मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

“साहेबांचा ताजमहाल”

rahul ghate ·

खेडूत 06/07/2024 - 13:52
मस्त! पण जपानी लोकांबरोबर काम करणे आनंदाचे असते. शिकायला मिळते. आमच्याकडेही पूर्वी कमिटी यायची ते आठवलं!

चौकस२१२ 09/07/2024 - 15:00
ह्या सगळ्या गडबडीत बिचारा जपानी परीक्षक मात्र रडवेला होऊन बघत होता. या यावरून "येड्यांची जत्रा " चित्रपटातील "शे(ण ) गोळे पाटलांनी केलेले सार्वजनिक संडासाच्या उद्घटनाचा प्रसंग आठवला .. सतीश तारे यांचा अप्रतिम हजरजबाबी अभिनय ....

नठ्यारा 31/07/2024 - 23:31
मस्त खुसखुशीत किस्सा. हीथ्रो तर्फतल ( टर्मिनल ) ५ च्या उद्घाटनाची आठवण झाली ( इंग्रजी दुवा ) : http://news.bbc.co.uk/1/hi/uk/7322453.stm -नाठाळ नठ्या

खेडूत 06/07/2024 - 13:52
मस्त! पण जपानी लोकांबरोबर काम करणे आनंदाचे असते. शिकायला मिळते. आमच्याकडेही पूर्वी कमिटी यायची ते आठवलं!

चौकस२१२ 09/07/2024 - 15:00
ह्या सगळ्या गडबडीत बिचारा जपानी परीक्षक मात्र रडवेला होऊन बघत होता. या यावरून "येड्यांची जत्रा " चित्रपटातील "शे(ण ) गोळे पाटलांनी केलेले सार्वजनिक संडासाच्या उद्घटनाचा प्रसंग आठवला .. सतीश तारे यांचा अप्रतिम हजरजबाबी अभिनय ....

नठ्यारा 31/07/2024 - 23:31
मस्त खुसखुशीत किस्सा. हीथ्रो तर्फतल ( टर्मिनल ) ५ च्या उद्घाटनाची आठवण झाली ( इंग्रजी दुवा ) : http://news.bbc.co.uk/1/hi/uk/7322453.stm -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऑफिस चे किस्से उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते . अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे.

साथ.

भागो ·

चित्रगुप्त 03/07/2024 - 01:28
कोविडमधून सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतरच्या काळात (अगदी आजतागायत) पहाटेच्या सुमारास मला ज्या स्वप्नातून घाबरलेल्या अवस्थेत जाग येते, त्या शेवटल्या स्वप्नात मी हमखास कोणत्यातरी संकटात सापडलेला असतो, आणि त्यातून कोणत्याही प्रकारे सुटका होण्याची आशा नसते. भितीचा कळस झाला की जाग येते आणि हे स्वप्नच होते, हे कळून हायसे वाटते. -- या 'संकटा' चे प्रकार दर वेळी अगदी वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ आजच पहाटे पडलेले स्वप्न म्हणजे मी हल्ली करत असलेल्या कृत्रीम बुद्धिमता- प्रतिमांची कोणीतरी अगदी व्यवस्थित दखल आणि नोंद घेत आहे, आणि त्यावरून मी कसल्यातरी अभद्र जाळ्यात (ब्लॅक वेब का काय म्हणतात त्या जगात) ओढला जात आहे. मी ही चित्रे ज्यांना पाठवली, त्या मित्रांना सुद्धा 'त्यांनी' गाठले असून माझ्याविरुद्ध पुरावा गोळा केला जात आहे. ('त्यांनी' म्हणजे पांढरे एप्रन आणि डोकी झाकलेले सायन्टिस्ट टाईपचे, दूर अंधारात बोलत असलेले काही लोक) हे स्वप्न पडत असतानाच त्या स्वप्नात मी ठरवले, की आता हा उद्योग बंद. --- यावर कुणी काही प्रकाश पाडू शकेल का ?

In reply to by चित्रगुप्त

भागो 03/07/2024 - 06:23
प्रकाश नाही पाडू शकणार. पण मला भावलेला उपाय सांगतो. झोपायच्या आधी श्री समर्थ रामदास स्वामींची "भीमरुपी" म्हणत जा. किंवा मग कर्नल साहेबांनी सांगितलेला उपाय. तो सगळ्यांनाच जमेल असे नाही. जमला तर उत्तम.

चित्रगुप्त 03/07/2024 - 01:40
माझ्या वरील प्रतिसादात लिहीले, त्याप्रमाणे पुढेही असेच चालत राहिले तर मी इंदौरला गेल्यावर ओळखीच्या एका मनोचिकित्सकाला भेटायचा विचार करतो आहे. -- माझ्या स्वप्नांबादल आणखी एक सांगायचे राहिले. एकदा काही कारणाने मला घरच्यांनी मध्यरात्री उठवले. तेंव्हा मात्र आल्हाददायक, आनंदी स्वप्न पडत होते. आपल्याला जाग येते, तेंव्हाच्या झोपेतल्या शेवटल्या काही क्षणात दिसत असलेले स्वप्नच आपल्या 'जागृत' मनाला कळत असते. बाकी त्या आधीचे काहीही आपल्याला कळत्/आठवत नसते. या 'चांगल्या' स्वप्नातून मला एक दिलासा मिळाला, की आपल्याला 'फक्त वाईटच' स्वप्ने पडत नसून आधी चांगलीही पडत असतात. अजब असते स्वप्नांचे विश्व.

In reply to by चित्रगुप्त

गवि 03/07/2024 - 06:04
तुम्ही मागे वर्णन केलेले, (बहुधा तुम्हीच) , कार उलटी मागे मागे वेगाने जात आहे आणि आपला त्यावर कंट्रोल नाही हे स्वप्न तंतोतंत तसेच मलाही कधी मधी पडते. कोणत्याही क्षणी धडक किंवा क्रॅश होणार अशा स्थितीत, आणि अंधार असतो, मागचे दिसत नसते. अंदाजाने सर्व चाललेले असते असे काहीसे आठवते. असे भलतेच स्वप्न.

ते एक भयानक स्वप्न वाटते पण सत्यात जगत असताना मात्र भविष्यातील स्वप्नांचा चुराडा होतना कित्येक लोकांनी अनुभवले. मला सहसा स्वप्न पडत नाहीत. मी झोपेच्या आगोदर सर्व विचार शेजारील साईड टेबलाच्या ड्राॅवर मधे काढून ठेवतो. दिवा स्वप्न तर कधीच नाही..... कथा आवडली.

चित्रगुप्त 03/07/2024 - 01:28
कोविडमधून सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतरच्या काळात (अगदी आजतागायत) पहाटेच्या सुमारास मला ज्या स्वप्नातून घाबरलेल्या अवस्थेत जाग येते, त्या शेवटल्या स्वप्नात मी हमखास कोणत्यातरी संकटात सापडलेला असतो, आणि त्यातून कोणत्याही प्रकारे सुटका होण्याची आशा नसते. भितीचा कळस झाला की जाग येते आणि हे स्वप्नच होते, हे कळून हायसे वाटते. -- या 'संकटा' चे प्रकार दर वेळी अगदी वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ आजच पहाटे पडलेले स्वप्न म्हणजे मी हल्ली करत असलेल्या कृत्रीम बुद्धिमता- प्रतिमांची कोणीतरी अगदी व्यवस्थित दखल आणि नोंद घेत आहे, आणि त्यावरून मी कसल्यातरी अभद्र जाळ्यात (ब्लॅक वेब का काय म्हणतात त्या जगात) ओढला जात आहे. मी ही चित्रे ज्यांना पाठवली, त्या मित्रांना सुद्धा 'त्यांनी' गाठले असून माझ्याविरुद्ध पुरावा गोळा केला जात आहे. ('त्यांनी' म्हणजे पांढरे एप्रन आणि डोकी झाकलेले सायन्टिस्ट टाईपचे, दूर अंधारात बोलत असलेले काही लोक) हे स्वप्न पडत असतानाच त्या स्वप्नात मी ठरवले, की आता हा उद्योग बंद. --- यावर कुणी काही प्रकाश पाडू शकेल का ?

In reply to by चित्रगुप्त

भागो 03/07/2024 - 06:23
प्रकाश नाही पाडू शकणार. पण मला भावलेला उपाय सांगतो. झोपायच्या आधी श्री समर्थ रामदास स्वामींची "भीमरुपी" म्हणत जा. किंवा मग कर्नल साहेबांनी सांगितलेला उपाय. तो सगळ्यांनाच जमेल असे नाही. जमला तर उत्तम.

चित्रगुप्त 03/07/2024 - 01:40
माझ्या वरील प्रतिसादात लिहीले, त्याप्रमाणे पुढेही असेच चालत राहिले तर मी इंदौरला गेल्यावर ओळखीच्या एका मनोचिकित्सकाला भेटायचा विचार करतो आहे. -- माझ्या स्वप्नांबादल आणखी एक सांगायचे राहिले. एकदा काही कारणाने मला घरच्यांनी मध्यरात्री उठवले. तेंव्हा मात्र आल्हाददायक, आनंदी स्वप्न पडत होते. आपल्याला जाग येते, तेंव्हाच्या झोपेतल्या शेवटल्या काही क्षणात दिसत असलेले स्वप्नच आपल्या 'जागृत' मनाला कळत असते. बाकी त्या आधीचे काहीही आपल्याला कळत्/आठवत नसते. या 'चांगल्या' स्वप्नातून मला एक दिलासा मिळाला, की आपल्याला 'फक्त वाईटच' स्वप्ने पडत नसून आधी चांगलीही पडत असतात. अजब असते स्वप्नांचे विश्व.

In reply to by चित्रगुप्त

गवि 03/07/2024 - 06:04
तुम्ही मागे वर्णन केलेले, (बहुधा तुम्हीच) , कार उलटी मागे मागे वेगाने जात आहे आणि आपला त्यावर कंट्रोल नाही हे स्वप्न तंतोतंत तसेच मलाही कधी मधी पडते. कोणत्याही क्षणी धडक किंवा क्रॅश होणार अशा स्थितीत, आणि अंधार असतो, मागचे दिसत नसते. अंदाजाने सर्व चाललेले असते असे काहीसे आठवते. असे भलतेच स्वप्न.

ते एक भयानक स्वप्न वाटते पण सत्यात जगत असताना मात्र भविष्यातील स्वप्नांचा चुराडा होतना कित्येक लोकांनी अनुभवले. मला सहसा स्वप्न पडत नाहीत. मी झोपेच्या आगोदर सर्व विचार शेजारील साईड टेबलाच्या ड्राॅवर मधे काढून ठेवतो. दिवा स्वप्न तर कधीच नाही..... कथा आवडली.
लेखनविषय:
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे? त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते. बाजूच्या टेबलावर दोन तरुणी बसल्या होत्या. पैकी एक ती किंचित काळ्या रंगावर गेली होती. पण तिचा आवाज म्हणजे स्वरांची तान. सिंग-सॉंग. तो तिला नेहमी पहात असे. तिच्या मैत्रिणीसह ती ब्रेकफास्ट करायला येत असे. ओके. ऑर्डर द्यायची वेळ झाली.

