टाकत राहावे ही अपेक्षा. मिपाखरांना लेखमालेचा निश्चितच उपयोग होईल. मीही पुढे वाचण्यास उत्सुक आहे. ---
हाती नाही बळ, दारी नाही आड त्याने फुलझाड लावु नये.
हे पूर्णतः पटले.

भागो 11/01/2025 - 20:59
Union Home Minister Amit Shah said on Saturday that dark web, cryptocurrency, online marketplace and drones continue to be a challenge for the country and these have to be checked by strict measures. संपूर्ण बातमी वाचा. https://m.rediff.com/news/commentary/2025/jan/11/dark-web-cryptocurrency-drones-continue-to-be-challenge-shah/6aa7f9dac86256e9d93e4953d01158a0 फार भयानक आहे हे सगळे.
लेखनविषय:
The Internet can be a dangerous place! काही दिवसांपूर्वी माझा संगणक दारू प्यालेल्या माणसासारखा वागायला लागला. यावर खरा इलाज असा होता कि माझ्या एका तज्ज्ञ मित्राकडे जाऊन त्याच्याकडे संगणक पटकून द्यायचा. त्याऐवजी मी माझे डोके चालवायचा प्रयत्न केला. माझ्या मनाने असे ठरवले कि माझ्या RAM मध्ये काही तरी लोच्या झालेला आहे. RAM कमी पडतो आहे. त्यामुळे साधी .docx फाईल लोड करायलाही संगणकाची दमछाक होतेय. मग शोध सुरु झाला अशा चाळणीचा कि ज्याच्या साठी अत्यंत कमी RAMची आवश्यकता लागेल. ह्या शोधात माझ्या हाती काय काय रत्ने घावली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

वावटळ

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.
लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पळ….

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 16/11/2024 - 20:18
जमलंच भन्नाट. असंच काही लिहा. ( शशक वगैरे प्रकार नाही आवडत. उगाचच शब्द मोजून साहित्या........) (शताब्दीची काच कुणी फोडली. हे अवांतर.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 16/11/2024 - 21:32
खरं आहे. वंदे भारत गाड्या चालू झाल्यावर सुरुवातीला खूप दगडफेक झाली होती.

बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. उडीद डाळ तांदुळ चे बॅटर, मग इडली करा,डोसा करा नाहीतर अप्पे करा. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. कथा प्रकार आवडला. असा काही प्रकार आहे का ? शोधायला हवे. जाणकार मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by कर्नलतपस्वी

बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. बरोबर. पण नंतर उलगडा करेन. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. ए आयक ला फक्त व्याकरण सुधारणांसाठी वापरालय. मराठी व्याकरण कधीच विसरलो.

कथा वाचून झाल्यावर पुन्हा एकदा वर जाऊन लेखकाच नाव वाचून घेतलं. अमरेंद्र बाहुबली! जव्हेरगंज शैली छान जमलीये. कथा काय समजली नाही पण आवडली. :) सं - दी - प

कथा अनेकांना समजली नाहीये, पण कथेतच हिंट आहे. ही कथा मला पडलेले स्वप्न आहे. आणी मी जसेच्या तसे उतरवण्याचा प्रयत्न केलाय. स्वप्नात मला पुणे रेल्वे स्टेशनवर एकाच प्लेटफॉर्म दिसला. एरंडवने नावाचा बोर्डही दिसला. कथेत पुढे लाल शर्ट वाल्या मुलाचे डोळे लालबुंद होते, त्याने ज्या सिगारेटी फुंकल्या त्या गांजाने भरलेल्या होत्या, नशेत त्याने काय कृत्य केले हे त्यालाही समजले नाही. स्वतःच मुलीला खाली फेकले. आणी कुत्र्याचा गळा दाबला. त्या फाटक्या माणसाचीच मुलगी असल्याने मुलगी मेल्यावर त्यानेही आत्महत्या केली. मी पळत सुटलो नी मनात खरोखरच असे विचार येत होते.

In reply to by सुरिया

धन्यवाद. जव्हेरगंज ह्यांच्या कथांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ही कथा लिहितानाही त्यांची शैली वापरण्याचा प्रयत्न केला.

कंजूस 18/11/2024 - 18:44
थोड्याच दिवसांत AI साहित्यिकांचा बाजार आठवतील, चित्रकारांचा उठवलाच आहे. मग अशा गोष्टींनाच वाव मिळेल.

In reply to by कंजूस

अहो ही गोष्ट कृत्रिम बुधिमत्तेची नाही. मी स्वतः लिहिलीय. फक्त व्याकरण शुद्धीकरण नी फोटो साठी ए आय वापरलंय. मी एक तास खपून गोष्ट लिहिली. :( रच्याकाने ह्यापुढे कितीही कलाकारी करा, ए आय लाच क्रेडिट जाईल अस दिसतंय. :(

कंजूस 16/11/2024 - 20:18
जमलंच भन्नाट. असंच काही लिहा. ( शशक वगैरे प्रकार नाही आवडत. उगाचच शब्द मोजून साहित्या........) (शताब्दीची काच कुणी फोडली. हे अवांतर.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 16/11/2024 - 21:32
खरं आहे. वंदे भारत गाड्या चालू झाल्यावर सुरुवातीला खूप दगडफेक झाली होती.

बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. उडीद डाळ तांदुळ चे बॅटर, मग इडली करा,डोसा करा नाहीतर अप्पे करा. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. कथा प्रकार आवडला. असा काही प्रकार आहे का ? शोधायला हवे. जाणकार मिपाकर यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by कर्नलतपस्वी

बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. वाटले होते शेवटी उलगडा होईल पण नाही झाला. कदाचित वाचकांवर सोडलेले दिसतयं. बरोबर. पण नंतर उलगडा करेन. ए आय ने आपले काम चोख बजावले आहे. ए आयक ला फक्त व्याकरण सुधारणांसाठी वापरालय. मराठी व्याकरण कधीच विसरलो.

कथा वाचून झाल्यावर पुन्हा एकदा वर जाऊन लेखकाच नाव वाचून घेतलं. अमरेंद्र बाहुबली! जव्हेरगंज शैली छान जमलीये. कथा काय समजली नाही पण आवडली. :) सं - दी - प

कथा अनेकांना समजली नाहीये, पण कथेतच हिंट आहे. ही कथा मला पडलेले स्वप्न आहे. आणी मी जसेच्या तसे उतरवण्याचा प्रयत्न केलाय. स्वप्नात मला पुणे रेल्वे स्टेशनवर एकाच प्लेटफॉर्म दिसला. एरंडवने नावाचा बोर्डही दिसला. कथेत पुढे लाल शर्ट वाल्या मुलाचे डोळे लालबुंद होते, त्याने ज्या सिगारेटी फुंकल्या त्या गांजाने भरलेल्या होत्या, नशेत त्याने काय कृत्य केले हे त्यालाही समजले नाही. स्वतःच मुलीला खाली फेकले. आणी कुत्र्याचा गळा दाबला. त्या फाटक्या माणसाचीच मुलगी असल्याने मुलगी मेल्यावर त्यानेही आत्महत्या केली. मी पळत सुटलो नी मनात खरोखरच असे विचार येत होते.

In reply to by सुरिया

धन्यवाद. जव्हेरगंज ह्यांच्या कथांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ही कथा लिहितानाही त्यांची शैली वापरण्याचा प्रयत्न केला.

कंजूस 18/11/2024 - 18:44
थोड्याच दिवसांत AI साहित्यिकांचा बाजार आठवतील, चित्रकारांचा उठवलाच आहे. मग अशा गोष्टींनाच वाव मिळेल.

In reply to by कंजूस

अहो ही गोष्ट कृत्रिम बुधिमत्तेची नाही. मी स्वतः लिहिलीय. फक्त व्याकरण शुद्धीकरण नी फोटो साठी ए आय वापरलंय. मी एक तास खपून गोष्ट लिहिली. :( रच्याकाने ह्यापुढे कितीही कलाकारी करा, ए आय लाच क्रेडिट जाईल अस दिसतंय. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
. मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.

लाडका नातू..

आजी ·

सौंदाळा 13/11/2024 - 14:15
छानच आहे गोष्ट, पहिल्यांदाच ऐकली. मुलीला सांगतो. लेखाचे नाव वाचून आजीनी राजकारणावर काही लिहिले की काय असे वाटले :)

गवि 16/11/2024 - 12:13
खूप काळाने साधी सरळ बोधकथा वाचून बरे वाटले. मार्मिक आहे. ही कथा नेमकी आत्ताच का आठवली यावर मात्र विचार आणि मौन.. हे वाक्य सूचक असावे. :-))

सौंदाळा 13/11/2024 - 14:15
छानच आहे गोष्ट, पहिल्यांदाच ऐकली. मुलीला सांगतो. लेखाचे नाव वाचून आजीनी राजकारणावर काही लिहिले की काय असे वाटले :)

गवि 16/11/2024 - 12:13
खूप काळाने साधी सरळ बोधकथा वाचून बरे वाटले. मार्मिक आहे. ही कथा नेमकी आत्ताच का आठवली यावर मात्र विचार आणि मौन.. हे वाक्य सूचक असावे. :-))
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे. ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते. एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.

सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 30/09/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस 01/10/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि 01/10/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि 01/10/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 03/10/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)

Bhakti 30/09/2024 - 12:52
नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय. रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण? तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

प्रचेतस 01/10/2024 - 08:54
व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता. निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः | ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि || एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज || शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्लीसर ! आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् | पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||
___/\___ आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

In reply to by Bhakti

गवि 01/10/2024 - 12:10
विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

In reply to by प्रचेतस

गवि 01/10/2024 - 12:26
तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

In reply to by गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.
धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :) "ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. " मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे. बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत. फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे. सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे , वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा । येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥ पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो : सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु । जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥ सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे. "आहे"

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 03/10/2024 - 02:49
"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "
हा हा हा.. माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-)) बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज. काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता.