मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Alien Contact

मंदार कात्रे ·

श्रीगणेशा 03/08/2024 - 16:09
कल्पना आवडली, विशेषतः स्वर्गलोकाचा उल्लेख. जर खरंच असे परग्रही जीव गुण्यागोविंदाने नांदत असतील तर त्याला स्वर्गलोकच म्हणावा लागेल!

श्रीगणेशा 03/08/2024 - 16:09
कल्पना आवडली, विशेषतः स्वर्गलोकाचा उल्लेख. जर खरंच असे परग्रही जीव गुण्यागोविंदाने नांदत असतील तर त्याला स्वर्गलोकच म्हणावा लागेल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे.

परबची अजब कहाणी---३

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:03
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

भागो 27/07/2024 - 17:03
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
लेखनविषय:
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) “हे पहा – काय तुमचे नाव बरं- परब नाही का, हा तर परब, मी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची. चुकवायची नाहीत. काळजी घ्या.” औषधाचे नाव होते अरीस्ताडा(Aristada). “घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा.” त्यानंतर इन्स्पेक्टरची आणि डॉक्टरांची माझ्या अपरोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरने माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली.

डोन्ट टच द मनी

प्रसाद गोडबोले ·

गवि 22/07/2024 - 13:25
आशय चांगला. जमेल तितके पाळावे इतके तरी पटावे लोकांना. अर्थात या attitude मध्ये मोजणी कारकून होता येईल पण उद्योजक होऊन यशस्वी व्हायला जी भूक आणि पॅशन आवश्यक असते ती याने येणार नाही. कोणीतरी तो वाईटपणा घेणे आवश्यक असेल. ऑन अ लायटर नोट, यासाठीच आता यूपीआय वर भर आहे सर्वत्र ;-)

In reply to by गवि

धन्यवाद गवि. भूक आणि पॅशन , प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून , काहीतरी भव्य लक्ष्याकडे वाटचाल करत असतानाही ज्याला हे अलिप्तपण जपता येतं त्याला "श्रीमंत योगी" म्हणतात. आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे तसा एक आदर्श आहे ! अर्थात "मी त्यांच्यासारखा होणार" असं "आम्ही" म्हणालो तर मोठ्ठा गहजब माजेल. #आता_मला_दहशत_वाटते . नकोच. पण ठीक आहे, अगदी श्रीमंत नाही होता आले तरी आपण योगी तरी निश्चितच होऊ शकतो. चरैवाति चरैवाति ।। बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण जो विचार करतो तो अगदीच ridiculous आणि अनाकलनीय नाही , आपल्याला व्यवस्थित अभिव्यक्त होता येतंय हा दिलासा मिळतो तुमचे प्रतिसाद पाहून. हे खूप मोठ्ठं यश आहे माझ्यासाठी ! _/\_

गवि 22/07/2024 - 13:25
आशय चांगला. जमेल तितके पाळावे इतके तरी पटावे लोकांना. अर्थात या attitude मध्ये मोजणी कारकून होता येईल पण उद्योजक होऊन यशस्वी व्हायला जी भूक आणि पॅशन आवश्यक असते ती याने येणार नाही. कोणीतरी तो वाईटपणा घेणे आवश्यक असेल. ऑन अ लायटर नोट, यासाठीच आता यूपीआय वर भर आहे सर्वत्र ;-)

In reply to by गवि

धन्यवाद गवि. भूक आणि पॅशन , प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून , काहीतरी भव्य लक्ष्याकडे वाटचाल करत असतानाही ज्याला हे अलिप्तपण जपता येतं त्याला "श्रीमंत योगी" म्हणतात. आणि देवाच्या कृपेने आपल्याकडे तसा एक आदर्श आहे ! अर्थात "मी त्यांच्यासारखा होणार" असं "आम्ही" म्हणालो तर मोठ्ठा गहजब माजेल. #आता_मला_दहशत_वाटते . नकोच. पण ठीक आहे, अगदी श्रीमंत नाही होता आले तरी आपण योगी तरी निश्चितच होऊ शकतो. चरैवाति चरैवाति ।। बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण जो विचार करतो तो अगदीच ridiculous आणि अनाकलनीय नाही , आपल्याला व्यवस्थित अभिव्यक्त होता येतंय हा दिलासा मिळतो तुमचे प्रतिसाद पाहून. हे खूप मोठ्ठं यश आहे माझ्यासाठी ! _/\_
लेखनविषय:
लेखनप्रकार
Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता ! __________________________ बाबा म्हणाले - डोन्ट टच द मनी . डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - पण महाराज , पैशाशिवाय माझे दैनंदिन व्यवहार कसे होणार , माझी पुस्तके , माझा प्रवास , माझें जेवण , खाणेपिणे , ? बाबा म्हणाले - हां तेवढ्यापुरतं ठीक आहे , पण त्या व्यतिरिक्त, डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - ठीक आहे , प्रयत्न करतो . :) __________________________ संध्याकाळाची वेळ .

परबची अजब कहाणी---२

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:00
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

भागो 27/07/2024 - 17:00
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---२ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) फ्रेनी एक मानसोपचार तज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेस मध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती. फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता. “फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची... “कोण? परब? हो हो मी पेपरमध्ये वाचलं आहे.” फ्रेनी त्यांना मधेच आडवत बोलली, “फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे.” “ओके! बोल दिक्रा.” बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजाऊन सांगितली. त्यांनी शेवट असा केला.

परबची अजब कहाणी---१

भागो ·

भागो 27/07/2024 - 17:02
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)

भागो 27/07/2024 - 17:02
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---१ बाबासाहेब सरपोतदार. बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठमोठ्या खुन्यांना त्यांनी फाशी पासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहित असेलच. ह्याने आपले सर्विस रिवाल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुनाची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुनाला खुबीने असे वळण दिले कि त्या खुन्याला त्यांनी हीरो बनवून टाकले. मग काय त्यावर नाटके लिहिली गेली. हिट सिनेमे झाले. असो. तर हा परब.

कृष्णाच्या गोष्टी-७

Bhakti ·

Bhakti 16/07/2024 - 15:19
ओह ,माय लव्हली ललना.. हे साई पल्लवीचं कृष्णावरच आवडत तेलगू गाणं खूप दिवसांनी ऐकलं.जरा अर्थ समजून घेतला.
https://youtu.be/RyLlPlpV3Fw?si=5j-kM5PKNENwJFxv
, हे भगवान (कृष्णा) तू काय करत आहेस? मी तुला का पाहू शकत नाही? मी नेहमी तुझे ऐकले आहे मी धीराने तुझी वाट पाहत आहे हा भ्रम तू का नाही संपवत?... - राक्षसांचा नाश करून मला जिंकून... तुम्ही खूप खेळ खेळले आहेत तू मला भेटायला खाली का येत नाहीस? O My Lovely Lalana, Ilane Rammante, अरे माझ्या लाडक्या मुली, तुला मी का यायला हवे आहे?... - अरे माझ्या प्रिय मुली, तुला काय म्हणायचे आहे? अरे माझ्या प्रिय मुली, मला तुझी वेदना समजते. अरे माझ्या लाडक्या मुली, मी जिंकण्यासाठी आलो आहे...अरे माझ्या लाडक्या मुली, मी फक्त खेळकरपणे तुला चिडवत होतो..अरे माझ्या प्रिये.. हे परमेश्वरा, यादव ... - यादव राज्याचे रत्न. असुराचा नाश पुतना । यमुना नदीच्या खोल पाण्यात तू कालिया या विषारी नागाचा नाश केला आहेस तुम्ही अनेक राजांना मोक्षप्राप्तीसाठी मदत केली आहे. तू तुझ्या सुंदर अवताराने आम्हांला कृपा का करत नाहीस?... -

प्रचेतस 17/07/2024 - 14:04
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते. यादवकुळ प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेले होते व परस्परांवर कशी कुरघोडी करता येईल हे बघत होते अन्यथा वृष्णी, शिनी पांडवांकडून, भोज, अंधक कौरवांकडून लढते ना व राम युद्धात तटस्थ राहता ना.

In reply to by प्रचेतस

Bhakti 17/07/2024 - 16:54
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते.
अगदी! तरी मानवामध्ये श्रेष्ठ असा मानव कृष्ण त्याकाळी नक्कीच होता.

Bhakti 16/07/2024 - 15:19
ओह ,माय लव्हली ललना.. हे साई पल्लवीचं कृष्णावरच आवडत तेलगू गाणं खूप दिवसांनी ऐकलं.जरा अर्थ समजून घेतला.
https://youtu.be/RyLlPlpV3Fw?si=5j-kM5PKNENwJFxv
, हे भगवान (कृष्णा) तू काय करत आहेस? मी तुला का पाहू शकत नाही? मी नेहमी तुझे ऐकले आहे मी धीराने तुझी वाट पाहत आहे हा भ्रम तू का नाही संपवत?... - राक्षसांचा नाश करून मला जिंकून... तुम्ही खूप खेळ खेळले आहेत तू मला भेटायला खाली का येत नाहीस? O My Lovely Lalana, Ilane Rammante, अरे माझ्या लाडक्या मुली, तुला मी का यायला हवे आहे?... - अरे माझ्या प्रिय मुली, तुला काय म्हणायचे आहे? अरे माझ्या प्रिय मुली, मला तुझी वेदना समजते. अरे माझ्या लाडक्या मुली, मी जिंकण्यासाठी आलो आहे...अरे माझ्या लाडक्या मुली, मी फक्त खेळकरपणे तुला चिडवत होतो..अरे माझ्या प्रिये.. हे परमेश्वरा, यादव ... - यादव राज्याचे रत्न. असुराचा नाश पुतना । यमुना नदीच्या खोल पाण्यात तू कालिया या विषारी नागाचा नाश केला आहेस तुम्ही अनेक राजांना मोक्षप्राप्तीसाठी मदत केली आहे. तू तुझ्या सुंदर अवताराने आम्हांला कृपा का करत नाहीस?... -

प्रचेतस 17/07/2024 - 14:04
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते. यादवकुळ प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेले होते व परस्परांवर कशी कुरघोडी करता येईल हे बघत होते अन्यथा वृष्णी, शिनी पांडवांकडून, भोज, अंधक कौरवांकडून लढते ना व राम युद्धात तटस्थ राहता ना.

In reply to by प्रचेतस

Bhakti 17/07/2024 - 16:54
स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते.
अगदी! तरी मानवामध्ये श्रेष्ठ असा मानव कृष्ण त्याकाळी नक्कीच होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
*स्यमंतक मणी रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

पवनाकांठचा धोंडी (ऐसी अक्षरे-१९)

Bhakti ·

खेडूत 14/07/2024 - 06:38
आवडले. खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे काहीं प्रसंग विसरले होते. उजळणी झाली, आता परत वाचायला हवं.

In reply to by खेडूत

भागो 16/07/2024 - 12:50
भक्ती ताई. ह्या परीच्या बद्दल अनेक धन्यवाद. शाळा कॉलेजच्या झोपी गेलेल्या मराठी साहित्य विश्वाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा जे हाती पडेल ते वाचत सुटलो होतो. आणि आता... प्लीज अशीच पुस्तके निवडा आणि रसग्रहण करा.

Bhakti 14/07/2024 - 08:48
धन्यवाद खेडूत! इतरत्र ह्या पुस्तकाच्या परिचयावर मिळालेली रोमांचित माहिती.
तुंग गडावर हा हवालदार आप्पांना प्रत्यक्ष भेटला होता. त्यातूनच ' पवना काठ चा. धोंडी,' जन्माला आला.सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा लागल्याचे आठवते आहे. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचाही प्रसंग असाच नोंद घेण्यासारखा आहे. शेवटचा सीन आहे. धोंडी आपल्या शेतात बैलाच्या जोडीला(गर्जन च्या) उभा राहून जमीन नांगरत असतो आणि अती श्रमाने रक्ताची उलटी होऊन तो वावरत पडतो. धोंडी आणि कोंडी ची भूमिका चंद्रकांत व सूर्यकांत यांनी केली आहे. त्यांचें बाबत काय बोलावे. कोंडीला हा प्रकार समजतो. वावरकडे कोंडी कधी फिरकत ही नसतो.तो वाव रात इर्जिक आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. धोंडीच्या जुन्या मताला हा अपमान वाटतो. धोंडी बाबत झालेला हा प्रकार कोंडीला समजतो.तो दादा म्हणून टाहो फोडून धावत येतो व दादाच्या निष्प्राण कलेवराला मिठी मारतो. हा प्रसंग शेवट इतका प्रभावीपणे त्यांनी केला की प्रसंग संपला. चित्रीकरण झाले पण तो कॅमेरामन, व इतर कामगार ही हमसून हमसून रडत होते..!!

In reply to by Bhakti

होय, सिद्धेश्वर टाॅकिज मधे लागला होता. मी पण तेव्हांच पाहिला. आमच्या गावातील श्री हरकशेठ कासवा हे चित्रपटगृहाचे मालक,मुलांसाठी ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्ती अशा विविध विषयांवर चित्रपट परिक्षा झाल्यावर लावायचे व पंचवीस पैसे फक्त तिकीट ठेवायचे. आमच्या गावात एक समृद्ध वाचनालय आहे. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची गोडी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/07/2024 - 12:15
राजगुरुनगर (खेड) समृद्धच वाटतं आहे.परवा सुट्टी आहे जावा काय फिरायला तिकडे ;)

ही सगळी पुस्तके मराठी माणसाने वयाच्या २०-३० वर्षात वाचली पाहीजे तुम्हाला अंमळ उशीरच झाला म्हणायचा किंवा तुम्ही खरोखरीच त्या वयाचे असाल. माझ्या आवडत्या लेखकांत गोनिदांचा क्रमांक सगळ्यात वर आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 14/07/2024 - 12:13
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.
गोनीदां प्राचीन लेखक? नाही ओ जोपर्यंत हे दुर्ग ,गड आहेत तो पर्यंत ते नित्य नवे प्रत्येक दुर्गप्रेमीला त्याचेच सवंगडी वाटणार 😀

गोनिदा,मिरासदार,शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे श्री ना पेंडसे ,व्यंकटेश माडगूळकर,जि ए आणी असे अनेक उत्तम लेखकांचे साहीत्य लहानपणी वाचले पण आता पुन्हा वाचतोय कारण त्यातली अवीट गोडी आजही तशीच आहे. फकिरा,गारंबिचा बापू,शितू,पडघवली गावाकडच्या गोष्टी ,काजळमाया..... आणी इतर मुद्दाम उपलब्ध करून मागील एक वर्षात वाचली आहेत.

पाषाणभेद 14/07/2024 - 19:09
छान लिहीले आहे. पण शिर्षकातले ऐसी अक्षरे चा संदर्भ काढून टाकायला हवा होता. मला सर्व वेबसाईट सारख्याच आत्मियतेच्या आहेत, पण हे असले शिर्षक द्यायला नको होते. @संपादक: या लेखाचे शिर्षक संपादित करावे.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/07/2024 - 21:25
धन्यवाद पाभे! पण.. ऐसी अक्षरे ....मेळवीन ही पूर्ण ओळ वापरत असे . नंतर मेळवीन शब्द मलाच जड वाटू लागला म्हणून काढला. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ही,अशी रसाळ अक्षरे(पुस्तके) मराठीत आहे ज्यांचा मला आनंद घ्यावयाचा आहे _/\_ इतर संपादन करण्यासारखे काही संबंध नाही (काहीतरीच ;))इतकही सोमिवर संबंध लावत बसू नये,#दिलबडाहोनाचाहिए 😀

प्रचेतस 15/07/2024 - 08:48
गोनीदांसारखा लेखक होणे नाही. त्यांची अजून काही पुस्तके सुचवेन. लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी (सध्या कुठेच मिळत नाही) तांबडफुटी (सध्या कुठेच मिळत नाही) कादंबरीमय शिवकाल माचीवरला बुधा जैत रे जैत वाघरु/त्या तिथे रूखातळी आनंदवनभुवनी जवळपास त्यांची सर्व पुस्तके संग्रही आहेतच.

In reply to by भागो

प्रचेतस 15/07/2024 - 09:20
ते तर आहेच, मी जनरली त्यांची फारशी वाचली जात नाहीत अशी पुस्तके दिलीत. अन्यथा त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत. शितू, पडघवली, स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दहा दुर्ग दहा दिवस, आम्ही भगीरथाचे पुत्र, मृण्मयी, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएव्हढा.

In reply to by प्रचेतस

भागो 16/07/2024 - 12:05
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा वाचली होती. त्याचे लेखक कोण? कुणाला माहित आहे का? माझ्या मते श्री ना पेंडसे हे जबरदस्त ताकदीचे लेखक होते. उदा. आई आहे शेतात.

In reply to by भागो

प्रचेतस 16/07/2024 - 12:10
'हद्दपार' देखील श्री. ना. पेंडसेंचीच. दुर्गेश्वर बुरोंडीच्या राजेमास्तरांची ही कथा. ह्या कादंबरीतले दापोलीचे गॅडनीचे चर्च अजूनही तेथे भग्नावस्थेत आहे. पेंडश्यांच्या टॉप फाईव्ह मधे हद्दपार, तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, गारंबीचा बापू ह्यांचा समावेश व्हावा. बरेचजण रथचक्रला पेंडश्यांची सर्वोत्तम मानतात पण मला मात्र ती विशेष आवडली नाही.

In reply to by भागो

भागो 16/07/2024 - 12:14
श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. माफी आई आहे शेतात ही र वा दिघे ह्यांची आहे,

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 16/07/2024 - 12:19
मात्र तुंबाडचे खोत ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ महाकादंबरीनंतर त्यांचा आलेख खालावत गेला. राधा, कामेरु नंतर तर एक होती आजी, आभाळाची हाक खूप साधारण वाटल्या.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/07/2024 - 11:50
नशीबवान आहात _/\_ खरोखरच महाराष्ट्राचे भूषण गो नी दांडेकर यांची साहित्य संपदा हिरीरीने नव्या पिढीपर्यंत नेत राहयला हवी.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:38
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण त्यांचे लेखन मलातरी 'कालातीत' वाटले नसल्याने असेल कदाचीत पण आपण दिलेल्या यादीतली बहुतेक सर्व आणि बाकिचीही पुस्तके वाचली असली तरी त्यांचे एक 'पडघवली' वगळता अन्य कुठल्याही पुस्तकाचे कथानक अजिबात आठवत नाही. एका ठरवीक वयात त्यांच्या पुस्तकांनी निश्चीतच वाचनानंद मिळवुन दिला हे मात्र नक्की!

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/07/2024 - 11:30
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही सीरियल फार फार पूर्वी दूरदर्शन वर आलीं होती असे स्मरते. रथचक्र नाव होते की काय.. लालन सारंग त्यात होत्या असे वाटते. चुभुदेघे. तेरा एपिसोड किंवा मर्यादित एपिसोड असणाऱ्या साप्ताहिक सिरियलांचे ते दिवस. पुढील एपिसोडसाठी एक आठवडा वाट बघणे. पेशंस आपोआप डेव्हलप होत असे. धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय. बरे वाईट असे काही नाही. खूप बदल होत असतात हे खरे.

In reply to by गवि

प्रचेतस 16/07/2024 - 12:24
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर आधारीत होती. रथचक्रवर देखील मराठी मालिका आली होती. आणि बापूवर तर काशिनाथ घाणेकर अभिनित चित्रपटच आला होता.

In reply to by प्रचेतस

गवि 16/07/2024 - 12:59
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच राहत असल्याने अशा सीरियल्स आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असाव्यात असेच वाटत असे.

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:31
मला पडघवली कादंबरी लक्षात राहण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गोनीदांची हि एकमेव कादंबरी मी दोनवेळा वाचली आहे आणि दुसरे कारण असे कि खूप लहान असताना, म्हणजे अर्धी चड्डीचं काय कुठलीच चड्डी न घालण्याच्या वयापासून 'स्ट्रेचलॉन'च्या चड्ड्या घालण्याच्या वयापर्यंत आजोळी जायचो तेव्हा मामाच्या जुन्या मोठ्या घराच्या पडवीत एक 'पडगुलीची आजी' मुक्कामाला होती. जुन्या काळच्या अनिष्ट रीती-परंपरांची बळी ठरल्याने केशवपन केलेली, तांबडे लुगडे नसणारी ही बालविधवा 'आजी' खरंतर आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची 'मावशी आजी' म्हणजे माझी खापर पणजी होती. पण घरातले लहान-मोठे सगळेच तिला 'पडगुलीची आजी' असेच म्हणत. मूळ-बाळ नव्हतेच आणि सासरच्या मंडळींचा अजिबात आधार नसलेल्या आपल्या मावशी आजीचा माझ्या आजी, आजोबा आणि मामाने तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाने सांभाळ केला होता. थोडे मोठे झाल्यावर कळले कि ही खापरपणजी 'पडघवलीची' सासुरवाशीण होती आणि त्या गावाच्या नावाचा (कोकणी माणसांच्या जन्मजात सवयीला अनुसरून 😀) बोलीभाषेत अपभ्रंश झाल्याने तिला सगळेजण 'पडगुलीची' आजी म्हणत!
धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय.
+१००० बिंज वॉचींग करुन वेब सिरिजचा अख्खा सिझन बघण्याची मजा काही औरच... पण त्यातही पुढच्या सिझनची फार वाट पहायला लागली तर मजा जाते! त्यामुळे चित्रपट पहाण्याला मी प्राधान्य देतो. पण त्यातही 'कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' ह्याचे उत्तर मिळायला उत्तरार्धाची वाट पहायला लागलेला काळही फार कंटाळवाणा वाटला होता. त्याबाबतीत अनुराग कश्यपला पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेसे वाटतात. गँग्स ऑफ वासेपुरचा दुसरा भाग त्याने केवळ पंधरा की वीस दिवसात प्रदर्शित केल्याने मजा आली होती,

सौंदाळा 15/07/2024 - 10:12
खूप वर्षांपूर्वी वाचले होते. वाचताना कित्येकदा डोळयातून पाणी आले. धोंडीचे राकट, रांगडा, हळवा, कुटुंबवत्सल असे सर्वच स्वभाव गोनीदांनी प्रचंड ताकदीने दाखवले आहेत. पुस्तक ओळख मस्तच पण खरच सांगतो हे पुस्तक परत वाचणे भावनिकदृष्ट्या शक्य नाही मला तरी.

श्वेता२४ 15/07/2024 - 21:33
कसे काय कुणास ठाऊक पण हे पुस्तक मात्र वाचायचे राहून गेले .आता वेळ काढून नक्की वाचणे आले. तुम्ही लिहिलंच आहेत का सुंदर की खरंच ते पुस्तकच वाचले आहे की काय असं वाटत होतं खूप छान पुस्तक परिचय

सुजित जाधव 16/07/2024 - 07:45
खूपच छान परिचय भक्ती ताई..! यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मी गो. नी. दांडेकर यांचं माचीवरला बुधा हे पाहिलं पुस्तक वाचलं. त्यानंतर मी त्यांच्या आणखी पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. तेव्हापासून शितू आणि पवनाकडचा धोंडी ही दोन पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. तुमच्या लेखामुळे ती वाचायची उत्सुकता आणखीनच वाढलीये.. लवकरच वाचेन..

किल्लेदार 17/07/2024 - 20:40
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात आवडते पुस्तक. गोनीदांची 'दुर्गभ्रमण गाथा' आणि 'दुर्गदर्शन' ही दोनच पुस्तकं वाचलीत. बाकीच्या कथा असल्यामुळे वाचल्या नाहीत. प्रस्तावनाच काय सुंदर लिहिली आहे. "किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे. कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्‍या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्‍या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे. कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं - मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे. ते असो - पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला. आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो."

खेडूत 14/07/2024 - 06:38
आवडले. खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे काहीं प्रसंग विसरले होते. उजळणी झाली, आता परत वाचायला हवं.

In reply to by खेडूत

भागो 16/07/2024 - 12:50
भक्ती ताई. ह्या परीच्या बद्दल अनेक धन्यवाद. शाळा कॉलेजच्या झोपी गेलेल्या मराठी साहित्य विश्वाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा जे हाती पडेल ते वाचत सुटलो होतो. आणि आता... प्लीज अशीच पुस्तके निवडा आणि रसग्रहण करा.

Bhakti 14/07/2024 - 08:48
धन्यवाद खेडूत! इतरत्र ह्या पुस्तकाच्या परिचयावर मिळालेली रोमांचित माहिती.
तुंग गडावर हा हवालदार आप्पांना प्रत्यक्ष भेटला होता. त्यातूनच ' पवना काठ चा. धोंडी,' जन्माला आला.सुमारे१९६८ ,६९ साली.आम्ही खेड आत्ताचे राजगुरू नगर येथे तो सिनेमा लागल्याचे आठवते आहे. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचाही प्रसंग असाच नोंद घेण्यासारखा आहे. शेवटचा सीन आहे. धोंडी आपल्या शेतात बैलाच्या जोडीला(गर्जन च्या) उभा राहून जमीन नांगरत असतो आणि अती श्रमाने रक्ताची उलटी होऊन तो वावरत पडतो. धोंडी आणि कोंडी ची भूमिका चंद्रकांत व सूर्यकांत यांनी केली आहे. त्यांचें बाबत काय बोलावे. कोंडीला हा प्रकार समजतो. वावरकडे कोंडी कधी फिरकत ही नसतो.तो वाव रात इर्जिक आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. धोंडीच्या जुन्या मताला हा अपमान वाटतो. धोंडी बाबत झालेला हा प्रकार कोंडीला समजतो.तो दादा म्हणून टाहो फोडून धावत येतो व दादाच्या निष्प्राण कलेवराला मिठी मारतो. हा प्रसंग शेवट इतका प्रभावीपणे त्यांनी केला की प्रसंग संपला. चित्रीकरण झाले पण तो कॅमेरामन, व इतर कामगार ही हमसून हमसून रडत होते..!!

In reply to by Bhakti

होय, सिद्धेश्वर टाॅकिज मधे लागला होता. मी पण तेव्हांच पाहिला. आमच्या गावातील श्री हरकशेठ कासवा हे चित्रपटगृहाचे मालक,मुलांसाठी ऐतिहासिक, सामाजिक, देशभक्ती अशा विविध विषयांवर चित्रपट परिक्षा झाल्यावर लावायचे व पंचवीस पैसे फक्त तिकीट ठेवायचे. आमच्या गावात एक समृद्ध वाचनालय आहे. त्यामुळे लहानपणापासून वाचनाची गोडी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/07/2024 - 12:15
राजगुरुनगर (खेड) समृद्धच वाटतं आहे.परवा सुट्टी आहे जावा काय फिरायला तिकडे ;)

ही सगळी पुस्तके मराठी माणसाने वयाच्या २०-३० वर्षात वाचली पाहीजे तुम्हाला अंमळ उशीरच झाला म्हणायचा किंवा तुम्ही खरोखरीच त्या वयाचे असाल. माझ्या आवडत्या लेखकांत गोनिदांचा क्रमांक सगळ्यात वर आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 14/07/2024 - 12:13
बरोबर मी तिशीतली आहे, आणि
बाकी अजूनही कोणी इतक्या प्राचिन लेखकांची अर्वाचीन पुस्तके वाचत आहेत हे पाहून मन सुखावले.
गोनीदां प्राचीन लेखक? नाही ओ जोपर्यंत हे दुर्ग ,गड आहेत तो पर्यंत ते नित्य नवे प्रत्येक दुर्गप्रेमीला त्याचेच सवंगडी वाटणार 😀

गोनिदा,मिरासदार,शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे श्री ना पेंडसे ,व्यंकटेश माडगूळकर,जि ए आणी असे अनेक उत्तम लेखकांचे साहीत्य लहानपणी वाचले पण आता पुन्हा वाचतोय कारण त्यातली अवीट गोडी आजही तशीच आहे. फकिरा,गारंबिचा बापू,शितू,पडघवली गावाकडच्या गोष्टी ,काजळमाया..... आणी इतर मुद्दाम उपलब्ध करून मागील एक वर्षात वाचली आहेत.

पाषाणभेद 14/07/2024 - 19:09
छान लिहीले आहे. पण शिर्षकातले ऐसी अक्षरे चा संदर्भ काढून टाकायला हवा होता. मला सर्व वेबसाईट सारख्याच आत्मियतेच्या आहेत, पण हे असले शिर्षक द्यायला नको होते. @संपादक: या लेखाचे शिर्षक संपादित करावे.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/07/2024 - 21:25
धन्यवाद पाभे! पण.. ऐसी अक्षरे ....मेळवीन ही पूर्ण ओळ वापरत असे . नंतर मेळवीन शब्द मलाच जड वाटू लागला म्हणून काढला. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ही,अशी रसाळ अक्षरे(पुस्तके) मराठीत आहे ज्यांचा मला आनंद घ्यावयाचा आहे _/\_ इतर संपादन करण्यासारखे काही संबंध नाही (काहीतरीच ;))इतकही सोमिवर संबंध लावत बसू नये,#दिलबडाहोनाचाहिए 😀

प्रचेतस 15/07/2024 - 08:48
गोनीदांसारखा लेखक होणे नाही. त्यांची अजून काही पुस्तके सुचवेन. लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी (सध्या कुठेच मिळत नाही) तांबडफुटी (सध्या कुठेच मिळत नाही) कादंबरीमय शिवकाल माचीवरला बुधा जैत रे जैत वाघरु/त्या तिथे रूखातळी आनंदवनभुवनी जवळपास त्यांची सर्व पुस्तके संग्रही आहेतच.

In reply to by भागो

प्रचेतस 15/07/2024 - 09:20
ते तर आहेच, मी जनरली त्यांची फारशी वाचली जात नाहीत अशी पुस्तके दिलीत. अन्यथा त्यांची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत. शितू, पडघवली, स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दहा दुर्ग दहा दिवस, आम्ही भगीरथाचे पुत्र, मृण्मयी, मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएव्हढा.

In reply to by प्रचेतस

भागो 16/07/2024 - 12:05
मी शाळेत "हद्दपार" नावाची कथा वाचली होती. त्याचे लेखक कोण? कुणाला माहित आहे का? माझ्या मते श्री ना पेंडसे हे जबरदस्त ताकदीचे लेखक होते. उदा. आई आहे शेतात.

In reply to by भागो

प्रचेतस 16/07/2024 - 12:10
'हद्दपार' देखील श्री. ना. पेंडसेंचीच. दुर्गेश्वर बुरोंडीच्या राजेमास्तरांची ही कथा. ह्या कादंबरीतले दापोलीचे गॅडनीचे चर्च अजूनही तेथे भग्नावस्थेत आहे. पेंडश्यांच्या टॉप फाईव्ह मधे हद्दपार, तुंबाडचे खोत, लव्हाळी, हत्या, गारंबीचा बापू ह्यांचा समावेश व्हावा. बरेचजण रथचक्रला पेंडश्यांची सर्वोत्तम मानतात पण मला मात्र ती विशेष आवडली नाही.

In reply to by भागो

भागो 16/07/2024 - 12:14
श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. माफी आई आहे शेतात ही र वा दिघे ह्यांची आहे,

In reply to by प्रचेतस

प्रचेतस 16/07/2024 - 12:19
मात्र तुंबाडचे खोत ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ महाकादंबरीनंतर त्यांचा आलेख खालावत गेला. राधा, कामेरु नंतर तर एक होती आजी, आभाळाची हाक खूप साधारण वाटल्या.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/07/2024 - 11:50
नशीबवान आहात _/\_ खरोखरच महाराष्ट्राचे भूषण गो नी दांडेकर यांची साहित्य संपदा हिरीरीने नव्या पिढीपर्यंत नेत राहयला हवी.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:38
गोनीदा चांगले लेखक होते ह्यात दुमत नाही, पण त्यांचे लेखन मलातरी 'कालातीत' वाटले नसल्याने असेल कदाचीत पण आपण दिलेल्या यादीतली बहुतेक सर्व आणि बाकिचीही पुस्तके वाचली असली तरी त्यांचे एक 'पडघवली' वगळता अन्य कुठल्याही पुस्तकाचे कथानक अजिबात आठवत नाही. एका ठरवीक वयात त्यांच्या पुस्तकांनी निश्चीतच वाचनानंद मिळवुन दिला हे मात्र नक्की!

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/07/2024 - 11:30
"पडघवली"वर आधारित एक टीव्ही सीरियल फार फार पूर्वी दूरदर्शन वर आलीं होती असे स्मरते. रथचक्र नाव होते की काय.. लालन सारंग त्यात होत्या असे वाटते. चुभुदेघे. तेरा एपिसोड किंवा मर्यादित एपिसोड असणाऱ्या साप्ताहिक सिरियलांचे ते दिवस. पुढील एपिसोडसाठी एक आठवडा वाट बघणे. पेशंस आपोआप डेव्हलप होत असे. धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय. बरे वाईट असे काही नाही. खूप बदल होत असतात हे खरे.

In reply to by गवि

प्रचेतस 16/07/2024 - 12:24
हो, ती गोनीदांच्याच कादंबरीवर आधारीत होती. रथचक्रवर देखील मराठी मालिका आली होती. आणि बापूवर तर काशिनाथ घाणेकर अभिनित चित्रपटच आला होता.

In reply to by प्रचेतस

गवि 16/07/2024 - 12:59
आम्ही तेव्हा प्रॉपर कोंकणातच राहत असल्याने अशा सीरियल्स आपल्या आसपास घडणाऱ्या घटना असाव्यात असेच वाटत असे.

In reply to by गवि

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:31
मला पडघवली कादंबरी लक्षात राहण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे गोनीदांची हि एकमेव कादंबरी मी दोनवेळा वाचली आहे आणि दुसरे कारण असे कि खूप लहान असताना, म्हणजे अर्धी चड्डीचं काय कुठलीच चड्डी न घालण्याच्या वयापासून 'स्ट्रेचलॉन'च्या चड्ड्या घालण्याच्या वयापर्यंत आजोळी जायचो तेव्हा मामाच्या जुन्या मोठ्या घराच्या पडवीत एक 'पडगुलीची आजी' मुक्कामाला होती. जुन्या काळच्या अनिष्ट रीती-परंपरांची बळी ठरल्याने केशवपन केलेली, तांबडे लुगडे नसणारी ही बालविधवा 'आजी' खरंतर आईच्या आईची म्हणजे माझ्या आजीची 'मावशी आजी' म्हणजे माझी खापर पणजी होती. पण घरातले लहान-मोठे सगळेच तिला 'पडगुलीची आजी' असेच म्हणत. मूळ-बाळ नव्हतेच आणि सासरच्या मंडळींचा अजिबात आधार नसलेल्या आपल्या मावशी आजीचा माझ्या आजी, आजोबा आणि मामाने तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेमाने सांभाळ केला होता. थोडे मोठे झाल्यावर कळले कि ही खापरपणजी 'पडघवलीची' सासुरवाशीण होती आणि त्या गावाच्या नावाचा (कोकणी माणसांच्या जन्मजात सवयीला अनुसरून 😀) बोलीभाषेत अपभ्रंश झाल्याने तिला सगळेजण 'पडगुलीची' आजी म्हणत!
धीर निघण्याची सवय फार उपयुक्त असते ती आता लागणे अवघड. रोजच्या रोज एपिसोड आणि हवे तर रात्रभर जागून सर्व एकत्र बघून आख्खा सिझन संपवण्याची देखील सोय.
+१००० बिंज वॉचींग करुन वेब सिरिजचा अख्खा सिझन बघण्याची मजा काही औरच... पण त्यातही पुढच्या सिझनची फार वाट पहायला लागली तर मजा जाते! त्यामुळे चित्रपट पहाण्याला मी प्राधान्य देतो. पण त्यातही 'कटप्पाने बाहुबलीको क्यु मारा?' ह्याचे उत्तर मिळायला उत्तरार्धाची वाट पहायला लागलेला काळही फार कंटाळवाणा वाटला होता. त्याबाबतीत अनुराग कश्यपला पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेसे वाटतात. गँग्स ऑफ वासेपुरचा दुसरा भाग त्याने केवळ पंधरा की वीस दिवसात प्रदर्शित केल्याने मजा आली होती,

सौंदाळा 15/07/2024 - 10:12
खूप वर्षांपूर्वी वाचले होते. वाचताना कित्येकदा डोळयातून पाणी आले. धोंडीचे राकट, रांगडा, हळवा, कुटुंबवत्सल असे सर्वच स्वभाव गोनीदांनी प्रचंड ताकदीने दाखवले आहेत. पुस्तक ओळख मस्तच पण खरच सांगतो हे पुस्तक परत वाचणे भावनिकदृष्ट्या शक्य नाही मला तरी.

श्वेता२४ 15/07/2024 - 21:33
कसे काय कुणास ठाऊक पण हे पुस्तक मात्र वाचायचे राहून गेले .आता वेळ काढून नक्की वाचणे आले. तुम्ही लिहिलंच आहेत का सुंदर की खरंच ते पुस्तकच वाचले आहे की काय असं वाटत होतं खूप छान पुस्तक परिचय

सुजित जाधव 16/07/2024 - 07:45
खूपच छान परिचय भक्ती ताई..! यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मी गो. नी. दांडेकर यांचं माचीवरला बुधा हे पाहिलं पुस्तक वाचलं. त्यानंतर मी त्यांच्या आणखी पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली.. तेव्हापासून शितू आणि पवनाकडचा धोंडी ही दोन पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. तुमच्या लेखामुळे ती वाचायची उत्सुकता आणखीनच वाढलीये.. लवकरच वाचेन..

किल्लेदार 17/07/2024 - 20:40
'दुर्गभ्रमण गाथा' हे सगळ्यात आवडते पुस्तक. गोनीदांची 'दुर्गभ्रमण गाथा' आणि 'दुर्गदर्शन' ही दोनच पुस्तकं वाचलीत. बाकीच्या कथा असल्यामुळे वाचल्या नाहीत. प्रस्तावनाच काय सुंदर लिहिली आहे. "किल्ले पाहणे हा एक निदिध्यासाचा विषय झाला आहे. आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कोणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. सगळा जन्म तो छंद प्राणपणानं जोपासला आहे. कधी कुण्या किल्ल्याच्या तटाखालून चालतो आहे. कधी त्याचा उत्तुंग कडा चढतो आहे. कधी त्या मध्ये कोरलेल्या बहुता काळीच्या खोबणी मध्ये बोटं चिटकवून त्या बळावर कुडी वर ओढतो आहे. कुठं कुणा किल्ल्याच्या माथ्यावरून आसुदान रंगलेला भंवताल शोधतो आहे. कुठं कंबर कंबर, छाती छाती गवतांत पावलं खुपशीत कुण्या किल्ल्याच्या तटावरून हिंडतो आहे. कधी कुण्या बुरूजातल्या चोर वाटेनं कसा बसा तोल सांभाळीत खाली उतरतो आहे. कधी दोन प्रचंड गिरीदुर्गांमधील मैलच्या मैल अंतर कडाडत्या उन्हात चालून जातो आहे. कुठं एखादा बेलाग कड्यावरला तट तळातूनच न्याहाळतो आहे. तर कधी तळातल्या कुण्या कपारीतून ठिपकणारं थेंब थेंब पाणी ओंजळीत भरून तहान शमवतो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या खनाळात कुणी कधी काळी मांडलेल्या तीन धोंड्यांवर खिचडी शिजवतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावर जात असता कुण्या दरीचे चढ उतार भटकतो आहे. कधी कुण्या खोगळीत शांतपणे झोपी जातो आहे. कुठं कुण्या किल्ल्याच्या पठारावर चांदिण्या रात्री उलथा झोपून माथ्यावरलं नक्षत्रभरलं आकाश दुर्बिणीतून न्याहाळतो आहे. कधी कुण्या चोर दिंडीनं तटात प्रवेशतो आहे. कधी कुण्या खंदकातून आश्चर्यमाखल्या मुद्रेनं चालतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरील सदरेवर घडलेले ऐतिहासीक प्रसंग स्मरून तिथं मुजरा घालतो आहे. कधी कुण्या गडावरल्या अंबरखान्याच्या भवताली कायबाय हुडकतो आहे. कुठं शेजारच्या कुण्या अलंगेच्या सावलीत बसून कपाळावर साकळलेला घाम पुसतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर पोचणार्‍या भुयारातं गुढग्यांवर रांगत तसूं तसूं पुढं सरतो आहे. कधी कुण्या प्रचंड महाद्वाराच्या भव्यतेनं चेपून जातो आहे. कुठं शेजारचा प्रचंड बुरूज निरखून दाद देतो आहे. कुठं कुण्या तटाच्या जंगीतून तळातलां टप्पा ध्यानी घेतो आहे. कधी कुण्या जळभरल्या टाक्यांत डोकावतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावरल्या तळ्यातल्या चिंब थंड पाण्यांत पोहोतो आहे. कुठं कुण्या गडाभंवतालीच्या मेटांचा तलाश करतो आहे कधी कुण्या किल्ल्याभंवतालीचे पाहारे हुडकून काढीत ते नकाशावर नोंदतो आहे. कुठं कुण्या किल्ल्यावर अजून जीव धरून उभ्या असलेल्या देवळांत शिवमहिम्नाचा पाठ करतो आहे. कधी कुण्या किल्ल्यावरचे बेभान वारे अनुभवतो आहे. कुठं कोणी एक किल्ला चढून जात असतां वरून कोसळणार्‍या धुवांधार पावसांत काकडतो आहे. कधी धडधडत्या थंडीत एखाद्या बालेकिल्ल्याभंवतालींच्या गच्च धुकटांत हरवून जातो आहे. कुठं कुण्या गडातळीच्या एखाद्या वीरगळासमोर नम्र होतो आहे. कधी दो किल्ल्यांमधले तुडुंबले खळाळत्या जळाचे ओढे ओलांडतो आहे. कधी वाघरासारखा पालथा पडून कुण्या गडावरल्या झरप्यांतलं पाणी पितो आहे. कुठं कुण्या तटाच्या सांवलीत पाठीवरल्या पिशवींतला तहान लाडू - भूक लाडू खातो आहे. कधी कुण्या किल्ल्यांवर मैतरांसवे भटकतो आहे. कितीकदा एकूटवाणा रात्री बेरात्री कुण्या गडाच्या तटा बुरूजांवरून सैराट हिंडतो आहे. कधी आनंदानं थिरकलो, कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेलो. कधी मनं स्थिरावलं कधी गढूळलं - मीही कुणी ऋषि मुनि नव्हे, प्रमादशील मानव आहे. ते असो - पाचं तपं उलटून गेली, असा किल्ल्या गडांचा वेध घेत त्यांच्या वाटा तुडवतो आहे. या दुर्लक्षित आयुष्यापैकी जवळ जवळ तिसरा भाग गड किल्ले भटकतां त्यांचं चिंतन करता, त्यांवर जायचे बेत आंखतां, त्या साठी झुरता व्यतीत झाला. आयुष्याच्या या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून ती स्मरणं आठवीन म्हणतो."
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक! असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले! गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्य

"प्रेतात्म्यांची जत्रा" पुढे चालू.

भागो ·
लेखनविषय:
अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली. हार्वेने चित्रपट पूर्ण तर केला. हार्वेसाठी हा तसा सोप्पा भाग होता. पण आता वितरकाला पकडायचे होते. अश्या “बी-ग्रेड” सिनेमा वितरणाची जबाबदारी कोण घेणार? अखेर तोही मिळाला. हर्ट्झ-लायन नावाच्या कंपनीने ही जबाबदारी अंगावर घेतली.

"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.

भागो ·
लेखनविषय:
कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे. सुरवात बघताना प्रेक्षकाला अशी भावना वाटते कि ह्या प्रिंटमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण मधूनच सिनेमा बघत आहोत.

कृष्णाच्या गोष्टी-६

Bhakti ·

प्रचेतस 09/07/2024 - 10:58
गोमंतक म्हणजे हल्लीच्या काठेवाडातील गिरनार पर्वत असे म्हटलेले आहे.
हे चुकीचे आहे. गोमंतक पर्वत म्हणजे आजच्या गोव्याच्या सीमेवरील सह्याद्रीचे शिखर असावे वाटते. हरिवंशात दिलेला ह्याचा भूगोल स्वयंस्पष्ट आहे. ह्यात शूर्पारकाच्या दक्षिणेकडील भाग असे म्हणले आहे. भार्गवराम त्यांना करवीर नगरात वेण्णा नदीपाशी म्हणजे आजच्या कृष्णवेण्णा म्हणजेच पंचगंगा नदीपाशी भेटला. कृष्ण त्याचा गौरव करताना तू शूर्पारक नगर बसविले असे म्हणतो. हे शूर्पारक म्हणजे आजचे वसईच्या उत्तरेकडील नालासोपारा. परशुराम त्यांना करवीर नगरीतून (आजचे कोल्हापूर) तिथे दुष्ट शृगाल राजा राज्य करत असल्याने. खाली दक्षिणेकडे क्रौचपूर व तिथून खाली गोमंतक पर्वतावर जायला सांगतो. व नंतर रामकृष्णाकरवी जरासंधाचा पराभव होऊन शृगालाचा वध होतो. त्यानंतर मथुरेस परत आल्यावर ते द्वारकेची स्थापना करतात.
कालमवनाच्या मदतीला शक,तुखर,दरद,तंगन,पारद
येथे परकीय टोळ्यांचा उल्लेख आलाय, त्यापैकी यवन हे सांस्कृतिक होते. यवन म्हणजे ग्रीक, तुशार म्हणजे हिंदुकूश पर्वतराजीत टोळ्या, पारद म्हणजे पर्शियन. महाभारतात आणि हरिवंशातही ह्या म्लेच्छांचा उल्लेख वारंवार येत असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti 09/07/2024 - 15:27
गोमंतक पर्वत म्हणजे आजच्या गोव्याच्या सीमेवरील सह्याद्रीचे शिखर असावे वाटते.
हो हा देखील उल्लेख पुस्तकात आहे.बाकी खूप छान माहिती दिली!

वाचतोय. अशा अधुनिक विचारवंतांच्या पुस्तकांनी पारंपरिक कथा वास्तूला सुरूंग लावल्या सारखे वावाटते मग ते इरावती कर्वे,दुर्पगा भागवत पटनाईक ,अनिश भैरप्पा इत्यादी. काही प्रमाणात महाभारतातील व्यक्ती चित्रे, प्रसंग यांचा अधुनिक काळातील पटण्याजोगे विश्लेषण केले आहे तर काही जसेच्या तसे लिहीले आहे. उदाहरणार्थ... . कृष्ण झोपेचे सोंग करून पडला आहे असे वाटून कालयवनाने झोपलेल्या मुचकुंद ऋषींना लाथ मारली.त्याने रागाने डोळे उघडून पाहिले कालयवन त्याच्या दृष्टीस पडला त्याची जळून राख झाली. हा प्रसंग जसाच्या तसा घेतला आहे. प्रचेतस चे खुलासे वाचनाचा आनंद द्विगुणित करत आहेत. हे वे सां न. पु भा प्र.

दुर्गा भागवत. मी आठवी मधे असताना प्र् के अत्रे यांनी लिहीलेल्या गुरूदक्षीणा या नाटकात,शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ,काम केले होते. अर्थात आमची भुमिका दोन मिनीटाची डायलाॅग नसलेल्या राक्षसाची होती. पण तालमीला मात्र हिरो असल्या प्रमाणे तासभर आगोदरच हजर असायचो. आमच्या बरोबर अशीच भुमिका केलेला मित्र फर्ग्युसन काॅलेजचा फिजिक्स चा एच ओ डी म्हणून निवृत्त झालायं.

प्रचेतस 09/07/2024 - 10:58
गोमंतक म्हणजे हल्लीच्या काठेवाडातील गिरनार पर्वत असे म्हटलेले आहे.
हे चुकीचे आहे. गोमंतक पर्वत म्हणजे आजच्या गोव्याच्या सीमेवरील सह्याद्रीचे शिखर असावे वाटते. हरिवंशात दिलेला ह्याचा भूगोल स्वयंस्पष्ट आहे. ह्यात शूर्पारकाच्या दक्षिणेकडील भाग असे म्हणले आहे. भार्गवराम त्यांना करवीर नगरात वेण्णा नदीपाशी म्हणजे आजच्या कृष्णवेण्णा म्हणजेच पंचगंगा नदीपाशी भेटला. कृष्ण त्याचा गौरव करताना तू शूर्पारक नगर बसविले असे म्हणतो. हे शूर्पारक म्हणजे आजचे वसईच्या उत्तरेकडील नालासोपारा. परशुराम त्यांना करवीर नगरीतून (आजचे कोल्हापूर) तिथे दुष्ट शृगाल राजा राज्य करत असल्याने. खाली दक्षिणेकडे क्रौचपूर व तिथून खाली गोमंतक पर्वतावर जायला सांगतो. व नंतर रामकृष्णाकरवी जरासंधाचा पराभव होऊन शृगालाचा वध होतो. त्यानंतर मथुरेस परत आल्यावर ते द्वारकेची स्थापना करतात.
कालमवनाच्या मदतीला शक,तुखर,दरद,तंगन,पारद
येथे परकीय टोळ्यांचा उल्लेख आलाय, त्यापैकी यवन हे सांस्कृतिक होते. यवन म्हणजे ग्रीक, तुशार म्हणजे हिंदुकूश पर्वतराजीत टोळ्या, पारद म्हणजे पर्शियन. महाभारतात आणि हरिवंशातही ह्या म्लेच्छांचा उल्लेख वारंवार येत असतो.

In reply to by प्रचेतस

Bhakti 09/07/2024 - 15:27
गोमंतक पर्वत म्हणजे आजच्या गोव्याच्या सीमेवरील सह्याद्रीचे शिखर असावे वाटते.
हो हा देखील उल्लेख पुस्तकात आहे.बाकी खूप छान माहिती दिली!

वाचतोय. अशा अधुनिक विचारवंतांच्या पुस्तकांनी पारंपरिक कथा वास्तूला सुरूंग लावल्या सारखे वावाटते मग ते इरावती कर्वे,दुर्पगा भागवत पटनाईक ,अनिश भैरप्पा इत्यादी. काही प्रमाणात महाभारतातील व्यक्ती चित्रे, प्रसंग यांचा अधुनिक काळातील पटण्याजोगे विश्लेषण केले आहे तर काही जसेच्या तसे लिहीले आहे. उदाहरणार्थ... . कृष्ण झोपेचे सोंग करून पडला आहे असे वाटून कालयवनाने झोपलेल्या मुचकुंद ऋषींना लाथ मारली.त्याने रागाने डोळे उघडून पाहिले कालयवन त्याच्या दृष्टीस पडला त्याची जळून राख झाली. हा प्रसंग जसाच्या तसा घेतला आहे. प्रचेतस चे खुलासे वाचनाचा आनंद द्विगुणित करत आहेत. हे वे सां न. पु भा प्र.

दुर्गा भागवत. मी आठवी मधे असताना प्र् के अत्रे यांनी लिहीलेल्या गुरूदक्षीणा या नाटकात,शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ,काम केले होते. अर्थात आमची भुमिका दोन मिनीटाची डायलाॅग नसलेल्या राक्षसाची होती. पण तालमीला मात्र हिरो असल्या प्रमाणे तासभर आगोदरच हजर असायचो. आमच्या बरोबर अशीच भुमिका केलेला मित्र फर्ग्युसन काॅलेजचा फिजिक्स चा एच ओ डी म्हणून निवृत्त झालायं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
*बलराम कृष्ण हरी शिक्षण A बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले.