त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले.
“बाबा, परत केव्हा येणार?”
“प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती.
“बरं प्रिया, सांग तुला काय आणू?”
“मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.”
“डन!.”
तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते.
“प्रिया आहा.
उत्तम
उत्तर भारतात तांदूळाची खीर
कथा छान आहे.
टोचणारी कथा.
कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण
अर्रर्र!!
अप्रतिम लेखन
छोटाच होता तो....
In reply to छोटाच होता तो.... by कर्नलतपस्वी
स्वानुभव?
In reply to स्वानुभव? by राजेंद्र मेहेंदळे
ह्म्म, दुर्दैवाने...
निशब्द.
जबरदस्त लिखाण
@कर्नलतपस्वी
In reply to @कर्नलतपस्वी by श्वेता२४
श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं.
In reply to श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. by कर्नलतपस्वी
नवीन कपडे,पंचा,उपरणे देत
कथा छान आहे, मला श्राद्ध
In reply to कथा छान आहे, मला श्राद्ध by अमरेंद्र बाहुबली
आबा,मराठीत एक म्हण आहे....
किमान शब्दात कमाल आशय.
निशब्द करणारी...
सर्व वचक प्रतिसादांचे...
या जेवणाला
In reply to या जेवणाला by निनाद
१०० % सहमत
@निनाद.....
In reply to @निनाद..... by कर्नलतपस्वी
उलट अर्थ काढणे हा अधर्म
श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती
In reply to श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्ती by सुबोध खरे
पण अश्या दुःखद ठिकाणी लोक
In reply to पण अश्या दुःखद ठिकाणी लोक by अमरेंद्र बाहुबली
मृत्यू सर्वाग सोहळा...कविवर्य बा भ बोरकर
मृत्यूनंतर अगदी अल्पावधीत नातेवाईक 'नॉर्मल' होतात
अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत.
मृत्यू हे विशी पंचविशीत एक
रामकृष्ण ही आले गेले त्याविना
कमीत कमी शब्दांत जास्तीत