कृष्णाच्या गोष्टी-५

Bhakti ·

Bhakti 29/06/2024 - 12:36
कान्हा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघाला ,तेव्हा गोपीजनांच्या जीवाची घालमेल सुरू असेल.त्याच्या बासरीचा लळा,त्याच्या असण्याचा आनंद आता हरवणार होता.
गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका भाबडी लावीतो लळा श्याम सावळा लागला तुझा रंगहा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गंतुला सोडवू कसा रे रे सांग मोहना जीव प्राण होऊन कान्हा श्याम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा जाऊ नको जाऊ नकोना
हे अजय अतुलचे जयेश खरेने गायलेले सुंदर मराठी गीत (सिनेमा-महाराष्ट्र शाहीर) या प्रसंगाला चपखल आहे. https://youtu.be/xvIfmuJpF14?si=8WRZQnUZyLSG_ejr

चित्रगुप्त 29/06/2024 - 22:25
मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत
-- बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता. त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (यावर आणखी खोदकाम केले पाहिजे)
रामकृष्णांनी नंद रोहिणी गोप गोपिकांना नमस्कार केला.
यावरून रोहिणी सुद्धा वृंदावनात रहात होती असे दिसते. (कंस पण येडाच होता, देवकीला कारागृहात मुले होणार, मग तो त्यांना मारणार, त्यापेक्षा वसुदेवाला एकट्यालाच कैदेत टाकायचे. निदान त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी तरी ठेवायचे)
राजप्रासादामध्ये चंदन व इतर सुगंधी द्रव्य घेऊन जाणाऱ्या कुब्जेनेही आपणाहून ती सारी सुवासिक द्रव्ये या दोन बलदंड देखण्या तरुणांना दिली‌. हे सारे कुब्जा चित्रण अनाकलनीय आहेत व अनैसर्गिक म्हणून त्याज्य म्हटले आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ? रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या दूरदर्शनवरील मालिकेत (१९९३-९६, एकूण २२१ भाग) एक भाग 'कुब्जा उद्धार' नामक आहे. त्याचे वर्णन आणि विडियो: --- श्री कृष्ण मथुरा नगरी में आ जाते हैं और कंस के यज्ञ में इस्तेमाल होने वाले शिव धनुष को देखने के लिए जाते हैं। जब श्री कृष्ण और बलराम शिव धनुष देखने के लिए जा रहे थे तो रास्ते में श्री कृष्ण को एक कुरूप कुबड़ी औरत मिलती हैं जिसका नाम कुब्जा था। वह श्री कृष्ण से अपने रूप के बारे में सुन दुःखी होती है और उन्हें मना करती है की उसे सुंदर ना कहे वह कुरूप है उसे सुंदर कह कर उसका मज़ाक़ ना उड़ाए। श्री कृष्ण कुब्जा का दर्द समझ जाते हैं और उसे रूपवान स्त्री बना देते हैं। कुब्जा अपने बदले रूप को देख श्री कृष्ण को धन्यवाद करती है। श्री कृष्ण कुब्जा को आशीर्वाद देते हुए वहाँ से चले जाते हैं। कुब्जा श्री कृष्ण की चरण धूलि को नमन करती है। (या मालिकेत बाल श्रीकृष्णाची भूमिका स्वप्निल जोशी यांनी केली होती). https://youtu.be/KP88xVgW0_Y?si=7tNO2mz7IeprpMZp . चित्रांमुळे कथामाला प्रेक्षणीयही होत आहे. कांगडा, गुलेर शैलीची चित्रे पण जरूर हुडका. . Folio from a Gita Govinda Series. Kangra, Himachal Pradesh, 1760 . . . . कंसवध- मुगल शैली, इ.स. १५९०.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 30/06/2024 - 16:38
कंसवधाचे चित्र सर्व गजवध,मल्लवध,मांडलिक,कंसवध असं सर्वसमावेशक आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ?
सर्व ग्रंथांपैकी महाभारत हा ग्रंथ प्रमाण(क्रिटिकल इडिशन)मानला जातो,त्यातील कथा, प्रसंग सर्वमान्य असतात.बाकी बर्यापैकी प्रक्षिप्त आहेत असे लेखकाचे मत आहे.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/06/2024 - 22:19
बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता.
देवकीच्या सातव्या गर्भास आकर्षण करून रोहिणीच्या गर्भाशयात त्याला स्थापन केले म्हणूनच रौहिणेयास संकर्षण (ओढून काढणे, खेचून काढणे) हे नाव पडले. रोहिणीस त्यावेळी वसुदेवाने आधीच गोकुळात पोहोचवले होते. देवकी आणि वसुदेवास कंसाने तुरुंगात ठेवले होते असा हरिवंशात उल्लेख नाही, रात्रीतून त्याने बाळकृष्णास नंदाघरी पोहोचवले असे ते म्हणते. देवकी नजरकैदेत असावी असे वाटते.
त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (
रोहिणी ही बाल्हिकाची मुलगी, संकर्षण हा पहिला पुत्र, त्यापाठोपाठ तिला सारण, शठ, दुर्दम, दमन, श्वभ्र, पिंडारक व उशीनर हे पुत्र झाले, तर चित्रा नावाची कन्या झाली जी जन्मताच मृत्यू पावली, तिची वासना तशीच राहिल्याने तिने पुन्हा रोहिणीच्या पोटी जन्म घेतला जी सुभद्रा नावाने विख्यात झाली. असे एकूण ८ पुत्र व चित्रा व सुभद्रा अशा दोन कन्या रोहिणीस वसुदेवापासून झाल्या.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/07/2024 - 01:46
पूर्वी मला कोणतेतरी महाभारत तुम्ही सुचवले होते. फार बारीक टाईप नसलेले कोणते उपलब्ध असेल आता ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/07/2024 - 09:22
हो, त्यांनी भागवत, रामायण आणि महाभारताचे ग्रंथ प्रकाशित केले होते. अधिक माहिती काढून बघता ही प्रकाशन संस्था सध्या बंद झालेली दिसतेय. प्रकाशक अ.ज. प्रभू होते. त्यांनी हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या घरात जावेत म्हणून जवळपास तोट्यातच व्यवसाय केला. कदाचित काही ठिकाणी हे ग्रंथ अजूनही उपलब्ध असावेत. ह्याव्यतिरिक्त वरदा प्रकाशनाचेही रामायण महाभारताचे खंड असून प्रामाणिक अनुवाद आहे. मात्र त्यांचा टाइप थोडा बारीक आहे.

चित्रगुप्त 30/06/2024 - 06:47
मिपा २०२० दिवाळी अंकातील 'शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे' या लेखात श्रीकृष्णाची बरीच चित्रे दिली होती. जिज्ञासूंनी खालील दुव्यावर बघावे. https://www.misalpav.com/node/47773

Bhakti 29/06/2024 - 12:36
कान्हा जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघाला ,तेव्हा गोपीजनांच्या जीवाची घालमेल सुरू असेल.त्याच्या बासरीचा लळा,त्याच्या असण्याचा आनंद आता हरवणार होता.
गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका भाबडी लावीतो लळा श्याम सावळा लागला तुझा रंगहा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गंतुला सोडवू कसा रे रे सांग मोहना जीव प्राण होऊन कान्हा श्याम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा जाऊ नको जाऊ नकोना
हे अजय अतुलचे जयेश खरेने गायलेले सुंदर मराठी गीत (सिनेमा-महाराष्ट्र शाहीर) या प्रसंगाला चपखल आहे. https://youtu.be/xvIfmuJpF14?si=8WRZQnUZyLSG_ejr

चित्रगुप्त 29/06/2024 - 22:25
मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत
-- बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता. त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (यावर आणखी खोदकाम केले पाहिजे)
रामकृष्णांनी नंद रोहिणी गोप गोपिकांना नमस्कार केला.
यावरून रोहिणी सुद्धा वृंदावनात रहात होती असे दिसते. (कंस पण येडाच होता, देवकीला कारागृहात मुले होणार, मग तो त्यांना मारणार, त्यापेक्षा वसुदेवाला एकट्यालाच कैदेत टाकायचे. निदान त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी तरी ठेवायचे)
राजप्रासादामध्ये चंदन व इतर सुगंधी द्रव्य घेऊन जाणाऱ्या कुब्जेनेही आपणाहून ती सारी सुवासिक द्रव्ये या दोन बलदंड देखण्या तरुणांना दिली‌. हे सारे कुब्जा चित्रण अनाकलनीय आहेत व अनैसर्गिक म्हणून त्याज्य म्हटले आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ? रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या दूरदर्शनवरील मालिकेत (१९९३-९६, एकूण २२१ भाग) एक भाग 'कुब्जा उद्धार' नामक आहे. त्याचे वर्णन आणि विडियो: --- श्री कृष्ण मथुरा नगरी में आ जाते हैं और कंस के यज्ञ में इस्तेमाल होने वाले शिव धनुष को देखने के लिए जाते हैं। जब श्री कृष्ण और बलराम शिव धनुष देखने के लिए जा रहे थे तो रास्ते में श्री कृष्ण को एक कुरूप कुबड़ी औरत मिलती हैं जिसका नाम कुब्जा था। वह श्री कृष्ण से अपने रूप के बारे में सुन दुःखी होती है और उन्हें मना करती है की उसे सुंदर ना कहे वह कुरूप है उसे सुंदर कह कर उसका मज़ाक़ ना उड़ाए। श्री कृष्ण कुब्जा का दर्द समझ जाते हैं और उसे रूपवान स्त्री बना देते हैं। कुब्जा अपने बदले रूप को देख श्री कृष्ण को धन्यवाद करती है। श्री कृष्ण कुब्जा को आशीर्वाद देते हुए वहाँ से चले जाते हैं। कुब्जा श्री कृष्ण की चरण धूलि को नमन करती है। (या मालिकेत बाल श्रीकृष्णाची भूमिका स्वप्निल जोशी यांनी केली होती). https://youtu.be/KP88xVgW0_Y?si=7tNO2mz7IeprpMZp . चित्रांमुळे कथामाला प्रेक्षणीयही होत आहे. कांगडा, गुलेर शैलीची चित्रे पण जरूर हुडका. . Folio from a Gita Govinda Series. Kangra, Himachal Pradesh, 1760 . . . . कंसवध- मुगल शैली, इ.स. १५९०.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 30/06/2024 - 16:38
कंसवधाचे चित्र सर्व गजवध,मल्लवध,मांडलिक,कंसवध असं सर्वसमावेशक आहे.
'अनाकलनीय, अनैसर्गिक' म्हणून 'त्याज्य' म्हणजे काय, आणि तसे असे कुणाचे म्हणणे आहे ?
सर्व ग्रंथांपैकी महाभारत हा ग्रंथ प्रमाण(क्रिटिकल इडिशन)मानला जातो,त्यातील कथा, प्रसंग सर्वमान्य असतात.बाकी बर्यापैकी प्रक्षिप्त आहेत असे लेखकाचे मत आहे.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/06/2024 - 22:19
बलराम हा वसुदेवाची आणखी एक बायको 'रोहिणी' इचा मुलगा होता.
देवकीच्या सातव्या गर्भास आकर्षण करून रोहिणीच्या गर्भाशयात त्याला स्थापन केले म्हणूनच रौहिणेयास संकर्षण (ओढून काढणे, खेचून काढणे) हे नाव पडले. रोहिणीस त्यावेळी वसुदेवाने आधीच गोकुळात पोहोचवले होते. देवकी आणि वसुदेवास कंसाने तुरुंगात ठेवले होते असा हरिवंशात उल्लेख नाही, रात्रीतून त्याने बाळकृष्णास नंदाघरी पोहोचवले असे ते म्हणते. देवकी नजरकैदेत असावी असे वाटते.
त्याला सात सख्खे भाऊ आणि 'सुभद्रा' ही बहीण होती. (
रोहिणी ही बाल्हिकाची मुलगी, संकर्षण हा पहिला पुत्र, त्यापाठोपाठ तिला सारण, शठ, दुर्दम, दमन, श्वभ्र, पिंडारक व उशीनर हे पुत्र झाले, तर चित्रा नावाची कन्या झाली जी जन्मताच मृत्यू पावली, तिची वासना तशीच राहिल्याने तिने पुन्हा रोहिणीच्या पोटी जन्म घेतला जी सुभद्रा नावाने विख्यात झाली. असे एकूण ८ पुत्र व चित्रा व सुभद्रा अशा दोन कन्या रोहिणीस वसुदेवापासून झाल्या.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/07/2024 - 01:46
पूर्वी मला कोणतेतरी महाभारत तुम्ही सुचवले होते. फार बारीक टाईप नसलेले कोणते उपलब्ध असेल आता ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/07/2024 - 09:22
हो, त्यांनी भागवत, रामायण आणि महाभारताचे ग्रंथ प्रकाशित केले होते. अधिक माहिती काढून बघता ही प्रकाशन संस्था सध्या बंद झालेली दिसतेय. प्रकाशक अ.ज. प्रभू होते. त्यांनी हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या घरात जावेत म्हणून जवळपास तोट्यातच व्यवसाय केला. कदाचित काही ठिकाणी हे ग्रंथ अजूनही उपलब्ध असावेत. ह्याव्यतिरिक्त वरदा प्रकाशनाचेही रामायण महाभारताचे खंड असून प्रामाणिक अनुवाद आहे. मात्र त्यांचा टाइप थोडा बारीक आहे.

चित्रगुप्त 30/06/2024 - 06:47
मिपा २०२० दिवाळी अंकातील 'शृंगारिक चित्रकला, चुंबनपे चर्चा, ‘दिल’च्या फिल्लमी उचापती वगैरे वगैरे' या लेखात श्रीकृष्णाची बरीच चित्रे दिली होती. जिज्ञासूंनी खालील दुव्यावर बघावे. https://www.misalpav.com/node/47773
लेखनविषय:
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

कृष्णाच्या गोष्टी-४

Bhakti ·

Bhakti 26/06/2024 - 11:40
पण राधाकृष्ण प्रेमाचे दाखले कालही दिले जात होते..आजही दिले जातात...आणि उद्याही दिले जातील.सामान्य माणसांचा जीवन मूलाधार प्रेम आहे,तो राधाकृष्ण समर्पण भावनेने पूर्ण होतो. प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई दुनिया से है वो अंजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना से मिलती है भूल के हर बंधन हो, किसना की ही माला जपती है वो जोगन नैनों में, साँसों में, मन में किसना हर पल है जीवन में जिसके किसना वो राधा है https://youtu.be/awciNTUNY3w?si=4qhTn27ymL9mtZI5 आणि आपल्या कृष्णाने इतर गोपींकडे पाहिल्यावर ह्या राधेचा जळफळाट होतच राहणार ना.. कान्हा जी का जो सदा इधर उधर ध्यान रहे राधा बेचारी को फिर अपने पे क्या मान रहे बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तनमन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले https://youtu.be/qNnvL0ztJhA?si=opzSF-hIy4-E1bFo

In reply to by Bhakti

अर्धवटराव 29/06/2024 - 01:00
कुरुंदकरांनी राधेबद्दल एक फार छान विचार मांडलाय. त्यांच्या मते राधा हि साहित्यविश्वात प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक आहे. नशीबाने/वडीलांनी पदरात पाडलेल्या नवर्‍यावर प्रेम करणारी पण त्याला इतर कोणाबरोबर शेअर करायला तयार नसलेली सत्यभामा हे सामान्य प्रेमाचं प्रतिक. आपल्याला आवडणारा जोडीदार स्वतः प्रयत्न पूर्वक मिळवणारी, त्याचं देखील आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे हे जाणुन त्याच्याशी आनंदाने संसार करताना बाहेर त्याचे काय उपद्व्याप चालले आहेत याच्याशी घेणंदेणं नसणारी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्शा एक पातळी उच्च असं प्रेमाचं प्रतीक. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सहवासाची देखील अपेक्शा न करणारी राधा हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक. राधा हे पात्र इतक्या उशीराने का पुढे आलं याचं एक कारण म्हणजे श्रुंगारभक्ती/व्रजभक्तीच मुळी उशीराने रुजली हे आहे. महाभारत युद्ध हि एक वास्तव घटना आहे असं मान्य केलं काय, किंवा तो एक कल्पनाविलासातुन निर्माण झालेला नितीग्रंथ आहे असं म्हटलं काय... पाच एक हजार वर्षापूर्वी समाजाची लौकीक आणि पारलौकीक जीवनाबद्दल काय धारणा होती याचं यथार्थ चित्रण महाभारतात नक्कीच आहे. धनशक्ती, राजसत्तेचा धुमाकुळ चाललेला तो काळ. सगळच समाजजीवन घुसळुन निघालेलं. आध्यात्माची प्रेरणा असणारे समाज घटक अशावेळी योगसाधना करणार, वनवास पत्करुन ध्यानधारणा करणार, पूजाअर्चा करणार. पुढे बुद्धमार्गाचा प्रभाव असण्याच्या काळात सनातनी आध्यात्म हे ज्ञान आणि भक्तीच्या कोंबीनेशन मार्गाने जाणार. त्यानंतर भक्तीमार्ग स्वाभावीकपणे जास्त लोकसंमत होणार व भक्तीमार्गातुन ज्ञानाचे डोज पाजण्यात येणार. योगेश्वर श्रीकृष्ण, गीताशास्त्रात सारं ज्ञान ओतणारा श्रीकृष्ण, आणि प्रेमभक्तीने प्राप्त करता येणारा श्रीकृष्ण. हा सिक्वेन्स त्या त्या काळाचं समाजस्थितीचं प्रतिबींब आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील पात्रं याच टाईम स्केलवर दृगोच्चर होणार. म्हणुन राधेला कृष्णसाहित्यात फार उशीराने स्थान मिळालं.. ति अ‍ॅक्चुअल इतिहासातील व्यक्ती असेलही, पण पूर्वी तिची दखल घ्यावीशी कोणाला वाटलच नाहि. शामकुंड, राधाकुंड, व इतर अनेक तीर्थक्शेत्र देखील फार उशीराने पुढे आलीत. याचंही कारण हेच. २१व्या शतकातील वैज्ञानीक प्रगती बघता ३०वं शतकात समाज जीवन किती भिन्न असेल याची कल्पना करा. आजच्या दृष्टीने केवळ चमत्कार म्हणाव्या अशा गोष्टी तेंव्हा अगदी सामान्य झालेल्या असतील. तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, व घोर अंगीरसांसारखे पात्रं प्रामुख्याने चर्चीले जातील.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 29/06/2024 - 12:40
छान विवेचन केलंय! तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, अगदी आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कधीच विसरली जाऊ शकत नाही.

सुंदर लेखन ! मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो. मुळ महाभारतातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेत शॄंगार नाही असे माझे म्हणणे नाही, मुळ महाभारतात एक दोन ठिकाणी कृष्णाचा शृंगारिक , रसिक जीवनाचे दर्शन करवणारे श्लोक आहेत , पण हे रासलीला वगैरे प्रकार वाढीव वाटतात. अर्थात कृष्णासारखा आकर्षित करणारा तरुणवयात मुलींना , स्त्रीयांना आकर्षित करत असणार ह्यात शंकाच नाही, पण एकुणच त्याचे चित्रण मनास पटत नाही. शिवाय इस्कॉनी दहशतवादी त्यातील रोमान्स अन् शृंगार काढुन त्याला भक्तीरसाची पुटं चढवायचा प्रयत्न करतात ते तर फारच हास्यास्पद वाटतं मला. गीतगोविंद हे एक वेगळे प्रकरण आहे. ह्याला पौराणिक आधार नसला तरीही हे असं झालेलं असु शकतं असं मला वाटतं . त्यातील शृंगार उच्चकोटीचा आहे . त्यातील एक दोन श्लोक ऐकुन भोळ्याभाबड्या इस्कॉनी भक्तांना फेफरं येईल .
परिहर कृतातङ्के शङ्कां त्वया सततं घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि । विशति वितनोरन्यो धन्यो न कोऽपि ममान्तरं स्तनभरपरीरम्भारम्भे विधेहि विधेयताम् ॥ ५४ ॥
हे कुपिते, माझ्या हृदयात दुसरी कोणीतरी स्त्री लपली आहे ही शंकाच तु सोड, विचार कर- तुझे हे भरीव स्तन आणि ताशीव नितंब माझ्या एवल्याश्या हृदयात दाटीवाटीने घुसलेले असल्यावर तिथे दुसर्‍या कोणाला तरी जायला जागा उरेल का ! मदनाची गोष्ट वेगळी आहे, त्याला देहच नाही म्हणुन तो मात्र सहज माझ्या हृदयात तुझ्या सहवासाने धन्य होत आहे, राग सोड , तुझ्या ह्या भारदार स्तनांचे ओझे वाहण्यासाठी माझ्या छातीवर ठेव, मी नुसता तुझा आज्ञांकित 'भारवाहक' आहे ह्याची तु मला घट्ट आलिंगन देऊन खात्री करुन घे !
मारङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् । निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥
शृंगाराचा 'प्रीतियुध्दाला' जेव्हा आरंभ झाला तेव्हा राधेला सुचले की आपण कृष्णावर विजय मिळवावा, ती कृष्णाच्या डाव्याबाजुला होती ती अचानक वर आली , वुमन ऑन द टॉप ! मात्र तिचा हा आवेश लगेचच संपला, हातात जोर उरला नाही , जघन शिथिल पडले, स्तन थरथर कांपु लागले आणि दमुन गेल्यामुळे तिने डोळे मिटले, शेवटी बायका त्या बायकाच. कितीही सोंग आणले तरी त्यांना पुरुषांचा पराक्रम, हा "पौरुषरस" कसा बरें साधेल !! ___/\___ अहाहा. अहाहा . क्या बात है ! हे कृष्णाचे स्वरुप ज्या पुरुषाने पौरुषरसाचा परिपुर्ण अनुभव घेतलेला आहे त्यालाच समजु शकते. टकलाच्यापुढं पर्यंत लांबसडक नाम ओढुन , माळा ओढत, ढोलताशाच्या गोंगाटात कीर्तनाच्या नावाखाली दंगा करणार्‍या अन अन त्यातही कडक ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अन कामोपभोग हे नरकाचे द्वार मानणार्‍या थातुरमातुर लोकांना हा कृष्ण समजणारच नाही ! असो. राधेच्या पीनपयोधरांचे स्मरण करुन कृष्णाशी अद्वैत साधायचा प्रयत्न करत इथेच थांबतो. :) r - इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/06/2024 - 22:26
वाह! अप्रतिम!! खरंच..का नाकारावे ते अद्वैत? पुरुषाने आपल्या राधेसाठी कृष्ण , स्त्रीने आपल्या कृष्णासाठी राधा अद्वैत साधायला ही राधाकृष्ण लीला अजरामरच आहे!

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 27/06/2024 - 03:20
राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
पब्लिकजनास शिरेसपणापेक्षा बाष्कळपणाच जास्त आवडतो, काय करणार ? असे 'हिचे' म्हणणे. -- भाईसाहेब फुरसुंगीकर.

चित्रगुप्त 26/06/2024 - 22:50
गीतगोविंदावरील अत्यंत सुंदर कांगडा चित्रे बघितलेली आहेत, पण ते काव्य इतके भारी आहे हे ठाऊक नव्हते. कवी-चित्रकार मडळींना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णापेक्षा 'घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि' असा, 'गोळा करून वस्त्रं सारी, बसला चढून कदंबावरी' वाला कान्हा जास्त रोचक वाटतो, हे स्वाभाविकच. तिकडे युरोपात बिचार्या जुन्या चित्रकारांना 'वधस्थंभावरून खाली आणला जाणारा, सुळावर चढवलेला, पापी लोकांना नरकात आणि पुण्यवंतांना स्वर्गात जागा देणारा येशूच चित्रावा लागायचा. फार तर फार येशूची आई मेरी 'वर्जिन' म्हणुन सुंदर मॉडेलवरून चित्रित करणे, किंवा मेरी माग्देलेन / मॅदेलीन रंगवणे हाच काय तो दिलासा. म्हणूनच जणू पुढील काळात ग्रीक, रोमन पुराणातले प्रसंग रंगवणे सुरू झाले, तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला बहर आला. . . The Feast of Venus - painting by Peter Paul Rubens

नठ्यारा 27/06/2024 - 01:31
प्रगो,
मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
याबाबत सहमत आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीस शारदामातेस कोण्या भक्ताने प्रश्न विचारला की, जगाचं रहस्य काय आहे म्हणून. यावर माताजी अतिशय मृदू आवाजांत विचारमग्न चेहऱ्याने उद्गारल्या. त्या म्हणाल्या की, नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते. हे या सृष्टीचं रहस्य आहे. हा मुद्दा ध्यानांत ठेऊन रासलीला वगैरे प्रकरणे वाचावीत ( असं आपलं माझं मत ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं . हेच अद्वैतवेदांती असं म्हणेल - मानवी रुपात , नर रुपात , लीला अर्थात प्रापंचिक सांसारिक सव्यापसव्य करत करत, शनै:शनै:, त्यातील वैयर्थता लक्षात येऊन , "आपण ह्यात कोठेच नाही" ही जाणीव ठाम होते तेंव्हा नराचा नारायण होऊन जातो. रादर, नराला त्याचे मुळ नारायण स्वरुप लक्षात येते ! हे या सृष्टीचं रहस्य आहे. :) बाकी रासलीला बद्दल बोलताना - गोपी कृष्णाच्या अर्धांगिनी नव्हत्या, राधाही कृष्णाची पत्नी नव्हती , दुसर्‍याच कोणाची तरी पत्नी होती. दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात, आणि दुर्दैवाने, मुळात गमक तिथेच आहे. मी मी माझे माझे हे जे मोहाचे पाश नश्वर गोष्टींना जोडलेले आहेत ते सोडुन मी फक्त कृष्णाची आहे हे जाणणे हे रासलीलेचे खरे उद्देश्य आहे! आणि ह्यातही पुढे जाऊन मी कृष्णाची आहे असे म्हणताना मी आणि कृष्ण भिन्नभिन्न आहोत असा अर्थ निर्माण होतो , तोही नको, मीच साक्षात श्रीकृष्ण आहे हे जाणणे हा रासलीलेचा परमोच्च बिंदु आहे ( असं आपलं माझं मत ). अवांतर : बाकी काहीही म्हणा पण मला ह्या बंगाली अन उत्तरभारतीय लोकांच्या कृष्णाच्या इंटर्प्रिटेशनबद्दल आदर नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या इथं ज्ञानेश्वर माऊलींनी कसलं लिहुन ठेवलं आहे बघा ना -
दर्पणी पाहता। रुप न दिसे वो आपुले। बापरखुमादेविवर विठ्ठले। मज ऐसे केले॥
काय अद्वैताची अवस्था आहे ही ! किंवा असेच तुकोबा काय म्हणातात पहा-
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
रातले अनंता ... रातले अनंता .... क्या बात है . अहाहा !! बाकी अवांतराबद्दल क्षमस्व . आवडीचा विषय निघाला म्हणुन बोलत आहे सुचेल ते. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ! पुढे कृष्णाच्या गोष्टीत - जरासंधवध, खांडवदाहपर्व , रुक्मीणीस्वयंवर , सुभद्राहरण वगैरे वाचायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2024 - 15:56
दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात,
सुमारे दहा वर्षांपूर्वी एक बॉलिवूडी गाणे जिथे नाचगाणे होत असे अशा सर्व ठिकाणी हुकमी वाजत असे. त्याची आठवण झाली. :-))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 27/06/2024 - 17:18
अवांतर :
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .
द्वैतवाद म्हणजे काय, असं माताजींनी विचारलं असतं. त्या निरनिराळ्या विचारधारांशी बऱ्यापैकी अपरिचित होत्या. बाकी काही असो, तुमचं अवांतर आवडलं. बिनधास्त घुसा अवांतरात. -नाठाळ नठ्या

Bhakti 26/06/2024 - 11:40
पण राधाकृष्ण प्रेमाचे दाखले कालही दिले जात होते..आजही दिले जातात...आणि उद्याही दिले जातील.सामान्य माणसांचा जीवन मूलाधार प्रेम आहे,तो राधाकृष्ण समर्पण भावनेने पूर्ण होतो. प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई प्यार में डूबी, प्यार में खोई प्यार की धुन में जागी ना सोई दुनिया से है वो अंजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना से मिलती है भूल के हर बंधन हो, किसना की ही माला जपती है वो जोगन नैनों में, साँसों में, मन में किसना हर पल है जीवन में जिसके किसना वो राधा है https://youtu.be/awciNTUNY3w?si=4qhTn27ymL9mtZI5 आणि आपल्या कृष्णाने इतर गोपींकडे पाहिल्यावर ह्या राधेचा जळफळाट होतच राहणार ना.. कान्हा जी का जो सदा इधर उधर ध्यान रहे राधा बेचारी को फिर अपने पे क्या मान रहे बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तनमन में लगे राधा कैसे न जले राधा कैसे न जले https://youtu.be/qNnvL0ztJhA?si=opzSF-hIy4-E1bFo

In reply to by Bhakti

अर्धवटराव 29/06/2024 - 01:00
कुरुंदकरांनी राधेबद्दल एक फार छान विचार मांडलाय. त्यांच्या मते राधा हि साहित्यविश्वात प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक आहे. नशीबाने/वडीलांनी पदरात पाडलेल्या नवर्‍यावर प्रेम करणारी पण त्याला इतर कोणाबरोबर शेअर करायला तयार नसलेली सत्यभामा हे सामान्य प्रेमाचं प्रतिक. आपल्याला आवडणारा जोडीदार स्वतः प्रयत्न पूर्वक मिळवणारी, त्याचं देखील आपल्यावर खरंखुरं प्रेम आहे हे जाणुन त्याच्याशी आनंदाने संसार करताना बाहेर त्याचे काय उपद्व्याप चालले आहेत याच्याशी घेणंदेणं नसणारी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्शा एक पातळी उच्च असं प्रेमाचं प्रतीक. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या सहवासाची देखील अपेक्शा न करणारी राधा हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक. राधा हे पात्र इतक्या उशीराने का पुढे आलं याचं एक कारण म्हणजे श्रुंगारभक्ती/व्रजभक्तीच मुळी उशीराने रुजली हे आहे. महाभारत युद्ध हि एक वास्तव घटना आहे असं मान्य केलं काय, किंवा तो एक कल्पनाविलासातुन निर्माण झालेला नितीग्रंथ आहे असं म्हटलं काय... पाच एक हजार वर्षापूर्वी समाजाची लौकीक आणि पारलौकीक जीवनाबद्दल काय धारणा होती याचं यथार्थ चित्रण महाभारतात नक्कीच आहे. धनशक्ती, राजसत्तेचा धुमाकुळ चाललेला तो काळ. सगळच समाजजीवन घुसळुन निघालेलं. आध्यात्माची प्रेरणा असणारे समाज घटक अशावेळी योगसाधना करणार, वनवास पत्करुन ध्यानधारणा करणार, पूजाअर्चा करणार. पुढे बुद्धमार्गाचा प्रभाव असण्याच्या काळात सनातनी आध्यात्म हे ज्ञान आणि भक्तीच्या कोंबीनेशन मार्गाने जाणार. त्यानंतर भक्तीमार्ग स्वाभावीकपणे जास्त लोकसंमत होणार व भक्तीमार्गातुन ज्ञानाचे डोज पाजण्यात येणार. योगेश्वर श्रीकृष्ण, गीताशास्त्रात सारं ज्ञान ओतणारा श्रीकृष्ण, आणि प्रेमभक्तीने प्राप्त करता येणारा श्रीकृष्ण. हा सिक्वेन्स त्या त्या काळाचं समाजस्थितीचं प्रतिबींब आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील पात्रं याच टाईम स्केलवर दृगोच्चर होणार. म्हणुन राधेला कृष्णसाहित्यात फार उशीराने स्थान मिळालं.. ति अ‍ॅक्चुअल इतिहासातील व्यक्ती असेलही, पण पूर्वी तिची दखल घ्यावीशी कोणाला वाटलच नाहि. शामकुंड, राधाकुंड, व इतर अनेक तीर्थक्शेत्र देखील फार उशीराने पुढे आलीत. याचंही कारण हेच. २१व्या शतकातील वैज्ञानीक प्रगती बघता ३०वं शतकात समाज जीवन किती भिन्न असेल याची कल्पना करा. आजच्या दृष्टीने केवळ चमत्कार म्हणाव्या अशा गोष्टी तेंव्हा अगदी सामान्य झालेल्या असतील. तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, व घोर अंगीरसांसारखे पात्रं प्रामुख्याने चर्चीले जातील.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 29/06/2024 - 12:40
छान विवेचन केलंय! तेंव्हा कदाचीत श्रीकृष्ण अद्भूत योगसामर्थ्याचा प्रतिक म्हणुन जास्त प्रचलीत असेल, अगदी आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता कधीच विसरली जाऊ शकत नाही.

सुंदर लेखन ! मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो. मुळ महाभारतातील कृष्णाच्या व्यक्तिरेखेत शॄंगार नाही असे माझे म्हणणे नाही, मुळ महाभारतात एक दोन ठिकाणी कृष्णाचा शृंगारिक , रसिक जीवनाचे दर्शन करवणारे श्लोक आहेत , पण हे रासलीला वगैरे प्रकार वाढीव वाटतात. अर्थात कृष्णासारखा आकर्षित करणारा तरुणवयात मुलींना , स्त्रीयांना आकर्षित करत असणार ह्यात शंकाच नाही, पण एकुणच त्याचे चित्रण मनास पटत नाही. शिवाय इस्कॉनी दहशतवादी त्यातील रोमान्स अन् शृंगार काढुन त्याला भक्तीरसाची पुटं चढवायचा प्रयत्न करतात ते तर फारच हास्यास्पद वाटतं मला. गीतगोविंद हे एक वेगळे प्रकरण आहे. ह्याला पौराणिक आधार नसला तरीही हे असं झालेलं असु शकतं असं मला वाटतं . त्यातील शृंगार उच्चकोटीचा आहे . त्यातील एक दोन श्लोक ऐकुन भोळ्याभाबड्या इस्कॉनी भक्तांना फेफरं येईल .
परिहर कृतातङ्के शङ्कां त्वया सततं घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि । विशति वितनोरन्यो धन्यो न कोऽपि ममान्तरं स्तनभरपरीरम्भारम्भे विधेहि विधेयताम् ॥ ५४ ॥
हे कुपिते, माझ्या हृदयात दुसरी कोणीतरी स्त्री लपली आहे ही शंकाच तु सोड, विचार कर- तुझे हे भरीव स्तन आणि ताशीव नितंब माझ्या एवल्याश्या हृदयात दाटीवाटीने घुसलेले असल्यावर तिथे दुसर्‍या कोणाला तरी जायला जागा उरेल का ! मदनाची गोष्ट वेगळी आहे, त्याला देहच नाही म्हणुन तो मात्र सहज माझ्या हृदयात तुझ्या सहवासाने धन्य होत आहे, राग सोड , तुझ्या ह्या भारदार स्तनांचे ओझे वाहण्यासाठी माझ्या छातीवर ठेव, मी नुसता तुझा आज्ञांकित 'भारवाहक' आहे ह्याची तु मला घट्ट आलिंगन देऊन खात्री करुन घे !
मारङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् । निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥
शृंगाराचा 'प्रीतियुध्दाला' जेव्हा आरंभ झाला तेव्हा राधेला सुचले की आपण कृष्णावर विजय मिळवावा, ती कृष्णाच्या डाव्याबाजुला होती ती अचानक वर आली , वुमन ऑन द टॉप ! मात्र तिचा हा आवेश लगेचच संपला, हातात जोर उरला नाही , जघन शिथिल पडले, स्तन थरथर कांपु लागले आणि दमुन गेल्यामुळे तिने डोळे मिटले, शेवटी बायका त्या बायकाच. कितीही सोंग आणले तरी त्यांना पुरुषांचा पराक्रम, हा "पौरुषरस" कसा बरें साधेल !! ___/\___ अहाहा. अहाहा . क्या बात है ! हे कृष्णाचे स्वरुप ज्या पुरुषाने पौरुषरसाचा परिपुर्ण अनुभव घेतलेला आहे त्यालाच समजु शकते. टकलाच्यापुढं पर्यंत लांबसडक नाम ओढुन , माळा ओढत, ढोलताशाच्या गोंगाटात कीर्तनाच्या नावाखाली दंगा करणार्‍या अन अन त्यातही कडक ब्रह्मचर्य पालन करणार्‍या अन कामोपभोग हे नरकाचे द्वार मानणार्‍या थातुरमातुर लोकांना हा कृष्ण समजणारच नाही ! असो. राधेच्या पीनपयोधरांचे स्मरण करुन कृष्णाशी अद्वैत साधायचा प्रयत्न करत इथेच थांबतो. :) r - इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/06/2024 - 22:26
वाह! अप्रतिम!! खरंच..का नाकारावे ते अद्वैत? पुरुषाने आपल्या राधेसाठी कृष्ण , स्त्रीने आपल्या कृष्णासाठी राधा अद्वैत साधायला ही राधाकृष्ण लीला अजरामरच आहे!

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 27/06/2024 - 03:20
राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
पब्लिकजनास शिरेसपणापेक्षा बाष्कळपणाच जास्त आवडतो, काय करणार ? असे 'हिचे' म्हणणे. -- भाईसाहेब फुरसुंगीकर.

चित्रगुप्त 26/06/2024 - 22:50
गीतगोविंदावरील अत्यंत सुंदर कांगडा चित्रे बघितलेली आहेत, पण ते काव्य इतके भारी आहे हे ठाऊक नव्हते. कवी-चित्रकार मडळींना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णापेक्षा 'घन-स्तनजघनयाक्रान्ते स्वान्ते परानवकाशिनि' असा, 'गोळा करून वस्त्रं सारी, बसला चढून कदंबावरी' वाला कान्हा जास्त रोचक वाटतो, हे स्वाभाविकच. तिकडे युरोपात बिचार्या जुन्या चित्रकारांना 'वधस्थंभावरून खाली आणला जाणारा, सुळावर चढवलेला, पापी लोकांना नरकात आणि पुण्यवंतांना स्वर्गात जागा देणारा येशूच चित्रावा लागायचा. फार तर फार येशूची आई मेरी 'वर्जिन' म्हणुन सुंदर मॉडेलवरून चित्रित करणे, किंवा मेरी माग्देलेन / मॅदेलीन रंगवणे हाच काय तो दिलासा. म्हणूनच जणू पुढील काळात ग्रीक, रोमन पुराणातले प्रसंग रंगवणे सुरू झाले, तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला बहर आला. . . The Feast of Venus - painting by Peter Paul Rubens

नठ्यारा 27/06/2024 - 01:31
प्रगो,
मात्र आमच्या पुर्वसंस्कारांमुळे मला एकुणच हा राधा , गोपिका अन रासलीला वगैरे प्रकार अत्यंत बाष्कळ वाटतो.
याबाबत सहमत आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीस शारदामातेस कोण्या भक्ताने प्रश्न विचारला की, जगाचं रहस्य काय आहे म्हणून. यावर माताजी अतिशय मृदू आवाजांत विचारमग्न चेहऱ्याने उद्गारल्या. त्या म्हणाल्या की, नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते. हे या सृष्टीचं रहस्य आहे. हा मुद्दा ध्यानांत ठेऊन रासलीला वगैरे प्रकरणे वाचावीत ( असं आपलं माझं मत ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नारायणास मानवी रूप घेऊन या जगात लीला करावीशी वाटते
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं . हेच अद्वैतवेदांती असं म्हणेल - मानवी रुपात , नर रुपात , लीला अर्थात प्रापंचिक सांसारिक सव्यापसव्य करत करत, शनै:शनै:, त्यातील वैयर्थता लक्षात येऊन , "आपण ह्यात कोठेच नाही" ही जाणीव ठाम होते तेंव्हा नराचा नारायण होऊन जातो. रादर, नराला त्याचे मुळ नारायण स्वरुप लक्षात येते ! हे या सृष्टीचं रहस्य आहे. :) बाकी रासलीला बद्दल बोलताना - गोपी कृष्णाच्या अर्धांगिनी नव्हत्या, राधाही कृष्णाची पत्नी नव्हती , दुसर्‍याच कोणाची तरी पत्नी होती. दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात, आणि दुर्दैवाने, मुळात गमक तिथेच आहे. मी मी माझे माझे हे जे मोहाचे पाश नश्वर गोष्टींना जोडलेले आहेत ते सोडुन मी फक्त कृष्णाची आहे हे जाणणे हे रासलीलेचे खरे उद्देश्य आहे! आणि ह्यातही पुढे जाऊन मी कृष्णाची आहे असे म्हणताना मी आणि कृष्ण भिन्नभिन्न आहोत असा अर्थ निर्माण होतो , तोही नको, मीच साक्षात श्रीकृष्ण आहे हे जाणणे हा रासलीलेचा परमोच्च बिंदु आहे ( असं आपलं माझं मत ). अवांतर : बाकी काहीही म्हणा पण मला ह्या बंगाली अन उत्तरभारतीय लोकांच्या कृष्णाच्या इंटर्प्रिटेशनबद्दल आदर नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या इथं ज्ञानेश्वर माऊलींनी कसलं लिहुन ठेवलं आहे बघा ना -
दर्पणी पाहता। रुप न दिसे वो आपुले। बापरखुमादेविवर विठ्ठले। मज ऐसे केले॥
काय अद्वैताची अवस्था आहे ही ! किंवा असेच तुकोबा काय म्हणातात पहा-
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
रातले अनंता ... रातले अनंता .... क्या बात है . अहाहा !! बाकी अवांतराबद्दल क्षमस्व . आवडीचा विषय निघाला म्हणुन बोलत आहे सुचेल ते. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ! पुढे कृष्णाच्या गोष्टीत - जरासंधवध, खांडवदाहपर्व , रुक्मीणीस्वयंवर , सुभद्राहरण वगैरे वाचायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2024 - 15:56
दुसर्‍याच्या पत्नीसोबत शृंगार करणे हा कृष्णाचा व्यभिचार नसुन रासलीला आहे - हे लोकं सोयीस्कररित्या विसरतात,
सुमारे दहा वर्षांपूर्वी एक बॉलिवूडी गाणे जिथे नाचगाणे होत असे अशा सर्व ठिकाणी हुकमी वाजत असे. त्याची आठवण झाली. :-))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 27/06/2024 - 17:18
अवांतर :
हे द्वैतावादातुन आलेलं स्पष्टीकरण वाटतं .
द्वैतवाद म्हणजे काय, असं माताजींनी विचारलं असतं. त्या निरनिराळ्या विचारधारांशी बऱ्यापैकी अपरिचित होत्या. बाकी काही असो, तुमचं अवांतर आवडलं. बिनधास्त घुसा अवांतरात. -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

कृष्णाच्या गोष्टी -३

Bhakti ·

चित्रगुप्त 25/06/2024 - 08:19
छान सुरु आहे मालिका. चित्रांमुळे प्रेक्षणीयही होत आहे. यातील काही चित्रे पूर्वी 'कल्याण' मासिक यायचे त्यातल्यासारखी वाटली. काही 'इस्कॉन' च्या पुस्तकातली. तुम्हाला कुठे मिळाली ? कांगडा चित्रे (Kangra paintings: विषेषतः Geet Govind) पण बघा. .

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 25/06/2024 - 10:33
सुंदर चित्र! धन्यवाद! मी गुगल इमेज शोधून (सर्चकरून ) जे चित्र आवडते ते घेत आहे.पण यापुढे चित्राचा संदर्भठिकाण (सोर्स)ही देत जाईन.

चित्रगुप्त 25/06/2024 - 08:19
छान सुरु आहे मालिका. चित्रांमुळे प्रेक्षणीयही होत आहे. यातील काही चित्रे पूर्वी 'कल्याण' मासिक यायचे त्यातल्यासारखी वाटली. काही 'इस्कॉन' च्या पुस्तकातली. तुम्हाला कुठे मिळाली ? कांगडा चित्रे (Kangra paintings: विषेषतः Geet Govind) पण बघा. .

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 25/06/2024 - 10:33
सुंदर चित्र! धन्यवाद! मी गुगल इमेज शोधून (सर्चकरून ) जे चित्र आवडते ते घेत आहे.पण यापुढे चित्राचा संदर्भठिकाण (सोर्स)ही देत जाईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
*यमलार्जुन भंग क एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली.

कृष्णाच्या गोष्टी २

Bhakti ·

वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का? पुतळा ,शकटासुर यांच्या वध कसा झाला यावर लिहीले आहे ते पटत नाही. अंधश्रद्धा जास्त तर्क संगत वाटते. कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.

Bhakti 23/06/2024 - 22:15
वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का?
नाही.
कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.
कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/06/2024 - 22:25
कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.
म्हणजे हा गोपीनंद कृष्णच देवकीचा आठवा पुत्र आहे हे त्याला माहिती नव्हते.

आज दोन्हीही भाग वाचले, पुस्तकातला गोषवारा आवडला. आपल्याला एखादे पुस्तक आवडते तेव्हा किती लिहु ? आणि किती नाही असे होते. कृष्णाची सुमधुर बासरी वाजली की आवाजाच्या दिशेने देहभान हरपून धावणा-या गौळणीसारखी अवस्था होऊन जाते. तसं आपलं लेखनही ओतपोत कृष्णप्रेमानी भरलेले आहे. मला कृष्ण आवडतो. लेखनही आवडलं. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का? पुतळा ,शकटासुर यांच्या वध कसा झाला यावर लिहीले आहे ते पटत नाही. अंधश्रद्धा जास्त तर्क संगत वाटते. कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.

Bhakti 23/06/2024 - 22:15
वासुदेव कंसाच्या कडक पहारा व साखळदंड वैगेरे कसा निसटला यावर काही वेगळा प्रकाश टाकला आहे का?
नाही.
कंसाला माहीत होते की कृष्णाकडे त्याला धोका आहे तेव्हां मायावी राक्षस पाठवण्याचा उद्योग त्यानी केला असावा.
कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/06/2024 - 22:25
कृष्ण १६ वर्षांचा होईपर्यंत त्याला देवकीचा हा आठवा पुत्र जिवंत आहे हे माहितीदेखील नव्हते.
म्हणजे हा गोपीनंद कृष्णच देवकीचा आठवा पुत्र आहे हे त्याला माहिती नव्हते.

आज दोन्हीही भाग वाचले, पुस्तकातला गोषवारा आवडला. आपल्याला एखादे पुस्तक आवडते तेव्हा किती लिहु ? आणि किती नाही असे होते. कृष्णाची सुमधुर बासरी वाजली की आवाजाच्या दिशेने देहभान हरपून धावणा-या गौळणीसारखी अवस्था होऊन जाते. तसं आपलं लेखनही ओतपोत कृष्णप्रेमानी भरलेले आहे. मला कृष्ण आवडतो. लेखनही आवडलं. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
वसुदेव आणि देवकी विवाह वसुदेवाचे शौर्य विद्वत्ता शहाणपण पाहून देवकीचे त्याच्यावर प्रेम जडले सर्वांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. खरे पाहता उग्रसेन आणि कंस या विवाहामुळे अस्वस्थ झाले होते. परंतु वधू-वरांना विभोत्तर समारंभ पूर्वक देवदर्शनाला नेऊन व तिथून वधूला वरगृही सोडण्याच्या वरातीत मिरवणुकीत वधू-वरांच्या खास रथाचे सारथ्य स्वतः कंसांनी केले होते. त्याला दाखवायचे होते की आपल्या आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. कंसाला काही दिवसांनी खटवांग वनात नारद भेटला आणि त्याने देवकीचे आठवे मूल तुला ठार करणार आहे असे भविष्य सांगितले.

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

नूतन ·

अनुवाद करण्याची हातोटी मस्त जमलीय. एका बैठकीत वाचला. मला कुठे कुठे अनुवाद रुक्ष आणी स्ट्रक्चरड वाटला. थोडा स्वैर अनुवाद आणी शब्दयोजना अनुवाद प्रभावी बनेल. या आगोदरचे आपले अनुवाद वाचले आहेत.

चित्रगुप्त 23/06/2024 - 01:45
चित्र १. . चित्र २. . चित्र ३. . चित्र ४. . चित्र ५. . चित्र ६. . चित्र ७. . चित्रे कितपत समर्पक आहे, हे ठाऊक नाही, पण एक प्रयत्न करून बघितला आहे. काही सूचना असल्यास अवश्य सांगा. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

नूतन 23/06/2024 - 09:31
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सुंदर चित्रं. चित्र १,२,३,६,७ समर्पक वाटली. चित्र ४ व ५ मधील फोटोतले बारकावे जरा वेगळे दिसत आहेत. पण सचित्र कथेसाठी अगदी योग्य आहेत. अभिनंदननीय प्रयत्न.

चित्रगुप्त यांना अल्लाउद्दीन चा जिन्न सापडलाय. इकडे कथा ,कवीता पाडल्या की लगेच तीकडे आभासी चित्र तयार. चित्रे खासच आहेत.

अनुवाद करण्याची हातोटी मस्त जमलीय. एका बैठकीत वाचला. मला कुठे कुठे अनुवाद रुक्ष आणी स्ट्रक्चरड वाटला. थोडा स्वैर अनुवाद आणी शब्दयोजना अनुवाद प्रभावी बनेल. या आगोदरचे आपले अनुवाद वाचले आहेत.

चित्रगुप्त 23/06/2024 - 01:45
चित्र १. . चित्र २. . चित्र ३. . चित्र ४. . चित्र ५. . चित्र ६. . चित्र ७. . चित्रे कितपत समर्पक आहे, हे ठाऊक नाही, पण एक प्रयत्न करून बघितला आहे. काही सूचना असल्यास अवश्य सांगा. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

नूतन 23/06/2024 - 09:31
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सुंदर चित्रं. चित्र १,२,३,६,७ समर्पक वाटली. चित्र ४ व ५ मधील फोटोतले बारकावे जरा वेगळे दिसत आहेत. पण सचित्र कथेसाठी अगदी योग्य आहेत. अभिनंदननीय प्रयत्न.

चित्रगुप्त यांना अल्लाउद्दीन चा जिन्न सापडलाय. इकडे कथा ,कवीता पाडल्या की लगेच तीकडे आभासी चित्र तयार. चित्रे खासच आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

गोष्टी कृष्णाच्या १

Bhakti ·

प्रचेतस 23/06/2024 - 07:32
चांगली सुरुवात. महाभारत इतके विस्तृत आहे की प्रत्येक टीकाकाराने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ लावलेला दिसून येतो. कृष्णाच्या बालपणीच्या कथा महाभारतात न येता हरिवंशात किंवा भागवत पुराणात विस्ताराने दिसून येतात.

In reply to by प्रचेतस

Bhakti 23/06/2024 - 10:10
कृष्णाच्या बालपणीच्या कथा महाभारतात न येता हरिवंशात किंवा भागवत पुराणात विस्ताराने दिसून येतात.
हो!
प्रत्येक टीकाकाराने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ लावलेला दिसून येतो.
हो,हे पुस्तक वाचताना सहज आकलन घडत आहे.म्हणून गोषवारा देण्याचा मोह आवरता येत नाहीये :)

चित्रगुप्त 23/06/2024 - 10:58
श्रीकृष्णाचे अवघे जीवन हे गेल्या हजारो वर्षातील अगणित लेखक, कवी, गायक, चित्रकार, मूर्तीकार, कीर्तनकार, अभिनेते, दिग्दर्शक इत्यादींसाठी आपापल्या कलेचा अविष्कार करण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. कितीही वेळा आस्वाद घेतला तरिही त्यातली गोडी ओसरत नाही. -- इथे अगदी सुरुवातीपासून कृष्णकथा सांगत आहात हे खूप छान वाटले. कुणाचा मुलगा/नातू/ बाप/आजोबा/मामा/ मावशी/आई .. वगैरे कोण होता, हे लक्षात ठेवणे महाकठीण वाटते. यावर उपाय म्हणजे अशी माहिती काही आकृती/चार्ट्/वंशावळ अशा दृष्य स्वरूपात देत रहावे म्हणजे आणखी पुढील भाग वाचताना ते खूप उपयोगी होईल.कदाचित जालावर हे उपलब्धही असेल, तरी या सूचनेचा जरूर विचार करावा. तसेच या विषयावरील कांगडा, गुलेर, कोटा, बूंदी, किशनगढ वगैरे शैलीतली सुंदर चित्रे जालावर उपलब्ध असतात, त्यातली विषयानुरूप शोधून दिल्याने लेखमाला प्रेक्षणीय सुद्धा होईल.

बाबुराव 23/06/2024 - 11:00
कृष्ण आणि कथा भारतीय मनांनी व्यापलेला आहे. दोन्ही भाग वाचले. लेखनात सुधारणा आवश्यक आहेत. लेखन घाईत केले असल्यामुळे तुटक वाक्यरचना हा महत्वाचा दोष जाणवतो. दुस-या भागातही काही शब्द चुकीचे लिहिले आहेत. कालनेमीच्या जागी काल नेहमी असं लिहिलंय, यशोदा प्रसूत झालीच्या ऐवजी यशोदा प्रसिद्ध झाली असे लिहिलंय. उग्रसेन (मथुरेचा गणाध्यक्ष)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 25/06/2024 - 12:26
व्हाईस टायपिंग केलं,
अच्छा तों ये बात है! मग अशी गडबड होणे अगदी साहजिक आहे 😀 ह्या निमित्ताने चारेक वर्षांपूर्वी 'स्पीच टू टेक्स्ट' ह्या विषयावर कुमार१ सरांचा "लेखनक्रिया : लिहून की बोलून ?" हा धागा आला होता त्यावर मी दिलेल्या खालील प्रतिसादाची आठवण आली,
"टंकन: एक कंटाळवाणी क्रिया. ह्या जगात (अर्थातच माझ्यापुरती) सर्वात कंटाळवाणी क्रिया जर कुठली असेल तर ती म्हणजे टंकनक्रिया! सातवी-आठवित असताना टायपिंग इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला होता, पण हे काम आपल्याला ह्या जन्मात जमणार नाही हे चार-पाच दिवसांतच लक्षात आले आणि तिकडे फिरकणे बंद केले! मुळात टायपिंग हे दोन्ही हातांच्या बोटांनी करायचे असते ही संकल्पनाच मला अजून पर्यंत पटलेली नाही 😀 डेस्कटॉप असो की लॅपटॉप त्यावर टंकन करण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा आणि मोबाईलवर (केवळ इंग्रजी; मराठी टंकण्याच्या भानगडीत मी पडत नाही, रादर तेवढी माझी क्षमताच नाही) टंकताना उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर करूनच आत्तापर्यंत जे काही लिहिले आहे ते लिहिले आहे. टायपिंग स्पीड वगैरे गोष्टींची तमा कधी बाळगली नाही आणि ह्यापुढेही कधी बाळगणार नाही 😀 मागे इजिप्त वरील लेख मालिका लिहिताना पहिल्या दोन-तीन भागांनंतर टंकनाचा प्रचंड कंटाळा आल्याने ह्या बोल-लेखन सुविधेचा (Speech to Text) वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पहिली अडचण होती ब्राऊजरची! एकतर ही सुविधा फक्त गुगल क्रोम ब्राऊजरवर उपलब्ध होती आणि तो माझा सगळ्यात नावडता ब्राऊजर! तरीपण करून बघू; झाला उपयोग तर झाला म्हणून क्रोम इन्स्टॉल करून प्रयोगाला सुरुवात केली आणि भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिति निर्माण झाली होती! वरती लेखात आपण म्हंटल्या प्रमाणे आपले उच्चार आणि त्यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द यांच्यातली तफावत दुरुस्त करण्यात जेवढा वेळ जात होता त्यापेक्षा नक्कीच कमी वेळात मी एका बोटाने का होईना पण वेगात लिहू शकत होतो. AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले असल्याने गुगलची किंवा आपण प्रतिसादात दिलेली www.speechtyping.com ही क्रोम बेस्ड सुविधा पुन्हा वापरण्याची वेळ बहुदा येणार नाही. असो, लेख आवडला.. नवीन गोष्टी शिकण्याच्या प्रयत्ना साठी तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा! यापुढेही आपले ह्या सुविधेविषयीचे अनुभव शेअर करत रहा ही विनंती."
आता आपला ताजा अनुभव बघितल्यावर गेल्या चार वर्षांत त्या सुविधेत फार काही सुधारणा झाली आहे असे वाटत नाही 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 25/06/2024 - 12:54
हा हा! आणि वर तुमचा धाक ;) लेखकाचा रेप्युटशन हा शब्द असा जिव्हारी लागलाय की तिसरा भाग प्रकाशित करण्याआधी चार पाच वेळा वाचलाय ;) -टर्मिनेटर मास्तरांना घाबरलेली शिष्या :) पण खरय-छडी लागे छम छम विद्या येई घमघम!

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 25/06/2024 - 13:30
मी देखिल लॅपटॉपवर टंकताना डाव्या (शिफ्ट, कंट्रोल इ. साठी आणि उजव्या हाताच्या (टंकनासाठी) फक्त मध्यमेचाच उपयोग करतो.
AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले
-- याविषयी जरूर लिहावे. मी AI, नेट बँकिंग, यूट्यूब, मिपा, गूगल मॅप, हे सगळे गूगल क्रोमवर करतो. मोबाईलवर यातले काही करत नाही. हे मी सगळे मॅकबुक वर करतो, त्यातले 'सफारी' जास्त सुरक्षित आहे का ? असल्यास त्यावर करत जाईन. kRupayaa khulaasaa karaavaa. -- दर वेळी सफारी उघडल्यावर "अमूक इतके Trackers prevented from profiling you" असे लिहून येते, त्यात अ‍ॅमेझॉन, google, यूट्यूब, मिपा, फेसबुक वगैरेंची नावे आणि number of Trackers चा आकडा लिहीलेला असतो.

In reply to by बाबुराव

टर्मीनेटर 23/06/2024 - 12:10
लेखन घाईत केले असल्यामुळे तुटक वाक्यरचना हा महत्वाचा दोष जाणवतो.
+१ हा प्रकार भक्तींच्या लेखनात मला जवळजवळ प्रत्येकवेळी जाणवतो आणि त्या आपल्या लेखानाकडे गंभीरपणे नं बघता खूप घाईघाईने ते प्रकाशित करतात असे वाटते. त्यांना सल्ला देण्याचा व्यक्तिगत पातळीवर मला काही अधिकार नाही, पण त्यांच्या लेखानाचा एक वाचक म्हणुन असे सुचवावेसे वाटते की, इथे मिपावर शुद्धलेखनाचा हट्ट कोणी धरत नाही पण (फेसबुक/व्हॉट्सऍप वर काय वाट्टेल ते चालून जाते, पण मिपावर हार्ड कोअर वाचक आहेत त्यामुळे) १ तासात लिहिलेल्या मजकूराच्या तपासणीसाठी १ दिवस लागला तरी हरकत नाही, पण त्यातली वाक्यरचना सदोष आहे की नाही ह्याची खात्री आधी करावी. आपल्या डोक्यात ४ विषय असतील तर त्यातले २ शॉर्टलिस्ट करावे, त्या दोनपैकी एकावर लिहावे, पण जे लिहू ते गंभीरपणे लिहावे. काय आहे लेखक / लेखिकाच आपल्या लेखानाकडे गंभीरपणे बघत नसतील तर वाचक तरी कशाला बघेल? आणि त्यांचे असे रेप्यूटेशन तयार झाल्यास कित्येक चांगल्या विषयावरील लेखनही दुर्लक्षित करण्याकडे वाचकांचा कल वाढतो. अर्थात ही टीका नाही, पण एक वाचक म्हणुन आपण मांडलेल्या मुद्द्यावर जे वाटते ते एका वाचकाच्या भूमिकेतून लिहिले!

चित्रगुप्त 23/06/2024 - 11:10
--- कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता. --- या पहिल्याच वाक्यातले 'साम्राज्यवादी' आणि 'ईश्वरपूजक' हे शब्द वाचून हसू आले. या विशेषणांचे इथे काय प्रयोजन आहे, ते समजले नाही. या शब्दांवरून पुस्तकाचा लेखक 'डावा' असावा, असे वाटले. पुढे कळेलच ते. माझाकडे रामायणावर एका 'डाव्या' ने लिहीलेले जुने इंग्रजी पुस्तक आहे. ते इतके स्फोटक आहे की हल्लीच्या 'असहिष्णु' काळात त्यातले लेख प्रकाशित करणे सुद्धा धोक्याचे होऊ शकते. असो. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

In reply to by चित्रगुप्त

रामायणावर 'डाव्या' ने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव सान्गावे अशी विनन्ती.

In reply to by अनामिक सदस्य

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:47
ते पुस्तक बरेच वर्षांपूर्वी एका मित्राने मला देले होते. अगदी जुने होते. बरीच वर्षे माझ्याकडे होते. माझ्या आम्ही जातो आमुच्या गावा या लेखात लिहील्याप्रमाणे दिल्लीहून इंदूरला स्थानांतरित झालो त्यावेळी ते आणले की नाही ते आता लक्षात नाही. आक्टोबरात परत तिथे गेल्यावर हुडकून सांगू शकतो. कृपया तेंव्हा मला पुन्हा आठवण करून द्यावी. पुस्तकाचे आणि लेखकाचे पण नाव आता लक्षात नाही.

टर्मीनेटर 23/06/2024 - 11:31
छान सुरुवात! येउद्यात पुढचे भाग पटापट. बाकी,
सदर पुस्तक copyrighted आहे की नाही याबद्दल काहीच माहिती नाही.तेव्हा इतर काही बाबत धागा अप्रकाशित करावा.
पुस्तकातला मजकूर जसाच्या तसा (कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे) नं देता पुस्तक वाचून आपल्याला झालेल्या आकलनाच्या आधारावर, स्वतःच्या भाषेत लिहिणार असाल तर copyright वगैरेची चिंता करण्याचे कारण नाही. तसेही आधुनिक काळात कुठलेही ऐतिहासिक / पौराणिक विषयांवर लेखन करणारे लेखक हे 'त्या' काळात अस्तित्वात असल्याची शक्यता शून्य आहे, त्यांनीही उपलब्ध असलेल्या प्राचीन साहित्याचा प्रचंड अभ्यास करून आणि अथक मेहनतीने माहितीचे संकलन करूनच अशी पुस्तके/ग्रंथ लिहिले आहेत, तेव्हा संदर्भ/श्रेयनामवालीत त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा सन्मान करून आपण जर वर म्हंटल्याप्रमाणे कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे नं लिहिता, आपल्या आकलनावर आधारित आणि स्वतःच्या भाषेत लेखन करत असाल तर त्यात गैर काहीच नाही!

लेख उत्तम मात्र ... कृष्णाचे म्हणुन दिलेले चित्र काही आवडले नाही. कसलं बायल्या दिसतंय ते पात्र , नाही नाही रादर , बाईच वाटत आहे. मुळात पुरुषांचा जबडा (जॉ लाईन ) इतकी नाजुक नसतेच, शिवाय अ‍ॅडम्स अ‍ॅप्पल ( ह्यल मराठीत काय म्हणतात ते ठाऊक नाही) त्याचा लवलेश ही द्सत नाहीये. आणि दाढी मिशा तर अगदी नसल्यासारख्याच ! कृष्णाचे असे बायकी चित्रीकरण का केले जाते देव जाणे , अगदी टीव्ही सीरीयल मधील कृष्ण देखील बायल्या , चकचकीत गुळगुळीत दाढी केलेला, गोरा चिट्टा वगैरे असतो जे पाहुन हसुच येते ! ह्याला एकमेव अफवाद म्हणजे भारत एक खोज मध्ये दाखवलेला कृष्ण - सलीम घौसे ! krishna

कंजूस 23/06/2024 - 17:44
भक्ती आणि अमरेंद्र यांचे लेखन उत्स्फूर्तपणे केलेले असते. ते मला आवडते. ______________ कृष्णाच्या चरित्रात बाल, कुमार,तरुण , कौरव पांडवांच्यात मध्यस्थी करणारा. द्वारकाधीश आणि कुरुक्षेत्रावरचा युद्धावरचा असे बरेच व्यक्ती विशेष आहेत. शेवटी वेरावळच्या यादवीनंतरचा वेगळा कृष्ण अवतार संपलेला आहे. कृष्णाचे कोणतेही एकच चित्र समर्थन करू शकणार नाही. गोपाळ कृष्ण घेतला तर गळ्यात वैजयंती माळ, हातात काठी, डोक्यावरच्या शेल्यात मोरपीस, कमरेला बासरी एवढेच येईल. सोन्याची माळ नसणार. विठ्ठल हा या रूपात आहे. कमरेवरचे हात काठी धरलेले आहेत ( भाविकांची रांग बघून तसे ठेवलेले नाहीत. डोक्यावरची कापडी गवळी कानटोपी आहे. त्यावर उगाचच मुकूट घालतात. अंगभर दागिने. भरजरी शेला.) असो. आपल्याला आपल्या मनातल्या भावाप्रमाणे रूप पाहायचे.

प्रचेतस 23/06/2024 - 07:32
चांगली सुरुवात. महाभारत इतके विस्तृत आहे की प्रत्येक टीकाकाराने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ लावलेला दिसून येतो. कृष्णाच्या बालपणीच्या कथा महाभारतात न येता हरिवंशात किंवा भागवत पुराणात विस्ताराने दिसून येतात.

In reply to by प्रचेतस

Bhakti 23/06/2024 - 10:10
कृष्णाच्या बालपणीच्या कथा महाभारतात न येता हरिवंशात किंवा भागवत पुराणात विस्ताराने दिसून येतात.
हो!
प्रत्येक टीकाकाराने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ लावलेला दिसून येतो.
हो,हे पुस्तक वाचताना सहज आकलन घडत आहे.म्हणून गोषवारा देण्याचा मोह आवरता येत नाहीये :)

चित्रगुप्त 23/06/2024 - 10:58
श्रीकृष्णाचे अवघे जीवन हे गेल्या हजारो वर्षातील अगणित लेखक, कवी, गायक, चित्रकार, मूर्तीकार, कीर्तनकार, अभिनेते, दिग्दर्शक इत्यादींसाठी आपापल्या कलेचा अविष्कार करण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. कितीही वेळा आस्वाद घेतला तरिही त्यातली गोडी ओसरत नाही. -- इथे अगदी सुरुवातीपासून कृष्णकथा सांगत आहात हे खूप छान वाटले. कुणाचा मुलगा/नातू/ बाप/आजोबा/मामा/ मावशी/आई .. वगैरे कोण होता, हे लक्षात ठेवणे महाकठीण वाटते. यावर उपाय म्हणजे अशी माहिती काही आकृती/चार्ट्/वंशावळ अशा दृष्य स्वरूपात देत रहावे म्हणजे आणखी पुढील भाग वाचताना ते खूप उपयोगी होईल.कदाचित जालावर हे उपलब्धही असेल, तरी या सूचनेचा जरूर विचार करावा. तसेच या विषयावरील कांगडा, गुलेर, कोटा, बूंदी, किशनगढ वगैरे शैलीतली सुंदर चित्रे जालावर उपलब्ध असतात, त्यातली विषयानुरूप शोधून दिल्याने लेखमाला प्रेक्षणीय सुद्धा होईल.

बाबुराव 23/06/2024 - 11:00
कृष्ण आणि कथा भारतीय मनांनी व्यापलेला आहे. दोन्ही भाग वाचले. लेखनात सुधारणा आवश्यक आहेत. लेखन घाईत केले असल्यामुळे तुटक वाक्यरचना हा महत्वाचा दोष जाणवतो. दुस-या भागातही काही शब्द चुकीचे लिहिले आहेत. कालनेमीच्या जागी काल नेहमी असं लिहिलंय, यशोदा प्रसूत झालीच्या ऐवजी यशोदा प्रसिद्ध झाली असे लिहिलंय. उग्रसेन (मथुरेचा गणाध्यक्ष)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 25/06/2024 - 12:26
व्हाईस टायपिंग केलं,
अच्छा तों ये बात है! मग अशी गडबड होणे अगदी साहजिक आहे 😀 ह्या निमित्ताने चारेक वर्षांपूर्वी 'स्पीच टू टेक्स्ट' ह्या विषयावर कुमार१ सरांचा "लेखनक्रिया : लिहून की बोलून ?" हा धागा आला होता त्यावर मी दिलेल्या खालील प्रतिसादाची आठवण आली,
"टंकन: एक कंटाळवाणी क्रिया. ह्या जगात (अर्थातच माझ्यापुरती) सर्वात कंटाळवाणी क्रिया जर कुठली असेल तर ती म्हणजे टंकनक्रिया! सातवी-आठवित असताना टायपिंग इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला होता, पण हे काम आपल्याला ह्या जन्मात जमणार नाही हे चार-पाच दिवसांतच लक्षात आले आणि तिकडे फिरकणे बंद केले! मुळात टायपिंग हे दोन्ही हातांच्या बोटांनी करायचे असते ही संकल्पनाच मला अजून पर्यंत पटलेली नाही 😀 डेस्कटॉप असो की लॅपटॉप त्यावर टंकन करण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा आणि मोबाईलवर (केवळ इंग्रजी; मराठी टंकण्याच्या भानगडीत मी पडत नाही, रादर तेवढी माझी क्षमताच नाही) टंकताना उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर करूनच आत्तापर्यंत जे काही लिहिले आहे ते लिहिले आहे. टायपिंग स्पीड वगैरे गोष्टींची तमा कधी बाळगली नाही आणि ह्यापुढेही कधी बाळगणार नाही 😀 मागे इजिप्त वरील लेख मालिका लिहिताना पहिल्या दोन-तीन भागांनंतर टंकनाचा प्रचंड कंटाळा आल्याने ह्या बोल-लेखन सुविधेचा (Speech to Text) वापर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पहिली अडचण होती ब्राऊजरची! एकतर ही सुविधा फक्त गुगल क्रोम ब्राऊजरवर उपलब्ध होती आणि तो माझा सगळ्यात नावडता ब्राऊजर! तरीपण करून बघू; झाला उपयोग तर झाला म्हणून क्रोम इन्स्टॉल करून प्रयोगाला सुरुवात केली आणि भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिति निर्माण झाली होती! वरती लेखात आपण म्हंटल्या प्रमाणे आपले उच्चार आणि त्यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द यांच्यातली तफावत दुरुस्त करण्यात जेवढा वेळ जात होता त्यापेक्षा नक्कीच कमी वेळात मी एका बोटाने का होईना पण वेगात लिहू शकत होतो. AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले असल्याने गुगलची किंवा आपण प्रतिसादात दिलेली www.speechtyping.com ही क्रोम बेस्ड सुविधा पुन्हा वापरण्याची वेळ बहुदा येणार नाही. असो, लेख आवडला.. नवीन गोष्टी शिकण्याच्या प्रयत्ना साठी तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा! यापुढेही आपले ह्या सुविधेविषयीचे अनुभव शेअर करत रहा ही विनंती."
आता आपला ताजा अनुभव बघितल्यावर गेल्या चार वर्षांत त्या सुविधेत फार काही सुधारणा झाली आहे असे वाटत नाही 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 25/06/2024 - 12:54
हा हा! आणि वर तुमचा धाक ;) लेखकाचा रेप्युटशन हा शब्द असा जिव्हारी लागलाय की तिसरा भाग प्रकाशित करण्याआधी चार पाच वेळा वाचलाय ;) -टर्मिनेटर मास्तरांना घाबरलेली शिष्या :) पण खरय-छडी लागे छम छम विद्या येई घमघम!

In reply to by टर्मीनेटर

चित्रगुप्त 25/06/2024 - 13:30
मी देखिल लॅपटॉपवर टंकताना डाव्या (शिफ्ट, कंट्रोल इ. साठी आणि उजव्या हाताच्या (टंकनासाठी) फक्त मध्यमेचाच उपयोग करतो.
AI (Artificial Intelligence) चा वाढता प्रभाव जाणवलयाने गुगलची अँन्ड्रॉईड सकट सर्वच उत्पादने वापरणे बंद केले
-- याविषयी जरूर लिहावे. मी AI, नेट बँकिंग, यूट्यूब, मिपा, गूगल मॅप, हे सगळे गूगल क्रोमवर करतो. मोबाईलवर यातले काही करत नाही. हे मी सगळे मॅकबुक वर करतो, त्यातले 'सफारी' जास्त सुरक्षित आहे का ? असल्यास त्यावर करत जाईन. kRupayaa khulaasaa karaavaa. -- दर वेळी सफारी उघडल्यावर "अमूक इतके Trackers prevented from profiling you" असे लिहून येते, त्यात अ‍ॅमेझॉन, google, यूट्यूब, मिपा, फेसबुक वगैरेंची नावे आणि number of Trackers चा आकडा लिहीलेला असतो.

In reply to by बाबुराव

टर्मीनेटर 23/06/2024 - 12:10
लेखन घाईत केले असल्यामुळे तुटक वाक्यरचना हा महत्वाचा दोष जाणवतो.
+१ हा प्रकार भक्तींच्या लेखनात मला जवळजवळ प्रत्येकवेळी जाणवतो आणि त्या आपल्या लेखानाकडे गंभीरपणे नं बघता खूप घाईघाईने ते प्रकाशित करतात असे वाटते. त्यांना सल्ला देण्याचा व्यक्तिगत पातळीवर मला काही अधिकार नाही, पण त्यांच्या लेखानाचा एक वाचक म्हणुन असे सुचवावेसे वाटते की, इथे मिपावर शुद्धलेखनाचा हट्ट कोणी धरत नाही पण (फेसबुक/व्हॉट्सऍप वर काय वाट्टेल ते चालून जाते, पण मिपावर हार्ड कोअर वाचक आहेत त्यामुळे) १ तासात लिहिलेल्या मजकूराच्या तपासणीसाठी १ दिवस लागला तरी हरकत नाही, पण त्यातली वाक्यरचना सदोष आहे की नाही ह्याची खात्री आधी करावी. आपल्या डोक्यात ४ विषय असतील तर त्यातले २ शॉर्टलिस्ट करावे, त्या दोनपैकी एकावर लिहावे, पण जे लिहू ते गंभीरपणे लिहावे. काय आहे लेखक / लेखिकाच आपल्या लेखानाकडे गंभीरपणे बघत नसतील तर वाचक तरी कशाला बघेल? आणि त्यांचे असे रेप्यूटेशन तयार झाल्यास कित्येक चांगल्या विषयावरील लेखनही दुर्लक्षित करण्याकडे वाचकांचा कल वाढतो. अर्थात ही टीका नाही, पण एक वाचक म्हणुन आपण मांडलेल्या मुद्द्यावर जे वाटते ते एका वाचकाच्या भूमिकेतून लिहिले!

चित्रगुप्त 23/06/2024 - 11:10
--- कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता. --- या पहिल्याच वाक्यातले 'साम्राज्यवादी' आणि 'ईश्वरपूजक' हे शब्द वाचून हसू आले. या विशेषणांचे इथे काय प्रयोजन आहे, ते समजले नाही. या शब्दांवरून पुस्तकाचा लेखक 'डावा' असावा, असे वाटले. पुढे कळेलच ते. माझाकडे रामायणावर एका 'डाव्या' ने लिहीलेले जुने इंग्रजी पुस्तक आहे. ते इतके स्फोटक आहे की हल्लीच्या 'असहिष्णु' काळात त्यातले लेख प्रकाशित करणे सुद्धा धोक्याचे होऊ शकते. असो. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

In reply to by चित्रगुप्त

रामायणावर 'डाव्या' ने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव सान्गावे अशी विनन्ती.

In reply to by अनामिक सदस्य

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:47
ते पुस्तक बरेच वर्षांपूर्वी एका मित्राने मला देले होते. अगदी जुने होते. बरीच वर्षे माझ्याकडे होते. माझ्या आम्ही जातो आमुच्या गावा या लेखात लिहील्याप्रमाणे दिल्लीहून इंदूरला स्थानांतरित झालो त्यावेळी ते आणले की नाही ते आता लक्षात नाही. आक्टोबरात परत तिथे गेल्यावर हुडकून सांगू शकतो. कृपया तेंव्हा मला पुन्हा आठवण करून द्यावी. पुस्तकाचे आणि लेखकाचे पण नाव आता लक्षात नाही.

टर्मीनेटर 23/06/2024 - 11:31
छान सुरुवात! येउद्यात पुढचे भाग पटापट. बाकी,
सदर पुस्तक copyrighted आहे की नाही याबद्दल काहीच माहिती नाही.तेव्हा इतर काही बाबत धागा अप्रकाशित करावा.
पुस्तकातला मजकूर जसाच्या तसा (कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे) नं देता पुस्तक वाचून आपल्याला झालेल्या आकलनाच्या आधारावर, स्वतःच्या भाषेत लिहिणार असाल तर copyright वगैरेची चिंता करण्याचे कारण नाही. तसेही आधुनिक काळात कुठलेही ऐतिहासिक / पौराणिक विषयांवर लेखन करणारे लेखक हे 'त्या' काळात अस्तित्वात असल्याची शक्यता शून्य आहे, त्यांनीही उपलब्ध असलेल्या प्राचीन साहित्याचा प्रचंड अभ्यास करून आणि अथक मेहनतीने माहितीचे संकलन करूनच अशी पुस्तके/ग्रंथ लिहिले आहेत, तेव्हा संदर्भ/श्रेयनामवालीत त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा सन्मान करून आपण जर वर म्हंटल्याप्रमाणे कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे नं लिहिता, आपल्या आकलनावर आधारित आणि स्वतःच्या भाषेत लेखन करत असाल तर त्यात गैर काहीच नाही!

लेख उत्तम मात्र ... कृष्णाचे म्हणुन दिलेले चित्र काही आवडले नाही. कसलं बायल्या दिसतंय ते पात्र , नाही नाही रादर , बाईच वाटत आहे. मुळात पुरुषांचा जबडा (जॉ लाईन ) इतकी नाजुक नसतेच, शिवाय अ‍ॅडम्स अ‍ॅप्पल ( ह्यल मराठीत काय म्हणतात ते ठाऊक नाही) त्याचा लवलेश ही द्सत नाहीये. आणि दाढी मिशा तर अगदी नसल्यासारख्याच ! कृष्णाचे असे बायकी चित्रीकरण का केले जाते देव जाणे , अगदी टीव्ही सीरीयल मधील कृष्ण देखील बायल्या , चकचकीत गुळगुळीत दाढी केलेला, गोरा चिट्टा वगैरे असतो जे पाहुन हसुच येते ! ह्याला एकमेव अफवाद म्हणजे भारत एक खोज मध्ये दाखवलेला कृष्ण - सलीम घौसे ! krishna

कंजूस 23/06/2024 - 17:44
भक्ती आणि अमरेंद्र यांचे लेखन उत्स्फूर्तपणे केलेले असते. ते मला आवडते. ______________ कृष्णाच्या चरित्रात बाल, कुमार,तरुण , कौरव पांडवांच्यात मध्यस्थी करणारा. द्वारकाधीश आणि कुरुक्षेत्रावरचा युद्धावरचा असे बरेच व्यक्ती विशेष आहेत. शेवटी वेरावळच्या यादवीनंतरचा वेगळा कृष्ण अवतार संपलेला आहे. कृष्णाचे कोणतेही एकच चित्र समर्थन करू शकणार नाही. गोपाळ कृष्ण घेतला तर गळ्यात वैजयंती माळ, हातात काठी, डोक्यावरच्या शेल्यात मोरपीस, कमरेला बासरी एवढेच येईल. सोन्याची माळ नसणार. विठ्ठल हा या रूपात आहे. कमरेवरचे हात काठी धरलेले आहेत ( भाविकांची रांग बघून तसे ठेवलेले नाहीत. डोक्यावरची कापडी गवळी कानटोपी आहे. त्यावर उगाचच मुकूट घालतात. अंगभर दागिने. भरजरी शेला.) असो. आपल्याला आपल्या मनातल्या भावाप्रमाणे रूप पाहायचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात. संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते. फोटो -कृष्णा @मथुरा अ कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा.

डार्कलँड

भागो ·

भागो 20/06/2024 - 22:55
डार्कलँड(डार्कनेट) हे खरेच अस्तित्वात आहे. आपण जे इंटरनेट म्हणतो ते म्हणजे केवळ त्याचा पाच परसेंट आहे. समुद्राचा केवळ पृष्ठ भाग. पण आपल्या फायरफॉक्स, च्रोम वगैरेंनी तिकडे जाता येणार नाही. NEET-UG पेपर डार्क नेट वर लीक झाला असे मंत्री महोदय म्हणत आहेत. शक्य आहे.

भागो सर,अदृश्य वास्तवाला कल्पना शक्तीत कोंबून. दृष्य वास्तववादी पण आभासी चित्रण आपलं वर्णन. टोपी काढून सलाम.(हॅट्सऑफ). समीर चौघुले-शिवाली,हे खरयं का? शिवाली - हो बाबा....

कंजूस 21/06/2024 - 07:39
थोडं समजलं. डार्कनेट आता पुढे काय? पेपर लीक झाला..... तयार उत्तरंं मिळाली..... ती लिहिली...... आणखी बऱ्याच जणांनी लिहिली असतील.... काहींनी परीक्षकांकडेच पुरवण्या पोहोचवल्या असतील जोडण्यासाठी.... शंभर टक्के मिळवणाऱ्यांची गर्दी होईल.... जॉबसाठीही वशिला लावावा लागेल. ..... त्यातही कुणाचा यावर चढाओढ होईल...... पुन्हा डार्कनेटमध्ये. डार्विन/अर्थशास्त्र म्हणते जीव वाढले की त्यांना खाणारे जीव निर्माण होतील... आता गॉडफादर म्हणतो .. मारायचे कशाला ....थोडी थोडी चोच मारायची....wet my beak.

कृबुने अवघ्या सात मिनीटात सोडवला व १७०/२०० गुण अर्जित केले. तसे १०० गुण मिळाले तर डोक्यावरून पाणी. अशी बातमी ऐकली होती. काय म्हणावे.

भागो 21/06/2024 - 09:12
हा एका कथेचा पहिला भाग आहे. हे लिहायचे राहिलेच होते. त्याबद्दल क्षमस्व. ही अशीच बासनात पडली होती. आज "डार्कनेट" चा उल्लेख झाल्यामुळे आठवली. ह्यातील डार्कनेट चे वर्णन फ़ॅक्चुअल आहे बाकी माझी फँटसी.

भागो 20/06/2024 - 22:55
डार्कलँड(डार्कनेट) हे खरेच अस्तित्वात आहे. आपण जे इंटरनेट म्हणतो ते म्हणजे केवळ त्याचा पाच परसेंट आहे. समुद्राचा केवळ पृष्ठ भाग. पण आपल्या फायरफॉक्स, च्रोम वगैरेंनी तिकडे जाता येणार नाही. NEET-UG पेपर डार्क नेट वर लीक झाला असे मंत्री महोदय म्हणत आहेत. शक्य आहे.

भागो सर,अदृश्य वास्तवाला कल्पना शक्तीत कोंबून. दृष्य वास्तववादी पण आभासी चित्रण आपलं वर्णन. टोपी काढून सलाम.(हॅट्सऑफ). समीर चौघुले-शिवाली,हे खरयं का? शिवाली - हो बाबा....

कंजूस 21/06/2024 - 07:39
थोडं समजलं. डार्कनेट आता पुढे काय? पेपर लीक झाला..... तयार उत्तरंं मिळाली..... ती लिहिली...... आणखी बऱ्याच जणांनी लिहिली असतील.... काहींनी परीक्षकांकडेच पुरवण्या पोहोचवल्या असतील जोडण्यासाठी.... शंभर टक्के मिळवणाऱ्यांची गर्दी होईल.... जॉबसाठीही वशिला लावावा लागेल. ..... त्यातही कुणाचा यावर चढाओढ होईल...... पुन्हा डार्कनेटमध्ये. डार्विन/अर्थशास्त्र म्हणते जीव वाढले की त्यांना खाणारे जीव निर्माण होतील... आता गॉडफादर म्हणतो .. मारायचे कशाला ....थोडी थोडी चोच मारायची....wet my beak.

कृबुने अवघ्या सात मिनीटात सोडवला व १७०/२०० गुण अर्जित केले. तसे १०० गुण मिळाले तर डोक्यावरून पाणी. अशी बातमी ऐकली होती. काय म्हणावे.

भागो 21/06/2024 - 09:12
हा एका कथेचा पहिला भाग आहे. हे लिहायचे राहिलेच होते. त्याबद्दल क्षमस्व. ही अशीच बासनात पडली होती. आज "डार्कनेट" चा उल्लेख झाल्यामुळे आठवली. ह्यातील डार्कनेट चे वर्णन फ़ॅक्चुअल आहे बाकी माझी फँटसी.
लेखनविषय:
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते. व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच. पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.” लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो.

द सेकंड स्पार्क - भाग २ - उत्तरार्ध

प्रसाद गोडबोले ·

In reply to by मुक्त विहारि

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि! कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल! परत एकदा धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI

In reply to by प्रसाद गोडबोले

चिर्कुट 16/07/2024 - 23:12
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे. हे बरोबर आहे, की काही चुकतंय?

In reply to by चिर्कुट

एक्झ्यॅक्टली. ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.

माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे. तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्‍या. एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा. तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.

थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील. शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद !
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा.
नक्की प्रयत्न करतो :)

टर्मीनेटर 13/06/2024 - 09:56
साय-फाय कथा आवडली 👍 प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀 अवांतर: काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀 पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀 असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील! धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर ! ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही. बर्‍याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ? कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो. ( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) ) बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अ‍ॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे. अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;) पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !

Bhakti 13/06/2024 - 10:54
पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.

नठ्यारा 14/06/2024 - 20:09
प्रसाद गोडबोले, विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय. डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन. -नाठाळ नठ्या

मनःपुर्वक धन्यवाद ! सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो. ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :) बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :)) ( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अ‍ॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) ) परत एकदा धन्यवाद :)

The Truman Show https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.

In reply to by मुक्त विहारि

कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि! कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल! परत एकदा धन्यवाद ! https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI

In reply to by प्रसाद गोडबोले

चिर्कुट 16/07/2024 - 23:12
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे. हे बरोबर आहे, की काही चुकतंय?

In reply to by चिर्कुट

एक्झ्यॅक्टली. ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.

माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे. तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही. पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्‍या. एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा. तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.

थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील. शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद !
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्‍या वाचून पाहा.
नक्की प्रयत्न करतो :)

टर्मीनेटर 13/06/2024 - 09:56
साय-फाय कथा आवडली 👍 प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀 अवांतर: काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀 पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀 असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील! धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर ! ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही. बर्‍याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ? कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो. ( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) ) बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अ‍ॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे. अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;) पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !

Bhakti 13/06/2024 - 10:54
पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.

नठ्यारा 14/06/2024 - 20:09
प्रसाद गोडबोले, विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय. डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन. -नाठाळ नठ्या

मनःपुर्वक धन्यवाद ! सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो. ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :) बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :)) ( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अ‍ॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) ) परत एकदा धन्यवाद :)

The Truman Show https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.
लेखनविषय:
लेखनप्रकार
" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते." .... " लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो.