मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिनाडी पिनाडी पिनाडी………

अमरेंद्र बाहुबली ·

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/09/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम 29/09/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा 29/09/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.

Wired आभासी दुनियेतील गोष्टी या खऱ्या ,Unwired दुनियेतून काॅपी केलेल्या असतात. भारत पाकिस्तान,रशिया युक्रेन, इस्त्रायल, हम्मास, तालीबान,हे तरी काय पबजीच खेळत आहेत ना.... ॲडिक्शन मुळे तरुणाईवर वाईट परिणाम होत आहे. यामुळे वित्तहानी बरोबर शारीरिक,मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत आहेत. याच्याशी व्यवसाईकांना काही घेणे देणे नसते. पुर्वी इ कॅफे भरलेले असायचे. आता मोबाईल मुळे असले खेळ कुठेही,कधीही खेळता येते. हे आणखीनच धोकादायक ठरत आहे. तरूणाई एकलकोंडी होत आहे. असो दुनियादारी आहे. अबा, कथेच्या दालनात आपले स्वागत आहेत. या पुढे नवकथांनी दालन सुशोभित कराल हीच इच्छा व त्या साठी शुभेच्छा.

पब्जी खेळ आणि त्यानिमित्ताने केलेल्या एका संघर्षमय सामन्याचं धावतं वर्णन वाचलं. आवडलं. व्यक्तीगत पब्जी कधी खेळलो नाही पण हेडफोन घालून व्यग्र आणि आपल्या दुनियेत रमलेली पोरं पाहिली आहेत. पब्जीचा जरा रागच येतो. पोरांच्या मानसिक शारिरीक स्वास्थ्य याची भिती वाटते. अर्थात अति झालं की जे व्हायचे ते दुष्परिणाम व्हायचेच. टीव्हीला जोडून त्या व्हीडीयो गेमच्या कॅसेट्स टाकून दोन प्लेयरच्या गेम्स खेळायचो आमचा काळ सुपर मारियो ते पुढे असे बरेच आता वयपरत्वे सगळं कमी होत गेलं. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 28/09/2024 - 12:15
लैच भारी लिहिलंय अबा. वर्णन मस्त केलंय. हे गेम्स कधीच खेळलो नाही,कॉम्प्युटरवरचे आवडते गेम्स म्हणजे एज ऑफ एम्पायर्स सिरीज, फिफा, क्रिकेट 2000, मोबाईलवर फक्त चेस खेळत असतो.

संग्राम 29/09/2024 - 08:24
खूप छान वर्णन केलेत अबा ... या गेम बद्दल ऐकलं होत पण आज समजला .... सेम पिंच प्रचेतस, एज ऑफ एम्पायर, इ ए क्रिकेट, फिफा, रोड रनर, एन एफ एस यापुढे गाडी कधी गेलीच नाही .... आजकाल कधी कधी Nintendo Switch 'Sport' खेळतो ..ते पण एका जागी बसायला लागत नाही म्हणून ...

नठ्यारा 29/09/2024 - 17:41
अ.बा., बसल्या जागी जगाची सैर घडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे. प्रत्यक्ष वा आभासी काहीही असो. आजून येऊ द्यात. मजसारख्या आळश्याची चांदी आहे. आ.न., -ना.न.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

सरडा चेला तर नेता गुरू

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

हृदयाची गोष्ट...

भम्पक ·
लेखनविषय:
अगदी खरे सांगतोय ..अस्वस्थ ..भयंकर अस्वस्थ होतो मी आणि आहे सुद्धा .पण तरीही तुम्ही मला वेडा का म्हणाल ? त्या नैराश्याने माझ्या संवेदना अजूनच तीक्ष्ण केल्या आहेत. म्हणजे नष्ट तर नाहीच पण बोथट हि नाहीच नाही.अन वरकडी म्हणजे माझी श्रवण क्षमता तर भलतीच तीव्र झालीये म्हणजे मी पृथ्वीवरचे तर सोडा अन स्वर्गातलेही सोडा ..आपण एकदम नरकातल्या सुद्धा गोष्टी ऐकू शकतो. आता मला सांगा कि मी वेडा कसा ? आता मी जी काही सगळी हकीकत तुम्हाला शांतपणे अन अगदी तपशिलाने सांगणार आहे ती जरा ऐका. आता ती कल्पना माझ्या या डोक्यात कशी जन्मली ते सांगणे अगदी अशक्य आहे.

BIV:Thought Experiment

भागो ·

In reply to by भागो

जबरदस्त कथा आहे ही . ह्यावर उत्तम ससपेन्स थ्रिलर चित्रपट किंव्वा शॉर्ट फिल्म बनवता येईल ! - अवांतर : ही कथा जर मी लिहिली तर त्याचा शेवट असा लिहिला असता - "............त्या परबच्या आणि तुमच्या मेमरीत काही झोल झाला होता. तेही बघायचे आहे. सो रिलॅक्स.” असे बघुन शर्ली भिंतीवर लाईन ने लाऊन ठेवलेल्या अगणित फिशबाऊलस मधील ब्रेन्स मध्ये परबचा मेंदु शोधु लागली. अनंता संमोहित झाल्याप्रमाणे तिच्या मागोमाग त्या अनेक लोकांच्या ब्रेन्स न्याहळु लागला. प्रत्येक बाऊल वर व्यवस्थित माणसाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, ब्रेन हार्वेस्ट केला ती तारीख आणि एक क्लिष्ट क्यु आर कोड असे टॅगिंग केलेले होते..... ते पाहता पाहता एका बाऊल पाशी येऊन अनंता थबकला , त्या फिशबाऊल मधील ब्रेनचा टॅग पाहुन एक थंड लहर त्याच्या तळपायापासुन नसलेल्या मेंदु पर्यंत गेली ... त्या ब्रेनचा टॅग होता - शर्ली ! brains

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 15/08/2024 - 15:24
ह्यावर उत्तम ससपेन्स थ्रिलर चित्रपट किंव्वा शॉर्ट फिल्म बनवता येईल !
अगदी अगदी... त्यासाठी असले धाडसी प्रयोग करणाऱ्या एखाद्या तामिळ किंवा मल्याळम चित्रपट निर्मात्याशी संपर्क करून बघायला हरकत नाही! मध्यंतरी 'ऐवुकूडम' ह्या तामिळ चित्रपटाची 'No Feeling' नामक हिंदी डब्ड आवृत्ती युट्युबवर पाहण्यात आली होती. त्या चित्रपटातल्या शास्त्रज्ञाला असे वाटत असते की बुद्धिमान लोकांचे मेंदू ते म्हातारे झाल्यावर त्यांच्या शरीरातून काढून तरुणांच्या शरीरात प्रत्यारोपित केले तर त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता दीर्घकाळ समाजाच्या उपयोगी पडू शकेल. परंतु जिवंत माणसांवर असा मेंदू प्रत्यारोपणाचा प्रयोग करण्याची परवानगी नाकारली गेल्यावर तो शास्त्रज्ञ गुप्तपणे आपला प्रयोग सुरु ठेवतो आणि अपहरण करून आणलेल्या एका वेड्याचा मेंदू एका अपघातग्रस्त मुष्टियोध्याच्या डोक्यात आणि मुष्टियोध्याचा मेंदू वेड्याच्या डोक्यात प्रत्यारोपित करतो. अंशतः यशस्वी झालेल्या ह्या प्रयोगात वेड्याचा मृत्यू होतो तर मुष्टियोध्याचा मेंदू यशस्वीरीत्या सक्रिय होतो. मुष्टियोध्याचा मेंदू पण शरीर मात्र वेड्याचे अशा बदललेल्या परिस्थितीमुळे मुष्टियोद्धा असलेल्या नायकाला आयुष्यात कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो, काय गमती-जमती घडतात वगैरे गोष्टी विनोदी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटात केला आहे. 'लो बजेट' चित्रपट असल्याने कलाकारांची निवड आणि तांत्रिक अंगाने अगदीच सुमार दर्जाचा असा हा चित्रपट आपला मेंदू 'VAT' मध्ये ठेऊनच बघण्यासारखा असल्याने पाहणाऱ्याला तो आवडेल कि नाही ह्याची अजिबात शाश्वती नसली तरी चित्रपटाच्या अगदी शेवटच्या दृश्यातले (खालील सात सेकंदांच्या क्लिप मधील)
"आपकी इस कहानी से शायद एक सायन्स फिक्शन फिल्म बन सकती हैं. किसी बेवकूफ को लेकर आप इसे डायरेक्ट भी कर सकते हैं."
हे प्रामाणिक निवेदन मात्र नक्कीच आवडण्यासारखे आहे 😀 असो... काल भागो शेठची मन:स्थिती भलतीच 'पेसिमिस्टिक' वाटत होती, आज तरी ती त्यांच्यात दडलेल्या विज्ञानकथा लेखकाला साजेशी 'ऑप्टिमिस्टिक' असेल ही अपेक्षा बाळगून हा प्रतिसाद ते खिलाडूवृत्तीने घेतील अशी आशा करतो!

In reply to by कंजूस

भागो 14/08/2024 - 09:43
हे समजायला वेळ लागेल.>>> काहीही! ह्यात काय समजायचे आहे? कथेच्या नायकाला एव्हढे समजत नाहीये कि आपला मेंदू "त्यांनी" काढून व्हॅट मध्ये ठेवला आहे. त्याचीही अवस्था आपल्यासारखीच आहे. आपल्याला तरी छाती ठोकून सांगता येईल का की माझा मेंदू व्हॅट मध्ये ठेवला नाहीये.

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 11:14
आपल्याला तरी छाती ठोकून सांगता येईल का की माझा मेंदू व्हॅट मध्ये ठेवला नाहीये.
हो. कारण तो ठेवला असला तरी तो ठेवला नाहीये हीच माझ्यासाठी रियालिटी आहे. रियालिटी ही कृत्रिम आहे की नैसर्गिक याला काही अर्थ नाही. तेव्हा माझा मेंदू जर एम आर आय मध्ये पूर्ण दिसत असेल तर तो vat मध्ये ठेवलेला नाही असे छातीठोकपणे म्हणणे हे अत्यंत वास्तव आहे. हं जर VAT 69 म्हणत असाल तर काहीही वाटू शकेल हे मान्य. ;-)

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 11:50
तेव्हा माझा मेंदू जर एम आर आय मध्ये पूर्ण दिसत असेल तर तो vat मध्ये ठेवलेला नाही असे छातीठोकपणे म्हणणे हे अत्यंत वास्तव आहे. >>> हे असे वाटणे ही त्या महान शक्तीशाली संगणकाची कारणी आहे. जोक्स अपार्ट, ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. जमलं तर संदर्भ शोधून देईन.

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 12:08
समजा मेंदू एम आर आय मध्ये दिसत असेल तर ती कोणाचीही करणी असो. मेंदू vat मध्ये नाही हे छातीठोकपणे सांगणे भाग असेलच. असे म्हणणे आहे. रियालिटी इज रियालिटी. ती कोणी घडवून आणली किंवा आपोआप आली यात काहीच अर्थ नसतो. तो एम आर आय मध्ये दिसत नसेल तर मात्र काहीच छातीठोकपणे सांगता येणार नाही. या सर्व तात्विक अद्भुत वैचारिक प्रयोगात एक लिमिटेशन असे की कोणाला तरी पकडून नेऊन त्याचा तरी मेंदू फिजिकली काढून घेऊन त्याला अस्तित्वाचा हवा तसा भास देता येईल अशी मांडणी आहे. हे जर जमत असेल तर कोणालाही न पकडता प्रयोगशाळेतच पूर्णपणे एक आभासी जाणीव उर्फ अस्तित्व सुद्धा तयार करता येईलच की.

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 12:20
हा वादग्रस्त मुद्दा आहे यात संशय नाही. एकवाक्यता नाहीच नाही. प्रयोगशाळेत म्हणाल तर कृत्रिम बनवायचे प्रयोग चालू आहेत. ऑर्गानिक! इलेक्ट्रोनिक्स नाही. आणि अश्या मेंदूला consciousness येऊ शकेल काय ? ह्या बद्दल चर्चा चालू आहे.

भागो 14/08/2024 - 12:41
A University of Florida scientist has grown a living "brain" that can fly a simulated plane, giving scientists a novel way to observe how brain cells function as a network. The "brain" -- a collection of 25,000 living neurons, or nerve cells, taken from a rat's brain and cultured inside a glass dish -- gives scientists a unique real-time window into the brain at the cellular level. संपूर्ण रिपोर्ट वाचा https://www.science20.com/news_account/disembodied_brain_can_fly_a_flight_simulator

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 14:16
२००४ पासून हेच येत आहे या प्रयोगाबाबत. वीस वर्षात पुढे काही सरकले का? फॅन्सी प्रयोग ठरला नाही ना? काही ठोस निष्कर्ष आणि प्रगती असे काही पुढे आले असेल तर तो अपडेट वाचायला आवडेल. Neural networks हा विषय जरी मेंदू पासून प्रेरित असला तरी ते नाते तिथेच संपते. डेटा पासून शिकून शिकून कृत्रिम न्युरोन ट्रेन करून अचूक निर्णय घेणे हे आता खूपच बेसिक झाले आहे.

भागो 14/08/2024 - 14:27
गवि मला काही ह्यात opinion नाही. पण काही संदर्भ मिळाले तर इथे ठेवीन. विज्ञान सोडून दया. पण तत्वद्न्यानात मात्र हा विषय नेहमीच चर्चेत राहील.

भागो 14/08/2024 - 23:15
आता माझी भूमिका विशद करतो. कशाला मी ही झकमारी करतोय? इतर समवयस्कासारखे कट्ट्यावर बसून राजकारण, क्रिकेट आणि बॉलीवूड वर गप्पा हाणायचे सोडून... आपल्या समाजात विज्ञान हा टोटली दुर्लक्षित विषय आहे. पाश्चात्य समाजात "विज्ञान पत्रकारिता" हा एक मानाचा विषय आहे. सर्व सामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत भरघोस लिखाण केले जाते. ते पुस्तके आणि लेख स्वरूपात आपण वाचू शकतो. आपल्या देशात अशी काही चळवळ नाही. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास. त्या महान लोकाना आपण सोदुन देवूया. मराठी संस्थळावर कोण आहेत? ते असो पण आंतर जाल आणि text books च्या आधारा शिवाय कोण काही लिहू शकेल काय. एकाने काय लिहिले आहे. पूर्व सुरीन्च्या खांद्यावर उभा राहिल्यामुळे माझे क्षितिज विस्तृत झाले आहे. म्हणून internet वरून मराठीत आणले त्याची मला लाज वाटत नाहीये.

In reply to by भागो

तुम्ही खुप सीरीयसली घेऊ नका हो लोकांचे प्रतिसाद. मी आधी अनेकदा जे म्हणलो आहे ते पुनरेकवार म्हणतो - "ज्ञान हे मर्यादित लोकांच्या करिताच असायला हवे. " आपलं लेखन, वाचन ,आकलन , अभ्यास, कथाविस्तार, हा फक्त आपल्या आनंदाकरिता आहे. # स्वान्तःसुखाय . कोणाला नाही कळलं तरी आपल्याला काय फरक पडतो. आणि कोणाला कळलं तर आनंदच आहे कोणीतरी समान वेवलेंथवाला सापडल्याचा ! ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः। उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥ - भवभूति

In reply to by भागो

तुम्ही भावूक होताय असे नाही वाटत. अंतरजालीय ज्ञान सागरातून मोती वेचून तुम्हीं इथे मांडलेत . सर्वच करतात, अगदी मी सुद्धा. त्यात लाजण्या सारखे काहीच नाही. तेव्हां हलकेच घ्या.

कल्पना विलास चांगला आहे. परब हे स्किझोफ्रेनिया चे रोगी आहेत काय? शरीर विरहित मेंदू,मेंदू टू मेंदू कम्युनिकेशन, अतीशय हुशार मेंदू अनंत काळापर्यंत थिंक टॅक मधे या जगाच्या भवितव्यावर गहन विचार करत आहे. परग्रहावरून येणारे संदेश इत्यादींसह अनेक अकल्पनीय कल्पनांची सायफाय लहानपणी वाचली होती. थाॅट एक्सपिरीमेन्ट हा माणसाचा स्थायीभाव असावा असे मला वाटते. यामुळेच माणसाची प्रगती होते. असो ,हा प्रांत माझा नाही.

In reply to by भागो

जबरदस्त कथा आहे ही . ह्यावर उत्तम ससपेन्स थ्रिलर चित्रपट किंव्वा शॉर्ट फिल्म बनवता येईल ! - अवांतर : ही कथा जर मी लिहिली तर त्याचा शेवट असा लिहिला असता - "............त्या परबच्या आणि तुमच्या मेमरीत काही झोल झाला होता. तेही बघायचे आहे. सो रिलॅक्स.” असे बघुन शर्ली भिंतीवर लाईन ने लाऊन ठेवलेल्या अगणित फिशबाऊलस मधील ब्रेन्स मध्ये परबचा मेंदु शोधु लागली. अनंता संमोहित झाल्याप्रमाणे तिच्या मागोमाग त्या अनेक लोकांच्या ब्रेन्स न्याहळु लागला. प्रत्येक बाऊल वर व्यवस्थित माणसाचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, ब्रेन हार्वेस्ट केला ती तारीख आणि एक क्लिष्ट क्यु आर कोड असे टॅगिंग केलेले होते..... ते पाहता पाहता एका बाऊल पाशी येऊन अनंता थबकला , त्या फिशबाऊल मधील ब्रेनचा टॅग पाहुन एक थंड लहर त्याच्या तळपायापासुन नसलेल्या मेंदु पर्यंत गेली ... त्या ब्रेनचा टॅग होता - शर्ली ! brains

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 15/08/2024 - 15:24
ह्यावर उत्तम ससपेन्स थ्रिलर चित्रपट किंव्वा शॉर्ट फिल्म बनवता येईल !
अगदी अगदी... त्यासाठी असले धाडसी प्रयोग करणाऱ्या एखाद्या तामिळ किंवा मल्याळम चित्रपट निर्मात्याशी संपर्क करून बघायला हरकत नाही! मध्यंतरी 'ऐवुकूडम' ह्या तामिळ चित्रपटाची 'No Feeling' नामक हिंदी डब्ड आवृत्ती युट्युबवर पाहण्यात आली होती. त्या चित्रपटातल्या शास्त्रज्ञाला असे वाटत असते की बुद्धिमान लोकांचे मेंदू ते म्हातारे झाल्यावर त्यांच्या शरीरातून काढून तरुणांच्या शरीरात प्रत्यारोपित केले तर त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता दीर्घकाळ समाजाच्या उपयोगी पडू शकेल. परंतु जिवंत माणसांवर असा मेंदू प्रत्यारोपणाचा प्रयोग करण्याची परवानगी नाकारली गेल्यावर तो शास्त्रज्ञ गुप्तपणे आपला प्रयोग सुरु ठेवतो आणि अपहरण करून आणलेल्या एका वेड्याचा मेंदू एका अपघातग्रस्त मुष्टियोध्याच्या डोक्यात आणि मुष्टियोध्याचा मेंदू वेड्याच्या डोक्यात प्रत्यारोपित करतो. अंशतः यशस्वी झालेल्या ह्या प्रयोगात वेड्याचा मृत्यू होतो तर मुष्टियोध्याचा मेंदू यशस्वीरीत्या सक्रिय होतो. मुष्टियोध्याचा मेंदू पण शरीर मात्र वेड्याचे अशा बदललेल्या परिस्थितीमुळे मुष्टियोद्धा असलेल्या नायकाला आयुष्यात कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो, काय गमती-जमती घडतात वगैरे गोष्टी विनोदी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटात केला आहे. 'लो बजेट' चित्रपट असल्याने कलाकारांची निवड आणि तांत्रिक अंगाने अगदीच सुमार दर्जाचा असा हा चित्रपट आपला मेंदू 'VAT' मध्ये ठेऊनच बघण्यासारखा असल्याने पाहणाऱ्याला तो आवडेल कि नाही ह्याची अजिबात शाश्वती नसली तरी चित्रपटाच्या अगदी शेवटच्या दृश्यातले (खालील सात सेकंदांच्या क्लिप मधील)
"आपकी इस कहानी से शायद एक सायन्स फिक्शन फिल्म बन सकती हैं. किसी बेवकूफ को लेकर आप इसे डायरेक्ट भी कर सकते हैं."
हे प्रामाणिक निवेदन मात्र नक्कीच आवडण्यासारखे आहे 😀 असो... काल भागो शेठची मन:स्थिती भलतीच 'पेसिमिस्टिक' वाटत होती, आज तरी ती त्यांच्यात दडलेल्या विज्ञानकथा लेखकाला साजेशी 'ऑप्टिमिस्टिक' असेल ही अपेक्षा बाळगून हा प्रतिसाद ते खिलाडूवृत्तीने घेतील अशी आशा करतो!

In reply to by कंजूस

भागो 14/08/2024 - 09:43
हे समजायला वेळ लागेल.>>> काहीही! ह्यात काय समजायचे आहे? कथेच्या नायकाला एव्हढे समजत नाहीये कि आपला मेंदू "त्यांनी" काढून व्हॅट मध्ये ठेवला आहे. त्याचीही अवस्था आपल्यासारखीच आहे. आपल्याला तरी छाती ठोकून सांगता येईल का की माझा मेंदू व्हॅट मध्ये ठेवला नाहीये.

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 11:14
आपल्याला तरी छाती ठोकून सांगता येईल का की माझा मेंदू व्हॅट मध्ये ठेवला नाहीये.
हो. कारण तो ठेवला असला तरी तो ठेवला नाहीये हीच माझ्यासाठी रियालिटी आहे. रियालिटी ही कृत्रिम आहे की नैसर्गिक याला काही अर्थ नाही. तेव्हा माझा मेंदू जर एम आर आय मध्ये पूर्ण दिसत असेल तर तो vat मध्ये ठेवलेला नाही असे छातीठोकपणे म्हणणे हे अत्यंत वास्तव आहे. हं जर VAT 69 म्हणत असाल तर काहीही वाटू शकेल हे मान्य. ;-)

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 11:50
तेव्हा माझा मेंदू जर एम आर आय मध्ये पूर्ण दिसत असेल तर तो vat मध्ये ठेवलेला नाही असे छातीठोकपणे म्हणणे हे अत्यंत वास्तव आहे. >>> हे असे वाटणे ही त्या महान शक्तीशाली संगणकाची कारणी आहे. जोक्स अपार्ट, ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. जमलं तर संदर्भ शोधून देईन.

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 12:08
समजा मेंदू एम आर आय मध्ये दिसत असेल तर ती कोणाचीही करणी असो. मेंदू vat मध्ये नाही हे छातीठोकपणे सांगणे भाग असेलच. असे म्हणणे आहे. रियालिटी इज रियालिटी. ती कोणी घडवून आणली किंवा आपोआप आली यात काहीच अर्थ नसतो. तो एम आर आय मध्ये दिसत नसेल तर मात्र काहीच छातीठोकपणे सांगता येणार नाही. या सर्व तात्विक अद्भुत वैचारिक प्रयोगात एक लिमिटेशन असे की कोणाला तरी पकडून नेऊन त्याचा तरी मेंदू फिजिकली काढून घेऊन त्याला अस्तित्वाचा हवा तसा भास देता येईल अशी मांडणी आहे. हे जर जमत असेल तर कोणालाही न पकडता प्रयोगशाळेतच पूर्णपणे एक आभासी जाणीव उर्फ अस्तित्व सुद्धा तयार करता येईलच की.

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 12:20
हा वादग्रस्त मुद्दा आहे यात संशय नाही. एकवाक्यता नाहीच नाही. प्रयोगशाळेत म्हणाल तर कृत्रिम बनवायचे प्रयोग चालू आहेत. ऑर्गानिक! इलेक्ट्रोनिक्स नाही. आणि अश्या मेंदूला consciousness येऊ शकेल काय ? ह्या बद्दल चर्चा चालू आहे.

भागो 14/08/2024 - 12:41
A University of Florida scientist has grown a living "brain" that can fly a simulated plane, giving scientists a novel way to observe how brain cells function as a network. The "brain" -- a collection of 25,000 living neurons, or nerve cells, taken from a rat's brain and cultured inside a glass dish -- gives scientists a unique real-time window into the brain at the cellular level. संपूर्ण रिपोर्ट वाचा https://www.science20.com/news_account/disembodied_brain_can_fly_a_flight_simulator

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 14:16
२००४ पासून हेच येत आहे या प्रयोगाबाबत. वीस वर्षात पुढे काही सरकले का? फॅन्सी प्रयोग ठरला नाही ना? काही ठोस निष्कर्ष आणि प्रगती असे काही पुढे आले असेल तर तो अपडेट वाचायला आवडेल. Neural networks हा विषय जरी मेंदू पासून प्रेरित असला तरी ते नाते तिथेच संपते. डेटा पासून शिकून शिकून कृत्रिम न्युरोन ट्रेन करून अचूक निर्णय घेणे हे आता खूपच बेसिक झाले आहे.

भागो 14/08/2024 - 14:27
गवि मला काही ह्यात opinion नाही. पण काही संदर्भ मिळाले तर इथे ठेवीन. विज्ञान सोडून दया. पण तत्वद्न्यानात मात्र हा विषय नेहमीच चर्चेत राहील.

भागो 14/08/2024 - 23:15
आता माझी भूमिका विशद करतो. कशाला मी ही झकमारी करतोय? इतर समवयस्कासारखे कट्ट्यावर बसून राजकारण, क्रिकेट आणि बॉलीवूड वर गप्पा हाणायचे सोडून... आपल्या समाजात विज्ञान हा टोटली दुर्लक्षित विषय आहे. पाश्चात्य समाजात "विज्ञान पत्रकारिता" हा एक मानाचा विषय आहे. सर्व सामान्य लोकांसाठी सोप्या भाषेत भरघोस लिखाण केले जाते. ते पुस्तके आणि लेख स्वरूपात आपण वाचू शकतो. आपल्या देशात अशी काही चळवळ नाही. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास. त्या महान लोकाना आपण सोदुन देवूया. मराठी संस्थळावर कोण आहेत? ते असो पण आंतर जाल आणि text books च्या आधारा शिवाय कोण काही लिहू शकेल काय. एकाने काय लिहिले आहे. पूर्व सुरीन्च्या खांद्यावर उभा राहिल्यामुळे माझे क्षितिज विस्तृत झाले आहे. म्हणून internet वरून मराठीत आणले त्याची मला लाज वाटत नाहीये.

In reply to by भागो

तुम्ही खुप सीरीयसली घेऊ नका हो लोकांचे प्रतिसाद. मी आधी अनेकदा जे म्हणलो आहे ते पुनरेकवार म्हणतो - "ज्ञान हे मर्यादित लोकांच्या करिताच असायला हवे. " आपलं लेखन, वाचन ,आकलन , अभ्यास, कथाविस्तार, हा फक्त आपल्या आनंदाकरिता आहे. # स्वान्तःसुखाय . कोणाला नाही कळलं तरी आपल्याला काय फरक पडतो. आणि कोणाला कळलं तर आनंदच आहे कोणीतरी समान वेवलेंथवाला सापडल्याचा ! ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः। उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥ - भवभूति

In reply to by भागो

तुम्ही भावूक होताय असे नाही वाटत. अंतरजालीय ज्ञान सागरातून मोती वेचून तुम्हीं इथे मांडलेत . सर्वच करतात, अगदी मी सुद्धा. त्यात लाजण्या सारखे काहीच नाही. तेव्हां हलकेच घ्या.

कल्पना विलास चांगला आहे. परब हे स्किझोफ्रेनिया चे रोगी आहेत काय? शरीर विरहित मेंदू,मेंदू टू मेंदू कम्युनिकेशन, अतीशय हुशार मेंदू अनंत काळापर्यंत थिंक टॅक मधे या जगाच्या भवितव्यावर गहन विचार करत आहे. परग्रहावरून येणारे संदेश इत्यादींसह अनेक अकल्पनीय कल्पनांची सायफाय लहानपणी वाचली होती. थाॅट एक्सपिरीमेन्ट हा माणसाचा स्थायीभाव असावा असे मला वाटते. यामुळेच माणसाची प्रगती होते. असो ,हा प्रांत माझा नाही.
लेखनविषय:
BIV:Thought Experiment गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.

ब्रेन इन अ व्हॅट!

भागो ·

अतिषय उत्तम लेख ! तुम्ही "युनिव्हर्स इजन्ट लोकली रीअल" हे २०२२ मधील फिजिक्स मधील नोबेल पारितोषिक विजेते संशोधन वाचले/ ऐकले असेलच ! मी ते समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे पण बुध्दीची आकलनाची मर्यादा आड येते :( जमल्यास त्यावर देखील लेखन करावे ही नम्र विनंती !

भागो 13/08/2024 - 23:56
प्रगो मला पण ह्यात रुची आहे. माझ्या आवडीचा विषय आहे.

Bhakti 14/08/2024 - 13:21
मी असंच वायरिंगच पुस्तक वाचतेय पण जमिनीच्या खालच्या म्हणजे झाडांच्या आणि बुरशीच्या कनेक्शनच...त्यात प्रश्न विचारला आहे,झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो.तसचं VAT मधला मेंदू रेडिओ फ्रेक्वेन्सी वापरत संपर्कात राहत असणार? असं उलट पुलट काहीतरी अचाट बोलायला मजा वाटते पण 😂

In reply to by Bhakti

भागो 14/08/2024 - 13:49
भक्ती तुम्ही मी वर उल्लेख केलेले "Donovan's Brain" हे पुस्तक मिलाले तर जरून वाचा. अर्थात हे १९४० मध्ये लिहिले आहे. किमान मी उल्लेख केलेले सिनेमे बघा. त्यातला शास्त्रज्ञ त्या मेंदूशी Morse code वापरून बोलतो. त्यानंतर त्या मेंदूची शक्ती एव्हढी वाढते कि तो मेंदू शास्त्रज्ञाला बाहेरच्या गावी देखील संपर्क करू शकतो. बाकी आता झाडांच्या मुळाची थिअरी डीस्प्युटेबल झाली आहे.

In reply to by Bhakti

झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो. स्वर्गीय नारायण धारप यांनी अशाच आशयाची एक भयकथा लिहीली आहे. नाव बहुतेक साठे आणि फायकस असे असावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/08/2024 - 20:23
फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी… साठे फायकस ! (CP-कॉपे.)
ओहो काय भारी परिचय आहे.एकदम मला आवडणाऱ्या झाडां विषयावर ते पण ५० वर्षांपूर्वी धारप यांनी लिहिली आहे.धारपांचं अजूनही एकही पुस्तक वाचलं नव्हतं ,लगेच घेते हे पुस्तक.शुभस्य शीघ्रम! धन्यवाद कर्नलजी.

In reply to by Bhakti

नारायण धारप यांच्या सर्व भयकथा रुपये तीन हजारात उपलब्ध आहेत. समर्थ सिरीज खुपच भन्नाट. लहानपणी नारायण धारप आणी बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके जीव की प्राण होती. समर्थ, काळापहाड वगैरे आमचे हिरो होते. मस्त वाचून बघा. कदाचित प्राप्त परिस्थितीत तर्कसंगत न वाटल्यास मेंदू जार मधे (BIV) ठेवून वाचा.

In reply to by कर्नलतपस्वी

कुठे मिळतील? लिंक देऊ शकाल का? एखाद्या ठिकाणाला भेट देऊन विकत घ्यायची असतील तर पत्ता द्या.. कुणाला संपर्क करायचा असेल तर मोबाइल नंबर द्या...

In reply to by शैलेश लांजेकर

भागो 15/08/2024 - 12:08
https://bookvishwa.com/product/narayan-dharap-9-books/ नारायण धारप यांच्या दुर्मिळ झालेल्या आणि गाजलेल्या ९ कादंबऱ्या / कथासंग्रह आता पुन:प्रकाशित.. घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध.. किंवा इथे https://www.facebook.com/share/5kpsEGqZkVEmH4gk/?mibextid=oFDknk

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:09
"थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही."
हा एक भन्नाट मानसशास्त्रीय प्रयोग आहे. आणि तो करण्यासाठी क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो 😀 मागे माझ्या 'नाईन इलेव्हन - Twin To-Worse' ह्या (पंच-दश वार्षिक योजनेतल्या) कादंबरीच्या पहिल्या भागात लिहिलेला एक परिच्छेद इथे परत उदघृत करतो...
आमच्या ह्या ग्रुपमध्ये मी आणि आणखीन एक मित्र अशा दोघांचा (तसा तो जगात अनेकांचा असेल) एक सामायिक छंद आहे. चित्रपटातील किंवा कथा-कादंबरीतील एखादा प्रसंगात मग तो काल्पनिक असो कि वास्तव, अथवा प्रत्यक्षात घडलेली एखादी घटना असो, त्या प्रसंगात / घटनेत सहभागी असलेल्या एखाद्या पात्राच्या भूमिकेत शिरून उपलब्ध तपशील, आपली कल्पनाशक्ती आणि जाणिवा-नेणिवांच्या बळावर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो प्रसंग आभासीरीत्या अनुभवायचा, त्यांची त्यावेळी मन:स्थिती काय आणि कशी असेल ते अनुभवायचे, प्रसंग आनंददायी असेल तर त्यातला आनंद आणि थरारक असेल तर त्यातले साहस अनुभवायचे. खूप मजा येते अधून-मधून हा मानसशास्त्रीय प्रयोग करायला. पण अर्थात त्यासाठी एक 'विशिष्ट मूड' बनावा लागतो, कधीपण वाटले म्हणून केले असे होत नाही!
सांगायचा मुद्दा काय तर ह्या गोष्टी उपजत असतात, त्यासाठी वरील गोष्टींचे ज्ञान असायची अजिबात गरज नसते! बाकी हा छोटासा लेख आवडला म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. बाकी तुमच्या 'सो कॉल्ड' साय-फाय कथाही वाचत असतो आणि त्यातल्या खरोखर आवडलेल्या कथांवर प्रतिसादही देतो, पण रतीब घातल्या सारख्या (भंपक) कथांवर नकारात्मक प्रतिसाद देत नाही ही पोचही सकारात्मकरित्या घ्यावी हि विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 16:46
प्रथम आभार मानतो. माझ्या गुरूने मला सांगितले होते, "दररोज काही ना काही तरी लिहित जा." त्याचे काय आहे की कोंबडीला अंडे देण्यावाचून गत्यंतर नसते. पुढे त्य अंड्याचे आम्लेट होते कि करी होते ह्याची तिला काळजी नसते. इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या लेखकाच्या मनाला अपराधी पण वाटत नाही. माझ्या भंपक साय फाय कथा. प्लीज हा गोड साय फाय गैर समाज मनातून काढून टाकावा. क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो >>> जाता जाता आपण आईनस्टाईन किंवा श्रोडींगरची टोपी उडवून एक टप्पल मारलीत. हे फार विनोदी होते. त्या भंपकांच्या पायाशी मला बसण्याचे अहो भाग्यं मला चुकून दिलेत. आभार. भर्तृहरीचे एक वचन आहे. काल अपरिमित आहे पृथ्वीही अमर्याद आहे... हा काटेरी प्रतिसाद खूप भावला. बरच काही लिहिण्याचे मन करत होते. पण... शेवटचे एक सांगतो. पण जाउदे. कंट्रोल भागो कंट्रोल.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 16:52
हा काटेरी प्रतिसाद खूप भावला
प्रांजळ प्रतिसाद आपल्याला काटेरी का वाटावा हे न उलगडलेले कोडे आहे… पण असो

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 17:06
मागे एकदा इथल्याच एका सिनिअर मेम्बराने मला सांगितले होते, "लेखन स्वांतसुखाय." त्याची आत्ता प्रकर्शाने आठवण झाली. काटेरी का वाटावा >>> माफ करा. भंपक म्हणायचे होते. चुकून काटेरी शब्द आला. तिच्या आयला,च्यायला मायला ह्या शिव्या थोड्याच आहेत? ह्या तर आम्ही प्रत्येक वाक्यात वापरतो.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 17:17
तिच्या आयला,च्यायला मायला ह्या शिव्या थोड्याच आहेत?
तेच तर म्हणतो… फालतू (स्वांतसुखाय लेखन) वाचले की लोकलज्जेस्तव तोंडात बसलेल्या भकारार्थी मकारार्थी शिव्या प्रतिसादात लिहिण्यापासून स्वत:ला कसे परावृत्त करतो ते माझे मला माहित… असो 😀

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 17:34
आहा! मी सांगतो काय करायचे ते तुमच्या खिशातून तर पैसे जात नाहीत ना. मग दुर्लक्ष करायचे. सगळा मामला फुक्कटचाच मग एव्हढा तळतळाट कशापायी? दुर्लक्ष करायला जमत नसेल तर. "मिडास राजाला गाढवाचे कान" म्हणून एक गोष्ट आहे. त्यातल्या न्हाव्या सारखे करायचे.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 17:47
Lol… हा उपाय ऐकण्या साठीच माझे कान आतुरलेले होते 😀 क्रृपया वरचे प्रतिसाद ‘बिटवीन द लाईन्स’ सकट पून्हा वाचावे आणि काही नाहीच कळले तर सरळ ‘पोगो’ बघावे… अजून काय 😀

इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही. कोणी सांगीतलं दमडी पण मोजावी लागत नाही? साहेबांचा वाक्प्रचार आहे ना तो,Time is money,तो घालावा लागतो ना. म्हणजे एकुण काय.... दमडी मोजाव्याच लागतात पण स्वरूप वेगळे. कल्पना आणी विलास यांचा भांगडा सतत चालुच असतो. बाकी सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत असा माझा अट्टाहास नसतो. एखादी गोष्ट आवडली, समजली तर विस्तृत प्रतिसाद जरूर देतो.

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 14/08/2024 - 18:01
ओके सर. Time is money, हे खरे आहे पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की! तुम्ही येऊन लय तोडलीत हे एक बरे केलेत, नाहीतर वाद संवाद चालतच राहिला असता. कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे. मीच घेतो.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 18:18
कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे. मीच घेतो.
चूकताय भागो…भागो भंपक आहे असे मी कूठेही म्हंटलेले नाही, पण तूमच्या काही कथा निव्वळ भंपक असतात असा एक मिपा वाचक म्हणून माझा दावा आहे ( मग बाकी कोणी कितीही मोठा असो, किंवा स्वतःला मोठा समजो, आय डोंट केअर 😀) .

की हा जो काही कल्पनाविलास आहे तो सर्व अंतरजालावरून जसाच्या तसा तुम्हीं उचलला आहे. -खेळीया शब्दांचा जार मधे मेंदू ही वेड्या शास्त्रज्ञांची (भविष्यात बघणारे,सामान्य माणसांना अकल्पनीय )कल्पना आहे. त्याचे पुष्टीकरण झाले नाही. अंतरजालावर शोध घेताना वरील माहीती कळाली. एके जागी तर हे लिहीले आहे. अनेक विज्ञान कल्पित कथांनंतर, परिस्थितीमध्ये एका वेड्या वैज्ञानिकाचा समावेश आहे जो एखाद्या व्यक्तीचा मेंदू शरीरातून काढून टाकू शकतो, जीवन टिकवून ठेवणाऱ्या द्रवाच्या व्हॅटमध्ये तो निलंबित करू शकतो आणि त्याचे न्यूरॉन्स एका सुपरकॉम्प्युटरशी वायरद्वारे जोडू शकतो जे त्याला समान विद्युत आवेग प्रदान करेल. ज्यांना मेंदू सामान्यतः प्राप्त करतो. [ २ ] अशा कथांनुसार, संगणक नंतर वास्तविकतेचे अनुकरण करत असेल (मेंदूच्या स्वतःच्या आउटपुटला योग्य प्रतिसादांसह) आणि "विस्फारित" मेंदूला पूर्णपणे सामान्य जाणीव अनुभव येत राहील, जसे की मूर्त मेंदू असलेल्या व्यक्तीचे अनुभव. , या वास्तविक जगातील वस्तू किंवा घटनांशी संबंधित नसताना. पुतनाम यांच्या मते , "ब्रेन-इन-ए-व्हॅट" (बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा किंवा निरर्थक आहे. सुरवातीलाच जर डिस्क्लेमर डकवले असते तर वाचकांचा दृष्टीकोन बदलला असता. (सामान्यशास्त्र विषयात पस्तीस गुण मिळवून पहील्या फटक्यात मॅट्रिक उत्तीर्ण झालेला - आघाव वाचक)

कुणी सहमत असेल किवां नसेल पण मला तरी असेच वाटते. त्यामुळेच आपले खालील विधान अप्रासंगीक वाटते. पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की!

टर्मीनेटर 14/08/2024 - 18:49
बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा किंवा निरर्थक आहे. सुरवातीलाच जर डिस्क्लेमर डकवले असते तर वाचकांचा दृष्टीकोन बदलला असता.
सहेब ते तेच तर करत नाहीत, म्हणून तर त्यांच्या कथांना भंपक म्हणावे लागते… असो… त्यांनी मिपा सोडण्याचा जाहिर केलेला निर्णय विचाराधीन आहे, बघूयात बहूमक काय म्हणते… माझ्या वैयक्तीक मते ते इथे रहावेत असे वाटते!

In reply to by टर्मीनेटर

माझे सुद्धा. क्लिष्ट विषय सोपे व मनोरंजक करून लिहीण्याची यांची हातोटी आहे. एक वेगळाच फ्लेवर..... @भागो, फार झाले तर काही दिवस कुंपणावर बसा.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 14/08/2024 - 19:09
त्यांनी जरूर लिहावे, वाचायला आवडेल! पण दोन (मोठ्या) भागांमध्ये किमान एक आठवंड्याचे अंतर असावे हे तत्व पाळले जावे.

भागो 14/08/2024 - 19:43
(अवांतर0 नेटवरूनच. संपादक मंडळींचा रोष पत्करून हे लिहित आहे, गुरुवर्य बाघा महाराजांनी म्हटले आहे ते खरेच आहे, "शेठली, जिसकी जैसी सोच!" अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या ज्या लिखाणाला संपादकांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती, ती पुढे जाऊन वाचकांनी डोक्यावर घेतली. अश्या काही कादंबऱ्या तर अभिजात म्हणून गणल्या गेल्या. उदा. "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरीला हात लावायला कोणी "संपादक" तयार नव्हता. लेखक आणि त्याचा एजंट निराश झाले होते. शेवटी मोटारगाड्यांची रिपेअर मॅन्युअल छापणाऱ्या --Chilton Publishing --प्रकाशकाने ही कथा प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. त्या आधी २३ "संपादकांनी" ही कथा नाकारली होती आणि trash केली होती. आज पर्यंत ह्या पुस्तकाच्या २० मिलिअन प्रती खपल्या आहेत! बारा भाषेत ही कथा भाषांतरित झाली आहे. शनी ग्रहाच्या टायटन नामक उपग्रहाच्या काही भागांना ह्या कथेतल्या कल्पित ग्रहाच्या भागांची नवे दिली गेली आहेत. "हॅरी पॉटर" J.K Rowling ही बारा "संपादकांनी" नाकारली होती. अखेरीस "ब्लूम्सबरी" च्या संपादकाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या आग्रहाखातीर ह्या कथेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन झाले. आता आपण असे म्हणू शकतो की आठ वर्षाची मुलगी, तिला काय अभिजात साहित्याची जाण? Joanne Harrisच्या Chocolat ची अशीच गोष्ट आहे. ही कथा इतक्या वेळा रिजेक्ट झाली की त्या पत्राची एकावर एक रचून लेखिकेने एक शिल्प तयार केले. James Joyceची Ulysses, ची ही हीच कहाणी आहे. ह्या कथेच्या पहिल्या आवृत्तीची एक प्रत काही वर्षांपूर्वी £275,000 ला विकली गेली. आता हा घ्या टी एस इलिअट-- जेव्हा ते फेबर आणि फेबर प्रकाशनाचा "संपादक" होता. "संपादक" झाल्यामुळे त्याचे विचार बदलले. ह्यांनीच जॉर्ज ऑर्वेलचे "अनिमल फार्म" नाकारले होते. जोसेफ हेलरचे कॅच-22 असेच कुणा अहंमन्य संपादकाने झादाकारले होते. आणि John le Carréची पहिली वहिली हेर कथा "The Spy Who Came in from the Cold" एका प्रकाशकाने दुसऱ्याला पाठवली, ".... ह्या लेखकात काही दम नाही. असा रिमार्क टाकून." हर्मन मेल्वील च्या मॉबी डिक चे नकारपत्र तर प्रसिद्ध आहे. संपादक लेखकाला लिहितो की "ह्या कथेत देवमाशाची गरज आहे काय?" तर माझ्या लेखक मित्रांनो तुमची कथा जरी कचऱ्याच्या डिजिटल टोपलीत गेली तरी निराश होऊ नका. काही असो मी माझी कथा पाठवणार आहेच. संपादक प्रसिद्ध करोत वा नाकारोत, वाचक वाचोत वा न वाचोत. कारण डॉ. सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः । उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ ‌

In reply to by भागो

Bhakti 14/08/2024 - 20:15
कॉलिंग कॉमी, . "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरी कॉमी ही साय फाय किंवा विज्ञान कथा नाहीये ना पण,असं तुम्ही कुठेतरी लिहिलं होतं ना? नक्की काय आहे ही? तिसरा भाग न पाहिल्याने माझं अजून काही ठाम मत नाहीये. (ड्युन सिनेमाचे दोन्ही भाग पाहिलेली साय-फाय सिनेमा फॅन ;))

भागो 14/08/2024 - 19:55
एकूण असा प्रॉब्लेम आहे तर! पण इथेच एका फर्मान आली ने उगीच straw-man गिरी करून मला देहदंडाची सजा सुनावली होती. म्हणून मी इथून जाण उचित असा विचार करून मालकांना खरड लिहिली होती कानाच्याही विरुद्ध तक्रार न करता माझे सदस्यत्व रद्द करावे अशी विनंती केली होती. त्याला आता दोन दिवस झाले असावेत. ठीक आहे. आपण जी शिक्षा सुनावणार ती मानायलाच पाहिजे. इत्यलम||

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 20:02
अहो तुम्ही लिखाणावर लक्ष केंद्रित करा. किती विचलित होताय. टीका झाली तसे चांगले अभिप्राय देखील आले ना? मग कोण शिक्षा सुनवते आहे की जी मानायला पाहिजे वगैरे? तुम्हाला इथे येणाऱ्या काही प्रतिसादांतून तरी आनंद मिळत असेल तर लिहीत रहा. टीका झाली की सर्वच शून्य असे नसते.

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 21:45
आभार गवि. हो आत्ता पर्यंत सगळे चांगलेच प्रतिसाद मिळत आले. त्याबद्दल मी मिपाचा ॠणी राहीन. आज मात्र एकदम पारडे फिरले. का? कल्पना नाही. माझी भूमिका विषद करायची ईच्छा मेली. पण माझ्या विषयी दोन शब्द. १)महाराष्ट्राचा भुसावळ, खापरखेडा,कोराडी आणि भारतातल्या अनेक औष्णिक विद्युत प्रकालापांचे सिस्टीम डिझाईन मी केले आहे . मी 600MWचे सिंगल युनिट कोल्ड स्टेट मधून फुल लोड आणू शकतो. २)आयुका पुणे ने मागे विज्ञानकथा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात माझी "समांतर विश्वात पक्की" ही कथा यशस्वी झाली. आता आयुका म्हणजे? असे नका विचारू. आणि आज इथे माझे "inquisition" झाले. लिहीत राहीन दत्ताजी प्रमाणे "आयडी सलामत तो कथा पचास.'

In reply to by भागो

नठ्यारा 14/08/2024 - 22:50
कोळसा औष्मिक विद्युन्निर्मिती ( कोल बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन ) बद्दल कुतूहल आहे. काय संरचना केलीत? बंब, नियंत्रक की आजून काही? एखादा लेख लिहाच. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

भागो 14/08/2024 - 23:29
प्लांट ऑपरेशन आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, प्लांट कंट्रोल. लिहिण्यासारखे खूप आहे सर. खास तुमच्यासाठी लिहीन. लाईटनिंग स्ट्राईक ओंन ट्रान्स्मिशन लाईन्स माझा स्पेशल इंटरेस्ट. आता सगळे विसरण्यात जम्म. पण पुस्तके अजून ठेवली आहेत. ५००० रु ची पुस्त्स्क १० रुपये किलो भावाने विकता नाही येत.

In reply to by भागो

नठ्यारा 15/08/2024 - 01:32
भागो, माझ्यासाठी लिहाल हे वाचून आनंद झाला. तन्निमित्त धन्यवाद. जगाला कळू द्या तुमच्या लेखात कितीही कल्पनाविलास असला तरी तुम्ही स्वत: वस्तुस्थितीशी व्यवस्थितपणे परिचित आहात. आ.न., -ना.न.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 23:21
आणि आज इथे माझे "inquisition" झाले.
???? कोणी केले बुवा? आणि जर तुम्ही म्हणता तसे झाले असल्यास त्यात तुमचा स्वता:चा सहभाग किती होता त्याचे पुनर्वालोकन करावे हि विनंती!

In reply to by भागो

कंजूस 15/08/2024 - 08:53
येऊ द्या. मी या विज निर्मिती आणि वितरण विषय जाणण्यास उत्सुक आहे. लेख अवश्य टाका. तांत्रिक/ तंत्रज्ञान लेख मला आवडतात. मी घरातले वायरिंग, बोर्ड इत्यादी करू शकतो आणि करतो. हाई व्होल्टेज ट्रान्समिशन चांगला विषय आहे. कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच. प्रतिसाद येतात तेव्हा कोण काय म्हणतात काय विचार करतात हे कळते. न लिहिल्याने हे कळत नाही. टाचणी डोक्याकडून धरायची टोकाकडून धरल्यास टोचते. माध्यमांचा पूर्ण वापर करा. मालकांनी संस्थळ चालू ठेवले आहे निरपेक्ष. आज आपण काही शोधायला गेलो इंटरनेट माध्यमातून तर अगणित माहिती समोर येते ती इंग्रजीत. मराठीसाठी हीच जागा. माझ्या समाधानासाठी मी लिहितो असं म्हणण्यापेक्षा मी असा विचार करतो की आज माझ्या डायरीत मी काही लिहिले आहे ते माझ्याकडेच राहील. पण इथले लेखन दूरवर पोहोचेल शिवाय पुढच्या पिढीतही पोहोचेल.

In reply to by कंजूस

भागो 15/08/2024 - 09:26
आभार. आपल्याकडे शास्त्रज्ञ क्वचितच सामान्य जणांसाठी लिहितात. मला माहित असलेले अपवाद डॉ.नारळीकर , डॉ बाळ फोंडके, आशिष महाबळ. अजूनही असतील. पण एकूण हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच. महाराष्ट्र की जनसंख्या सन २०११ में ११,२३,७२,९७२ थी, विश्व में सिर्फ़ ग्यारह ऐसे देश हैं जिनकी जनसंख्या महाराष्ट्र से ज़्यादा है। इस राज्य का निर्माण १ . आंतर जालावरून बरका. जर्मनी, फ्रांस, इंग्लंड यांची लोकसंख्या पहा. ते देश कुठे आहेत? आणि आपली मायमराठी. असे का बरे? कालच्या घमासानमध्ये याची उत्तरे दडलेली आहेत . आता केव्हा लिहीन काय माहित.

In reply to by भागो

कंजूस 15/08/2024 - 10:32
खरंय. पण अगदी शास्त्रज्ञांनीच लिहावं असं काही नाही. तिथे काम करणारेही लिहू शकतात. कारण सामान्य लोकांना किंवा त्या क्षेत्रातील नसलेल्यांनाही जाणून घ्यायचं असतं काम कसं चालतं. ऐसी अक्षरेवर एक आयडी होता. रेल्वेतून कोळशाच्या वाफेच्या एंजिनांचा आणि नंतर डिझेल, इलेक्ट्रिकचा अनुभव असलेला. त्यांनी एक लेख लिहिला आणि नंतर काही लिहिले नाही.

मिसळपाव 14/08/2024 - 20:42
हात - पाय कापावा लागल्यानंतर अशा लोकाना तो, आता नसलेला, हात/पाय दुखतोय/ जळजळतोय असा भास होतो. बर्‍याच जणाना होतो. भास म्हणतोय कारण तो अवयव तर नाहीये पण त्या लोकाना मात्र वेडंपिसं करणारा अनुभव असतो तो.

In reply to by मिसळपाव

कंजूस 15/08/2024 - 10:38
पेनचा अनुभव दातांची कवळी लावणाऱ्यांनाही येतो. चिंच खाताना खोटे दातही शिवशिवतात. एक रशियन सैनिक वैमानिक विमान अपघातात पाय गमावून बसल्यावर नोकरीतून डच्चू मिळतो. तो खोटे पाय लावून नाच शिकायला जातो . पेनचा अनुभव घेत शिकतो आणि नंतर एकदा युद्धात यशस्वीपणे विमानही चालवतो ही रशियन कथा आठवली.

In reply to by कंजूस

गवि 15/08/2024 - 10:48
अवयव कापला किंवा काढला तरच हा अनुभव येतो असे नव्हे तर पूर्ण शंभर टक्के लोकल ॲनेस्थेशिया एका पूर्ण हाताला / पायाला मुळापासून दिलेला असला तरी हा अनुभव येऊ शकतो. आणि ती भूल दीर्घकाळ (दिवस दोन दिवस) टिकेल अशी असला की हे फँटम लिम्ब अधिकच जास्त वेळ त्रास देऊ शकते. म्हणजे हात पोटावर आहे असे भासणे, तिथे पंजाला खाज येते आहे असे भासणे, कोणी हात धरून ठेवला आहे असे उबदार फिलिंग, हात उचलला आहे आणि हवेतच धरून ठेवला आहे असे वाटणे (आणि रग लागली तरी प्रत्यक्षात तो खाली घेता येत नाहीये) असे अनेक प्रकार होऊ शकतात. हे सर्व केवळे मेंदूत प्रत्यक्षात हात भलतीकडेच कुठेतरी असतो. म्हणजे सर्जरी साठी आडवा ताणून बांधून ठेवलेला किंवा बेडवर. वळून हाताकडे पाहिले की तो असा पूर्ण वेगळाच कुठेतरी असलेला बघून धडकीच भरते..

In reply to by गवि

भागो 15/08/2024 - 12:02
हा प्रकार मी प्रथम आर्थर हेलीच्या "final diagnosis" ह्या कथेत वाचल्याचे आठवले.. रोग्याचा पाय कापायचे शल्यकर्म झाल्यावर रोगी शुद्धीवर येतो. आणि त्याच्या कापलेल्या पायाला खाज सुटते. (म्हणजे अशी त्याला फीलिंग येते म्हणा ) मग डॉक्टर त्याचा पाय जिथे ठेवला असतो तिथे जाऊन पायाला खाजवतो तेव्हा रोग्याचे समाधान होते. कुणाला आठवत असेल तर पुष्टी करा.

In reply to by गवि

मिसळपाव 15/08/2024 - 20:17
असा अनुभव तात्पुरता पण येऊ शकतो माहीती नव्हतं. म्हणजे मेंदूला "आत्तापर्यंत असलेला शरीराचा भाग आता सापडत नाहीये" हा प्रकार त्रासदायक असतो. पुढची पायरी - आपण हाता-पायाबद्दल, बाह्य अवयवांबद्दल बोलतोय. दुखतोय / जळजळतोय / खाज सुटल्येय / रग लागल्येय अशा भावना ज्यांच्याबद्दल असतात त्याबद्दल. कॅन्सरग्रस्त किडनी काढून टाकल्येय, गर्भाशय काढून टाकलंय अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्यावर पण ब्रेनला त्यांची उणीव जाणवत असेल का?

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 15/08/2024 - 10:56
पेनचा अनुभव दातांची कवळी लावणाऱ्यांनाही येतो. चिंच खाताना खोटे दातही शिवशिवतात.
ऑ... ऐकावे ते नवलंच!

इनक्वीझिशन, देहदंड असे जडव्यागळ शब्द वापरलेत म्हणून म्हणतो. बाकी तुम्ही क्वांटम फिजिक्स, सिस्टीम डिझाईन तत्सम आशा कठीण विषयावर लिहीलेत तर सर्व सामान्य माझ्या सारखे अल्पमती वाचक काही शंका कुशंका काढणारच. ते मनाला लावून घेऊ नका.

कंजूस 15/08/2024 - 13:45
आता मोठा मेंदू {माणसाचा} वाडग्यात इतकी प्रगती झाली आहे. विज्ञानात किंवा साहित्यात. शंभर वर्षांनी डासाचा मेंदू टाचणीच्या डोक्यावर ठेवून त्यांच्याशी बोलतील.

नठ्यारा 15/08/2024 - 19:23
कंजूसकाका,
कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच.
हेच म्हणतो. मराठीतून लिहिलेलं सुकर वाटतं व आवडतं. जरी इंग्रजी समजायचा वांधा नसला तरीही. आ.न., -ना.न.

अतिषय उत्तम लेख ! तुम्ही "युनिव्हर्स इजन्ट लोकली रीअल" हे २०२२ मधील फिजिक्स मधील नोबेल पारितोषिक विजेते संशोधन वाचले/ ऐकले असेलच ! मी ते समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे पण बुध्दीची आकलनाची मर्यादा आड येते :( जमल्यास त्यावर देखील लेखन करावे ही नम्र विनंती !

भागो 13/08/2024 - 23:56
प्रगो मला पण ह्यात रुची आहे. माझ्या आवडीचा विषय आहे.

Bhakti 14/08/2024 - 13:21
मी असंच वायरिंगच पुस्तक वाचतेय पण जमिनीच्या खालच्या म्हणजे झाडांच्या आणि बुरशीच्या कनेक्शनच...त्यात प्रश्न विचारला आहे,झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो.तसचं VAT मधला मेंदू रेडिओ फ्रेक्वेन्सी वापरत संपर्कात राहत असणार? असं उलट पुलट काहीतरी अचाट बोलायला मजा वाटते पण 😂

In reply to by Bhakti

भागो 14/08/2024 - 13:49
भक्ती तुम्ही मी वर उल्लेख केलेले "Donovan's Brain" हे पुस्तक मिलाले तर जरून वाचा. अर्थात हे १९४० मध्ये लिहिले आहे. किमान मी उल्लेख केलेले सिनेमे बघा. त्यातला शास्त्रज्ञ त्या मेंदूशी Morse code वापरून बोलतो. त्यानंतर त्या मेंदूची शक्ती एव्हढी वाढते कि तो मेंदू शास्त्रज्ञाला बाहेरच्या गावी देखील संपर्क करू शकतो. बाकी आता झाडांच्या मुळाची थिअरी डीस्प्युटेबल झाली आहे.

In reply to by Bhakti

झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो. स्वर्गीय नारायण धारप यांनी अशाच आशयाची एक भयकथा लिहीली आहे. नाव बहुतेक साठे आणि फायकस असे असावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 14/08/2024 - 20:23
फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी… साठे फायकस ! (CP-कॉपे.)
ओहो काय भारी परिचय आहे.एकदम मला आवडणाऱ्या झाडां विषयावर ते पण ५० वर्षांपूर्वी धारप यांनी लिहिली आहे.धारपांचं अजूनही एकही पुस्तक वाचलं नव्हतं ,लगेच घेते हे पुस्तक.शुभस्य शीघ्रम! धन्यवाद कर्नलजी.

In reply to by Bhakti

नारायण धारप यांच्या सर्व भयकथा रुपये तीन हजारात उपलब्ध आहेत. समर्थ सिरीज खुपच भन्नाट. लहानपणी नारायण धारप आणी बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके जीव की प्राण होती. समर्थ, काळापहाड वगैरे आमचे हिरो होते. मस्त वाचून बघा. कदाचित प्राप्त परिस्थितीत तर्कसंगत न वाटल्यास मेंदू जार मधे (BIV) ठेवून वाचा.

In reply to by कर्नलतपस्वी

कुठे मिळतील? लिंक देऊ शकाल का? एखाद्या ठिकाणाला भेट देऊन विकत घ्यायची असतील तर पत्ता द्या.. कुणाला संपर्क करायचा असेल तर मोबाइल नंबर द्या...

In reply to by शैलेश लांजेकर

भागो 15/08/2024 - 12:08
https://bookvishwa.com/product/narayan-dharap-9-books/ नारायण धारप यांच्या दुर्मिळ झालेल्या आणि गाजलेल्या ९ कादंबऱ्या / कथासंग्रह आता पुन:प्रकाशित.. घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध.. किंवा इथे https://www.facebook.com/share/5kpsEGqZkVEmH4gk/?mibextid=oFDknk

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:09
"थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही."
हा एक भन्नाट मानसशास्त्रीय प्रयोग आहे. आणि तो करण्यासाठी क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो 😀 मागे माझ्या 'नाईन इलेव्हन - Twin To-Worse' ह्या (पंच-दश वार्षिक योजनेतल्या) कादंबरीच्या पहिल्या भागात लिहिलेला एक परिच्छेद इथे परत उदघृत करतो...
आमच्या ह्या ग्रुपमध्ये मी आणि आणखीन एक मित्र अशा दोघांचा (तसा तो जगात अनेकांचा असेल) एक सामायिक छंद आहे. चित्रपटातील किंवा कथा-कादंबरीतील एखादा प्रसंगात मग तो काल्पनिक असो कि वास्तव, अथवा प्रत्यक्षात घडलेली एखादी घटना असो, त्या प्रसंगात / घटनेत सहभागी असलेल्या एखाद्या पात्राच्या भूमिकेत शिरून उपलब्ध तपशील, आपली कल्पनाशक्ती आणि जाणिवा-नेणिवांच्या बळावर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो प्रसंग आभासीरीत्या अनुभवायचा, त्यांची त्यावेळी मन:स्थिती काय आणि कशी असेल ते अनुभवायचे, प्रसंग आनंददायी असेल तर त्यातला आनंद आणि थरारक असेल तर त्यातले साहस अनुभवायचे. खूप मजा येते अधून-मधून हा मानसशास्त्रीय प्रयोग करायला. पण अर्थात त्यासाठी एक 'विशिष्ट मूड' बनावा लागतो, कधीपण वाटले म्हणून केले असे होत नाही!
सांगायचा मुद्दा काय तर ह्या गोष्टी उपजत असतात, त्यासाठी वरील गोष्टींचे ज्ञान असायची अजिबात गरज नसते! बाकी हा छोटासा लेख आवडला म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. बाकी तुमच्या 'सो कॉल्ड' साय-फाय कथाही वाचत असतो आणि त्यातल्या खरोखर आवडलेल्या कथांवर प्रतिसादही देतो, पण रतीब घातल्या सारख्या (भंपक) कथांवर नकारात्मक प्रतिसाद देत नाही ही पोचही सकारात्मकरित्या घ्यावी हि विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 16:46
प्रथम आभार मानतो. माझ्या गुरूने मला सांगितले होते, "दररोज काही ना काही तरी लिहित जा." त्याचे काय आहे की कोंबडीला अंडे देण्यावाचून गत्यंतर नसते. पुढे त्य अंड्याचे आम्लेट होते कि करी होते ह्याची तिला काळजी नसते. इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या लेखकाच्या मनाला अपराधी पण वाटत नाही. माझ्या भंपक साय फाय कथा. प्लीज हा गोड साय फाय गैर समाज मनातून काढून टाकावा. क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो >>> जाता जाता आपण आईनस्टाईन किंवा श्रोडींगरची टोपी उडवून एक टप्पल मारलीत. हे फार विनोदी होते. त्या भंपकांच्या पायाशी मला बसण्याचे अहो भाग्यं मला चुकून दिलेत. आभार. भर्तृहरीचे एक वचन आहे. काल अपरिमित आहे पृथ्वीही अमर्याद आहे... हा काटेरी प्रतिसाद खूप भावला. बरच काही लिहिण्याचे मन करत होते. पण... शेवटचे एक सांगतो. पण जाउदे. कंट्रोल भागो कंट्रोल.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 16:52
हा काटेरी प्रतिसाद खूप भावला
प्रांजळ प्रतिसाद आपल्याला काटेरी का वाटावा हे न उलगडलेले कोडे आहे… पण असो

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 17:06
मागे एकदा इथल्याच एका सिनिअर मेम्बराने मला सांगितले होते, "लेखन स्वांतसुखाय." त्याची आत्ता प्रकर्शाने आठवण झाली. काटेरी का वाटावा >>> माफ करा. भंपक म्हणायचे होते. चुकून काटेरी शब्द आला. तिच्या आयला,च्यायला मायला ह्या शिव्या थोड्याच आहेत? ह्या तर आम्ही प्रत्येक वाक्यात वापरतो.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 17:17
तिच्या आयला,च्यायला मायला ह्या शिव्या थोड्याच आहेत?
तेच तर म्हणतो… फालतू (स्वांतसुखाय लेखन) वाचले की लोकलज्जेस्तव तोंडात बसलेल्या भकारार्थी मकारार्थी शिव्या प्रतिसादात लिहिण्यापासून स्वत:ला कसे परावृत्त करतो ते माझे मला माहित… असो 😀

In reply to by टर्मीनेटर

भागो 14/08/2024 - 17:34
आहा! मी सांगतो काय करायचे ते तुमच्या खिशातून तर पैसे जात नाहीत ना. मग दुर्लक्ष करायचे. सगळा मामला फुक्कटचाच मग एव्हढा तळतळाट कशापायी? दुर्लक्ष करायला जमत नसेल तर. "मिडास राजाला गाढवाचे कान" म्हणून एक गोष्ट आहे. त्यातल्या न्हाव्या सारखे करायचे.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 17:47
Lol… हा उपाय ऐकण्या साठीच माझे कान आतुरलेले होते 😀 क्रृपया वरचे प्रतिसाद ‘बिटवीन द लाईन्स’ सकट पून्हा वाचावे आणि काही नाहीच कळले तर सरळ ‘पोगो’ बघावे… अजून काय 😀

इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही. कोणी सांगीतलं दमडी पण मोजावी लागत नाही? साहेबांचा वाक्प्रचार आहे ना तो,Time is money,तो घालावा लागतो ना. म्हणजे एकुण काय.... दमडी मोजाव्याच लागतात पण स्वरूप वेगळे. कल्पना आणी विलास यांचा भांगडा सतत चालुच असतो. बाकी सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत असा माझा अट्टाहास नसतो. एखादी गोष्ट आवडली, समजली तर विस्तृत प्रतिसाद जरूर देतो.

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 14/08/2024 - 18:01
ओके सर. Time is money, हे खरे आहे पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की! तुम्ही येऊन लय तोडलीत हे एक बरे केलेत, नाहीतर वाद संवाद चालतच राहिला असता. कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे. मीच घेतो.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 18:18
कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे. मीच घेतो.
चूकताय भागो…भागो भंपक आहे असे मी कूठेही म्हंटलेले नाही, पण तूमच्या काही कथा निव्वळ भंपक असतात असा एक मिपा वाचक म्हणून माझा दावा आहे ( मग बाकी कोणी कितीही मोठा असो, किंवा स्वतःला मोठा समजो, आय डोंट केअर 😀) .

की हा जो काही कल्पनाविलास आहे तो सर्व अंतरजालावरून जसाच्या तसा तुम्हीं उचलला आहे. -खेळीया शब्दांचा जार मधे मेंदू ही वेड्या शास्त्रज्ञांची (भविष्यात बघणारे,सामान्य माणसांना अकल्पनीय )कल्पना आहे. त्याचे पुष्टीकरण झाले नाही. अंतरजालावर शोध घेताना वरील माहीती कळाली. एके जागी तर हे लिहीले आहे. अनेक विज्ञान कल्पित कथांनंतर, परिस्थितीमध्ये एका वेड्या वैज्ञानिकाचा समावेश आहे जो एखाद्या व्यक्तीचा मेंदू शरीरातून काढून टाकू शकतो, जीवन टिकवून ठेवणाऱ्या द्रवाच्या व्हॅटमध्ये तो निलंबित करू शकतो आणि त्याचे न्यूरॉन्स एका सुपरकॉम्प्युटरशी वायरद्वारे जोडू शकतो जे त्याला समान विद्युत आवेग प्रदान करेल. ज्यांना मेंदू सामान्यतः प्राप्त करतो. [ २ ] अशा कथांनुसार, संगणक नंतर वास्तविकतेचे अनुकरण करत असेल (मेंदूच्या स्वतःच्या आउटपुटला योग्य प्रतिसादांसह) आणि "विस्फारित" मेंदूला पूर्णपणे सामान्य जाणीव अनुभव येत राहील, जसे की मूर्त मेंदू असलेल्या व्यक्तीचे अनुभव. , या वास्तविक जगातील वस्तू किंवा घटनांशी संबंधित नसताना. पुतनाम यांच्या मते , "ब्रेन-इन-ए-व्हॅट" (बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा किंवा निरर्थक आहे. सुरवातीलाच जर डिस्क्लेमर डकवले असते तर वाचकांचा दृष्टीकोन बदलला असता. (सामान्यशास्त्र विषयात पस्तीस गुण मिळवून पहील्या फटक्यात मॅट्रिक उत्तीर्ण झालेला - आघाव वाचक)

कुणी सहमत असेल किवां नसेल पण मला तरी असेच वाटते. त्यामुळेच आपले खालील विधान अप्रासंगीक वाटते. पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की!

टर्मीनेटर 14/08/2024 - 18:49
बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा किंवा निरर्थक आहे. सुरवातीलाच जर डिस्क्लेमर डकवले असते तर वाचकांचा दृष्टीकोन बदलला असता.
सहेब ते तेच तर करत नाहीत, म्हणून तर त्यांच्या कथांना भंपक म्हणावे लागते… असो… त्यांनी मिपा सोडण्याचा जाहिर केलेला निर्णय विचाराधीन आहे, बघूयात बहूमक काय म्हणते… माझ्या वैयक्तीक मते ते इथे रहावेत असे वाटते!

In reply to by टर्मीनेटर

माझे सुद्धा. क्लिष्ट विषय सोपे व मनोरंजक करून लिहीण्याची यांची हातोटी आहे. एक वेगळाच फ्लेवर..... @भागो, फार झाले तर काही दिवस कुंपणावर बसा.

In reply to by कर्नलतपस्वी

टर्मीनेटर 14/08/2024 - 19:09
त्यांनी जरूर लिहावे, वाचायला आवडेल! पण दोन (मोठ्या) भागांमध्ये किमान एक आठवंड्याचे अंतर असावे हे तत्व पाळले जावे.

भागो 14/08/2024 - 19:43
(अवांतर0 नेटवरूनच. संपादक मंडळींचा रोष पत्करून हे लिहित आहे, गुरुवर्य बाघा महाराजांनी म्हटले आहे ते खरेच आहे, "शेठली, जिसकी जैसी सोच!" अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या ज्या लिखाणाला संपादकांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती, ती पुढे जाऊन वाचकांनी डोक्यावर घेतली. अश्या काही कादंबऱ्या तर अभिजात म्हणून गणल्या गेल्या. उदा. "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरीला हात लावायला कोणी "संपादक" तयार नव्हता. लेखक आणि त्याचा एजंट निराश झाले होते. शेवटी मोटारगाड्यांची रिपेअर मॅन्युअल छापणाऱ्या --Chilton Publishing --प्रकाशकाने ही कथा प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. त्या आधी २३ "संपादकांनी" ही कथा नाकारली होती आणि trash केली होती. आज पर्यंत ह्या पुस्तकाच्या २० मिलिअन प्रती खपल्या आहेत! बारा भाषेत ही कथा भाषांतरित झाली आहे. शनी ग्रहाच्या टायटन नामक उपग्रहाच्या काही भागांना ह्या कथेतल्या कल्पित ग्रहाच्या भागांची नवे दिली गेली आहेत. "हॅरी पॉटर" J.K Rowling ही बारा "संपादकांनी" नाकारली होती. अखेरीस "ब्लूम्सबरी" च्या संपादकाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या आग्रहाखातीर ह्या कथेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन झाले. आता आपण असे म्हणू शकतो की आठ वर्षाची मुलगी, तिला काय अभिजात साहित्याची जाण? Joanne Harrisच्या Chocolat ची अशीच गोष्ट आहे. ही कथा इतक्या वेळा रिजेक्ट झाली की त्या पत्राची एकावर एक रचून लेखिकेने एक शिल्प तयार केले. James Joyceची Ulysses, ची ही हीच कहाणी आहे. ह्या कथेच्या पहिल्या आवृत्तीची एक प्रत काही वर्षांपूर्वी £275,000 ला विकली गेली. आता हा घ्या टी एस इलिअट-- जेव्हा ते फेबर आणि फेबर प्रकाशनाचा "संपादक" होता. "संपादक" झाल्यामुळे त्याचे विचार बदलले. ह्यांनीच जॉर्ज ऑर्वेलचे "अनिमल फार्म" नाकारले होते. जोसेफ हेलरचे कॅच-22 असेच कुणा अहंमन्य संपादकाने झादाकारले होते. आणि John le Carréची पहिली वहिली हेर कथा "The Spy Who Came in from the Cold" एका प्रकाशकाने दुसऱ्याला पाठवली, ".... ह्या लेखकात काही दम नाही. असा रिमार्क टाकून." हर्मन मेल्वील च्या मॉबी डिक चे नकारपत्र तर प्रसिद्ध आहे. संपादक लेखकाला लिहितो की "ह्या कथेत देवमाशाची गरज आहे काय?" तर माझ्या लेखक मित्रांनो तुमची कथा जरी कचऱ्याच्या डिजिटल टोपलीत गेली तरी निराश होऊ नका. काही असो मी माझी कथा पाठवणार आहेच. संपादक प्रसिद्ध करोत वा नाकारोत, वाचक वाचोत वा न वाचोत. कारण डॉ. सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः । उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ ‌

In reply to by भागो

Bhakti 14/08/2024 - 20:15
कॉलिंग कॉमी, . "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरी कॉमी ही साय फाय किंवा विज्ञान कथा नाहीये ना पण,असं तुम्ही कुठेतरी लिहिलं होतं ना? नक्की काय आहे ही? तिसरा भाग न पाहिल्याने माझं अजून काही ठाम मत नाहीये. (ड्युन सिनेमाचे दोन्ही भाग पाहिलेली साय-फाय सिनेमा फॅन ;))

भागो 14/08/2024 - 19:55
एकूण असा प्रॉब्लेम आहे तर! पण इथेच एका फर्मान आली ने उगीच straw-man गिरी करून मला देहदंडाची सजा सुनावली होती. म्हणून मी इथून जाण उचित असा विचार करून मालकांना खरड लिहिली होती कानाच्याही विरुद्ध तक्रार न करता माझे सदस्यत्व रद्द करावे अशी विनंती केली होती. त्याला आता दोन दिवस झाले असावेत. ठीक आहे. आपण जी शिक्षा सुनावणार ती मानायलाच पाहिजे. इत्यलम||

In reply to by भागो

गवि 14/08/2024 - 20:02
अहो तुम्ही लिखाणावर लक्ष केंद्रित करा. किती विचलित होताय. टीका झाली तसे चांगले अभिप्राय देखील आले ना? मग कोण शिक्षा सुनवते आहे की जी मानायला पाहिजे वगैरे? तुम्हाला इथे येणाऱ्या काही प्रतिसादांतून तरी आनंद मिळत असेल तर लिहीत रहा. टीका झाली की सर्वच शून्य असे नसते.

In reply to by गवि

भागो 14/08/2024 - 21:45
आभार गवि. हो आत्ता पर्यंत सगळे चांगलेच प्रतिसाद मिळत आले. त्याबद्दल मी मिपाचा ॠणी राहीन. आज मात्र एकदम पारडे फिरले. का? कल्पना नाही. माझी भूमिका विषद करायची ईच्छा मेली. पण माझ्या विषयी दोन शब्द. १)महाराष्ट्राचा भुसावळ, खापरखेडा,कोराडी आणि भारतातल्या अनेक औष्णिक विद्युत प्रकालापांचे सिस्टीम डिझाईन मी केले आहे . मी 600MWचे सिंगल युनिट कोल्ड स्टेट मधून फुल लोड आणू शकतो. २)आयुका पुणे ने मागे विज्ञानकथा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात माझी "समांतर विश्वात पक्की" ही कथा यशस्वी झाली. आता आयुका म्हणजे? असे नका विचारू. आणि आज इथे माझे "inquisition" झाले. लिहीत राहीन दत्ताजी प्रमाणे "आयडी सलामत तो कथा पचास.'

In reply to by भागो

नठ्यारा 14/08/2024 - 22:50
कोळसा औष्मिक विद्युन्निर्मिती ( कोल बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन ) बद्दल कुतूहल आहे. काय संरचना केलीत? बंब, नियंत्रक की आजून काही? एखादा लेख लिहाच. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

भागो 14/08/2024 - 23:29
प्लांट ऑपरेशन आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, प्लांट कंट्रोल. लिहिण्यासारखे खूप आहे सर. खास तुमच्यासाठी लिहीन. लाईटनिंग स्ट्राईक ओंन ट्रान्स्मिशन लाईन्स माझा स्पेशल इंटरेस्ट. आता सगळे विसरण्यात जम्म. पण पुस्तके अजून ठेवली आहेत. ५००० रु ची पुस्त्स्क १० रुपये किलो भावाने विकता नाही येत.

In reply to by भागो

नठ्यारा 15/08/2024 - 01:32
भागो, माझ्यासाठी लिहाल हे वाचून आनंद झाला. तन्निमित्त धन्यवाद. जगाला कळू द्या तुमच्या लेखात कितीही कल्पनाविलास असला तरी तुम्ही स्वत: वस्तुस्थितीशी व्यवस्थितपणे परिचित आहात. आ.न., -ना.न.

In reply to by भागो

टर्मीनेटर 14/08/2024 - 23:21
आणि आज इथे माझे "inquisition" झाले.
???? कोणी केले बुवा? आणि जर तुम्ही म्हणता तसे झाले असल्यास त्यात तुमचा स्वता:चा सहभाग किती होता त्याचे पुनर्वालोकन करावे हि विनंती!

In reply to by भागो

कंजूस 15/08/2024 - 08:53
येऊ द्या. मी या विज निर्मिती आणि वितरण विषय जाणण्यास उत्सुक आहे. लेख अवश्य टाका. तांत्रिक/ तंत्रज्ञान लेख मला आवडतात. मी घरातले वायरिंग, बोर्ड इत्यादी करू शकतो आणि करतो. हाई व्होल्टेज ट्रान्समिशन चांगला विषय आहे. कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच. प्रतिसाद येतात तेव्हा कोण काय म्हणतात काय विचार करतात हे कळते. न लिहिल्याने हे कळत नाही. टाचणी डोक्याकडून धरायची टोकाकडून धरल्यास टोचते. माध्यमांचा पूर्ण वापर करा. मालकांनी संस्थळ चालू ठेवले आहे निरपेक्ष. आज आपण काही शोधायला गेलो इंटरनेट माध्यमातून तर अगणित माहिती समोर येते ती इंग्रजीत. मराठीसाठी हीच जागा. माझ्या समाधानासाठी मी लिहितो असं म्हणण्यापेक्षा मी असा विचार करतो की आज माझ्या डायरीत मी काही लिहिले आहे ते माझ्याकडेच राहील. पण इथले लेखन दूरवर पोहोचेल शिवाय पुढच्या पिढीतही पोहोचेल.

In reply to by कंजूस

भागो 15/08/2024 - 09:26
आभार. आपल्याकडे शास्त्रज्ञ क्वचितच सामान्य जणांसाठी लिहितात. मला माहित असलेले अपवाद डॉ.नारळीकर , डॉ बाळ फोंडके, आशिष महाबळ. अजूनही असतील. पण एकूण हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच. महाराष्ट्र की जनसंख्या सन २०११ में ११,२३,७२,९७२ थी, विश्व में सिर्फ़ ग्यारह ऐसे देश हैं जिनकी जनसंख्या महाराष्ट्र से ज़्यादा है। इस राज्य का निर्माण १ . आंतर जालावरून बरका. जर्मनी, फ्रांस, इंग्लंड यांची लोकसंख्या पहा. ते देश कुठे आहेत? आणि आपली मायमराठी. असे का बरे? कालच्या घमासानमध्ये याची उत्तरे दडलेली आहेत . आता केव्हा लिहीन काय माहित.

In reply to by भागो

कंजूस 15/08/2024 - 10:32
खरंय. पण अगदी शास्त्रज्ञांनीच लिहावं असं काही नाही. तिथे काम करणारेही लिहू शकतात. कारण सामान्य लोकांना किंवा त्या क्षेत्रातील नसलेल्यांनाही जाणून घ्यायचं असतं काम कसं चालतं. ऐसी अक्षरेवर एक आयडी होता. रेल्वेतून कोळशाच्या वाफेच्या एंजिनांचा आणि नंतर डिझेल, इलेक्ट्रिकचा अनुभव असलेला. त्यांनी एक लेख लिहिला आणि नंतर काही लिहिले नाही.

मिसळपाव 14/08/2024 - 20:42
हात - पाय कापावा लागल्यानंतर अशा लोकाना तो, आता नसलेला, हात/पाय दुखतोय/ जळजळतोय असा भास होतो. बर्‍याच जणाना होतो. भास म्हणतोय कारण तो अवयव तर नाहीये पण त्या लोकाना मात्र वेडंपिसं करणारा अनुभव असतो तो.

In reply to by मिसळपाव

कंजूस 15/08/2024 - 10:38
पेनचा अनुभव दातांची कवळी लावणाऱ्यांनाही येतो. चिंच खाताना खोटे दातही शिवशिवतात. एक रशियन सैनिक वैमानिक विमान अपघातात पाय गमावून बसल्यावर नोकरीतून डच्चू मिळतो. तो खोटे पाय लावून नाच शिकायला जातो . पेनचा अनुभव घेत शिकतो आणि नंतर एकदा युद्धात यशस्वीपणे विमानही चालवतो ही रशियन कथा आठवली.

In reply to by कंजूस

गवि 15/08/2024 - 10:48
अवयव कापला किंवा काढला तरच हा अनुभव येतो असे नव्हे तर पूर्ण शंभर टक्के लोकल ॲनेस्थेशिया एका पूर्ण हाताला / पायाला मुळापासून दिलेला असला तरी हा अनुभव येऊ शकतो. आणि ती भूल दीर्घकाळ (दिवस दोन दिवस) टिकेल अशी असला की हे फँटम लिम्ब अधिकच जास्त वेळ त्रास देऊ शकते. म्हणजे हात पोटावर आहे असे भासणे, तिथे पंजाला खाज येते आहे असे भासणे, कोणी हात धरून ठेवला आहे असे उबदार फिलिंग, हात उचलला आहे आणि हवेतच धरून ठेवला आहे असे वाटणे (आणि रग लागली तरी प्रत्यक्षात तो खाली घेता येत नाहीये) असे अनेक प्रकार होऊ शकतात. हे सर्व केवळे मेंदूत प्रत्यक्षात हात भलतीकडेच कुठेतरी असतो. म्हणजे सर्जरी साठी आडवा ताणून बांधून ठेवलेला किंवा बेडवर. वळून हाताकडे पाहिले की तो असा पूर्ण वेगळाच कुठेतरी असलेला बघून धडकीच भरते..

In reply to by गवि

भागो 15/08/2024 - 12:02
हा प्रकार मी प्रथम आर्थर हेलीच्या "final diagnosis" ह्या कथेत वाचल्याचे आठवले.. रोग्याचा पाय कापायचे शल्यकर्म झाल्यावर रोगी शुद्धीवर येतो. आणि त्याच्या कापलेल्या पायाला खाज सुटते. (म्हणजे अशी त्याला फीलिंग येते म्हणा ) मग डॉक्टर त्याचा पाय जिथे ठेवला असतो तिथे जाऊन पायाला खाजवतो तेव्हा रोग्याचे समाधान होते. कुणाला आठवत असेल तर पुष्टी करा.

In reply to by गवि

मिसळपाव 15/08/2024 - 20:17
असा अनुभव तात्पुरता पण येऊ शकतो माहीती नव्हतं. म्हणजे मेंदूला "आत्तापर्यंत असलेला शरीराचा भाग आता सापडत नाहीये" हा प्रकार त्रासदायक असतो. पुढची पायरी - आपण हाता-पायाबद्दल, बाह्य अवयवांबद्दल बोलतोय. दुखतोय / जळजळतोय / खाज सुटल्येय / रग लागल्येय अशा भावना ज्यांच्याबद्दल असतात त्याबद्दल. कॅन्सरग्रस्त किडनी काढून टाकल्येय, गर्भाशय काढून टाकलंय अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्यावर पण ब्रेनला त्यांची उणीव जाणवत असेल का?

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 15/08/2024 - 10:56
पेनचा अनुभव दातांची कवळी लावणाऱ्यांनाही येतो. चिंच खाताना खोटे दातही शिवशिवतात.
ऑ... ऐकावे ते नवलंच!

इनक्वीझिशन, देहदंड असे जडव्यागळ शब्द वापरलेत म्हणून म्हणतो. बाकी तुम्ही क्वांटम फिजिक्स, सिस्टीम डिझाईन तत्सम आशा कठीण विषयावर लिहीलेत तर सर्व सामान्य माझ्या सारखे अल्पमती वाचक काही शंका कुशंका काढणारच. ते मनाला लावून घेऊ नका.

कंजूस 15/08/2024 - 13:45
आता मोठा मेंदू {माणसाचा} वाडग्यात इतकी प्रगती झाली आहे. विज्ञानात किंवा साहित्यात. शंभर वर्षांनी डासाचा मेंदू टाचणीच्या डोक्यावर ठेवून त्यांच्याशी बोलतील.

नठ्यारा 15/08/2024 - 19:23
कंजूसकाका,
कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच.
हेच म्हणतो. मराठीतून लिहिलेलं सुकर वाटतं व आवडतं. जरी इंग्रजी समजायचा वांधा नसला तरीही. आ.न., -ना.न.
लेखनविषय:
ब्रेन इन अ व्हॅट! क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत!

BIV-१

भागो ·

भागो 12/08/2024 - 08:54
संपादक महाशय, ह्या कथेत थोडा टेक्निकल लोचा झाला आहे, ही कथा मी पुन्हा लिहित आहे. तेव्हा कृपा करून ही कथा डिलीट केलीत तर उपकार होतील. आ. न. भागो.

भागो 12/08/2024 - 08:54
संपादक महाशय, ह्या कथेत थोडा टेक्निकल लोचा झाला आहे, ही कथा मी पुन्हा लिहित आहे. तेव्हा कृपा करून ही कथा डिलीट केलीत तर उपकार होतील. आ. न. भागो.
लेखनविषय:
गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.

परबची अजब कहाणी---६

भागो ·

खुपच भारी. कथा वाचताना मला सुद्धा कधी परब,कधी फ्रेनी तर सरपोतदार आहे असे वाटत होते. म्हणजे कधी स्क्रिझो तर कधी सामान्य. प्रवाही कथा.

खुपच भारी. कथा वाचताना मला सुद्धा कधी परब,कधी फ्रेनी तर सरपोतदार आहे असे वाटत होते. म्हणजे कधी स्क्रिझो तर कधी सामान्य. प्रवाही कथा.
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---६ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) (भाग—५ https://www.misalpav.com/node/52373) (माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे. ह्या नंतर कथा काय वळण घेते, परब सारीकेचा खून का करतो? हे मलाही माहित नाही. कारण परबने मला पाठवलेला दस्तावेज एव्हढाच आहे. तेव्हा मी तरी काय लिहिणार? पण ह्या कथेचा शेवट काय होणार आहे त्याचा अंदाज मी करू शकतो.

परबची अजब कहाणी---५

भागो ·
लेखनविषय:
परबची अजब कहाणी---५ ( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) (भाग—४ https://www.misalpav.com/node/52367) फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला. त्यांचा प्रतिनिधी माझी भेट घ्यायला आला होता. तो साधारण चाळीशीतला असावा. किंचित स्थूल. बोलणे गोड आर्जवी. ह्याला मी दोन चार वेळा पाहिला होता. पण हा “त्यांचा” माणूस होता अशी कल्पनाही कधी आली नव्हती. “मी गजानन सदावर्ते.” मला हसू आले.

कृष्णाच्या गोष्टी-८

Bhakti ·

Bhakti 24/07/2024 - 20:44
प्रचेतस याचा योग्य अनुवाद सांगा.
रक्षणाद्धर्मराजस्य सत्यस्य परिपालनात्। शत्रूणां क्षपणाच्चैव स्वकर्मनिरताः प्रजाः ।।१।। बलीनां सम्यगादानाद्धर्मतश्चानुशासनात्। निकामवर्षी पर्जन्यः स्फीतो जनपदोऽ भवत्।।२ सर्वारम्भाः सुप्रवृत्ता गोरक्षा कर्षणं वणिक् विशेषात्सर्वमेवैतत्संजज्ञे राजकर्मणः ।।३ दस्युभ्यो वञ्चकेभ्यो वा राजन्प्रति परस्परम् ।। राजवल्लभतश्चैव नाश्रूयन्त मृषा गिरः ।॥४ अवर्षं चातिवर्षं च व्याधिपावकमूर्च्छनम्। सर्वमेतत्तदा नासीद्धर्मनित्ये युधिष्ठिरे ।।५ प्रियं कर्तुमुपस्यातुं बलिकर्म स्वभावजम्। अधिहर्तुं नृपा जग्मुर्नान्यैः कार्यः कथंचन ।।६ धम्यैर्धनागमैस्तस्य ववृधे निचयो महान् । कर्तुं यस्य न शक्येत क्षयो वर्षशतैरपि।।७ (म. भा. स. प. अ. ३३) ।
युधिष्ठिर राज्याविषयहा श्लोक शोधत होते,आता सापडला.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 21:26
सत्याचे परिपालन करून धर्मराज राज्य करीत असतां त्याच्या राष्ट्रात शत्रू आणि चोरांचे भय राहिलें नव्हतें. सर्व प्रजा स्वकर्मात तत्पर असून तो प्रजेचे अनुशासनपूर्वक पालन करून धर्मपूर्वक राज्यव्यवस्था पहात असे. त्याच्या राज्यांत योग्य समयीं विपुल पर्जन्यवृष्टि होत असल्यामुळे तृणधान्यांची पूर्ण समृद्धि होती. गोरक्षण, कृषि, आणि वाणिज्य हे सर्व व्यवहार स्वतःला व परक्यांनाही हितावह होतील, असेच चालत असत, राजाच्या पुण्यकर्मामुळेच ही सर्व सुव्यवस्था होती. ह्या धर्मात्म्या राजाच्या राष्ट्रांत दस्यु, लबाड किंवा राजाचे आवडत्या भाटांच्या मुखांतून कधीं खोटे संभाषण ऐकू येत नसे. सर्वही प्रजाजन राजासारखेच सत्य वदनी होते. स्वभावतः दुष्ट असलेले इतर लोकही असत्य आचरण चरण करीत नसत. अतिवृष्टि, अनावृष्टि, रोग व अग्निप्रलय इत्यादि देवी आपत्तींचा त्या राष्ट्रांत सर्वथा अभाव झाला होता. धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:39
वाह! सुरेख!
धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.
आभारच 😊 ऑनलाईन खुपचं मजेशीर अनुवाद होता.. ;)

In reply to by भागो

प्रचेतस 24/07/2024 - 21:39
द्रौपदीचे स्वयंवर होते त्यामुळे तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच. त्यामुळे कर्णावर अन्याय झाला असे म्हणता येत नाही, स्वयंवर न मानता पणाच्या दृष्टीनकोनातून बघितल्यास लावलेला पण वीर्यशुल्का पद्धतीचा होता. मात्र तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार तो क्षत्रियांसाठीच राखीव होता. ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा उच्च समजले जात (विश्वामित्राला राजर्षीतून ब्रह्मर्षी होणे किती अवघड गेले हे तर प्रसिद्धच आहे) त्यामुळे ब्राह्मण वेशातील अर्जुन पणास चालून गेला असावा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:42
पण पुस्तकात तर असे लिहिले आहे,
त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल" हे आव्हान विलक्षण होते.
म्हणजे याचा संदर्भ/संबंध चुकीचा वाटतोय.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 22:02
ह्या संदर्भाचा मूळ श्लोक असा > एतत्कर्ता कर्म सुदुष्करं यः; कुलेन रूपेण बलेन युक्तः | तस्याद्य भार्या भगिनी ममेयं; कृष्णा भवित्री न मृषा ब्रवीमि || उत्तम कूल, रूप आणि बलाने युक्त असणारा जो कोणी हे दुष्कर कर्म करील त्याचीच माझी भगिनी कृष्णा पत्नी होईल हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 22:12
ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष
. खरचं की!

In reply to by प्रचेतस

कॉमी 25/07/2024 - 17:44
कर्ण क्षत्रिय आहे हे त्यांना नक्की माहित नव्हते. आधीही दुर्योधन कर्णास राजा करतो ते तो क्षत्रिय आहे हे नक्की माहित असून नव्हे, तर त्याचे गुण आणि रूप पाहता तो सूतपुत्र असूच शकत नही असा तर्क करत. त्यामुळे दुर्योधन सोडल्यास इतर लोकं कर्णाला अजूनही सूतपुत्र मानत असावीत, असे म्हणता येईल काय?

In reply to by कॉमी

प्रचेतस 25/07/2024 - 18:09
जिथे खुद्द यादवकुळालाच निम्न दर्जाचे मानत ह्याशिवाय श्रीकृष्णाला तर गवळीच असे बहुतेक सारे क्षत्रिय मानत तिथं कर्णाला क्षत्रिय कुणी मानत असेल असे अजिबात वाटत नाही. दुर्योधनाने अंगदेशाचे राज्य कर्णाला दिले होते पण तो केवळ नामधारी राजा राहिला होता असे दिसते, त्याचे संपूर्ण वास्तव्य हस्तिनपुरातच होते. तसाही राजा धृतराष्ट्रच असताना कर्णाला दुर्योधनाने परस्पर राज्य देण्यातही तसा काहीच अर्थ नव्हता.

In reply to by प्रचेतस

भागो 24/07/2024 - 22:08
तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच.>> मग स्वयन्वराचे नाटक कशासाठी.? महाभारताच्या काही निवडक काळ्या अध्यायापैकी हा एक प्रसंग. अर्थात जगातील सर्वश्रेष्ठ व्यासमहर्षिन्च्या प्रतिभेला योग्यच आहे. म्हणूनच महाभारत हे सर्वश्रेष्ठ काव्य आहे.

In reply to by भागो

Bhakti 24/07/2024 - 22:17
अजून एक काळा प्रसंग खांडवी वन दाह आहे का? असे संदर्भ शोधतांना अनेक ठिकाणी उल्लेख आहे.जगातील पहिला इकोसाइड ?असाही एका ठिकाणी उल्लेख आहे.परंतू त्याकाळी इकोलॉजी ही संकल्पना थोडीच असणार.आताही शेतीसाठी अशाप्रकारे घनदाट अरण्य जाळून जमीन मिळवली जाते ‌

In reply to by भागो

प्रचेतस 25/07/2024 - 06:37
हा काळा अध्याय आहे असं अजिबात वाटत नाही. स्वयंवराच्या आधी नियमांचे श्लोक पुरेसे बोलके आहेत जे मी खाली उद्धृत केलेच आहेत. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच ह्या घटनांकडे पाहणे योग्य ठरावे. महाभारतात वर्णव्यवस्था होतीच.

छान लिहीता अहात. प्रचेतस चे निरूपण लेख आणखीन माहितीपूर्ण करत आहे. पुस्तकाचे डिटेल्स कळाले तर प्रत्यक्ष वाचता येईल. बकेट मधे टाकले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/07/2024 - 10:57
कर्नलकाका हे पुस्तक मनोरमा प्रकाशनचे आहे.लेखक डॉ प्रा राम बिवलकर यांचा भगवान् श्रीकृष्णाचा एक चिकित्सक अभ्यास' १९९२ला हा शोधनिबंध/प्रबंध विषय होता.तो त्यांनी 'शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा ' या नावाने पुस्तक रूपानें १९९५ ला प्रकाशित केला. दुसरी आवृत्ती १९९८ ला प्रकाशित आहे. पण ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध दिसत नाही आणि प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात आहे का? हे माहिती करून घ्यावे लागेल. तुम्हांला जर मिळाले तर माझ्यासाठी एक प्रत घ्या प्लीज 😀 व्यासांनंतर मिपारत्न प्रचेतसच महाभारत फुलवून सांगू शकतील 😃 त्यांनी महाभारताचे वर्ग सुरू केले तर मी नक्कीच ॲडमिशन घेईल ;)

In reply to by बाबुराव

Bhakti 26/07/2024 - 10:30
नाही ना! लेखक डोंबिवलीचे आहेत.थेट लेखक , कुटुंबीय,मनोरमा प्रकाशनच आता हे पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतील.नाहीतर ठाणे, डोंबिवलीचे, कोल्हापूर या सार्वजनिक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले.
ह्या "सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम होते " ह्या विधानाला आधार काय ? तत्र चङ्क्रम्यमाणौ तौ वासुदेवसुतां शुभाम् | अलङ्कृतां सखीमध्ये भद्रां ददृशतुस्तदा ||१४|| दृष्ट्वैव तामर्जुनस्य कन्दर्पः समजायत | तं तथैकाग्रमनसं कृष्णः पार्थमलक्षयत् ||१५|| अथाब्रवीत्पुष्कराक्षः प्रहसन्निव भारत | वनेचरस्य किमिदं कामेनालोड्यते मनः ||१६|| ममैषा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा | यदि ते वर्तते बुद्धिर्वक्ष्यामि पितरं स्वयम् ||१७|| अर्जुन उवाच|| दुहिता वसुदेवस्य वासुदेवस्य च स्वसा | रूपेण चैव सम्पन्ना कमिवैषा न मोहयेत् ||१८|| कृतमेव तु कल्याणं सर्वं मम भवेद्ध्रुवम् | यदि स्यान्मम वार्ष्णेयी महिषीयं स्वसा तव ||१९|| प्राप्तौ तु क उपायः स्यात्तद्ब्रवीहि जनार्दन | आस्थास्यामि तथा सर्वं यदि शक्यं नरेण तत् ||२०|| वासुदेव उवाच|| स्वयंवरः क्षत्रियाणां विवाहः पुरुषर्षभ | स च संशयितः पार्थ स्वभावस्यानिमित्ततः ||२१|| प्रसह्य हरणं चापि क्षत्रियाणां प्रशस्यते | विवाहहेतोः शूराणामिति धर्मविदो विदुः ||२२|| स त्वमर्जुन कल्याणीं प्रसह्य भगिनीं मम | हर स्वयंवरे ह्यस्याः को वै वेद चिकीर्षितम् ||२३|| इथे सरळ सरळ लिहिलं आहे की सुभद्रेअला पाहुन अर्जुन कामवश झाला . त्याचा कडे पाहुन कृष्ण हसुन म्हणाला की अरे माझी बहीण आहे ती ! तुमा आवडाली असेल तर तुझा विवाह लाऊन देतो ! (विचार करा, आजच्याकाळात तुम्ही तुमच्या मैत्राच्या बहिणीकडे पाहुन 'कामवश' झालात अन ते मित्राच्या लक्षात आले तर काय राडा होईल !) इतकेच नव्हे तर पुढे अर्जुन स्वतःहुन म्हणतो - की ही मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ते सांग , मी काय वाट्टेल ते करेन! आणि मग पुढे कृष्ण म्हणतो की - क्षत्रियांना स्वयंवर उचित आहे मात्र पोरगी पळवुन नेऊन लग्न करणे हे त्याहुन जास्त उत्तम आहे ! त्यामुळे तु हिला पळवुनच ने, कारण स्वयंवराला उभे केले तर ही कोणाच्या गळ्यात माळ घालेल कोण जाणे , ह्या बायकांचे काहीही सांगता येत नाही ! तस्मात माझ्या आकलनानुसार सुभद्रा अर्जुन प्रेम वगैरे ह्या नंतर रचलेल्या आख्यायिका असाव्यात , अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/07/2024 - 13:49
व्यवस्थित उकल केली आहे.तुम्ही आणि प्रचेतस तज्ञ हेच
अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !
सांगत असाल तर हेच असावे. बाकी लेखक याप्रमाणेच सौम्य ह्रदयाचे असल्याने सरळ उघडपणे काही गोष्टी मान्य करीत नसावेत 😄

Bhakti 24/07/2024 - 20:44
प्रचेतस याचा योग्य अनुवाद सांगा.
रक्षणाद्धर्मराजस्य सत्यस्य परिपालनात्। शत्रूणां क्षपणाच्चैव स्वकर्मनिरताः प्रजाः ।।१।। बलीनां सम्यगादानाद्धर्मतश्चानुशासनात्। निकामवर्षी पर्जन्यः स्फीतो जनपदोऽ भवत्।।२ सर्वारम्भाः सुप्रवृत्ता गोरक्षा कर्षणं वणिक् विशेषात्सर्वमेवैतत्संजज्ञे राजकर्मणः ।।३ दस्युभ्यो वञ्चकेभ्यो वा राजन्प्रति परस्परम् ।। राजवल्लभतश्चैव नाश्रूयन्त मृषा गिरः ।॥४ अवर्षं चातिवर्षं च व्याधिपावकमूर्च्छनम्। सर्वमेतत्तदा नासीद्धर्मनित्ये युधिष्ठिरे ।।५ प्रियं कर्तुमुपस्यातुं बलिकर्म स्वभावजम्। अधिहर्तुं नृपा जग्मुर्नान्यैः कार्यः कथंचन ।।६ धम्यैर्धनागमैस्तस्य ववृधे निचयो महान् । कर्तुं यस्य न शक्येत क्षयो वर्षशतैरपि।।७ (म. भा. स. प. अ. ३३) ।
युधिष्ठिर राज्याविषयहा श्लोक शोधत होते,आता सापडला.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 21:26
सत्याचे परिपालन करून धर्मराज राज्य करीत असतां त्याच्या राष्ट्रात शत्रू आणि चोरांचे भय राहिलें नव्हतें. सर्व प्रजा स्वकर्मात तत्पर असून तो प्रजेचे अनुशासनपूर्वक पालन करून धर्मपूर्वक राज्यव्यवस्था पहात असे. त्याच्या राज्यांत योग्य समयीं विपुल पर्जन्यवृष्टि होत असल्यामुळे तृणधान्यांची पूर्ण समृद्धि होती. गोरक्षण, कृषि, आणि वाणिज्य हे सर्व व्यवहार स्वतःला व परक्यांनाही हितावह होतील, असेच चालत असत, राजाच्या पुण्यकर्मामुळेच ही सर्व सुव्यवस्था होती. ह्या धर्मात्म्या राजाच्या राष्ट्रांत दस्यु, लबाड किंवा राजाचे आवडत्या भाटांच्या मुखांतून कधीं खोटे संभाषण ऐकू येत नसे. सर्वही प्रजाजन राजासारखेच सत्य वदनी होते. स्वभावतः दुष्ट असलेले इतर लोकही असत्य आचरण चरण करीत नसत. अतिवृष्टि, अनावृष्टि, रोग व अग्निप्रलय इत्यादि देवी आपत्तींचा त्या राष्ट्रांत सर्वथा अभाव झाला होता. धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:39
वाह! सुरेख!
धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.
आभारच 😊 ऑनलाईन खुपचं मजेशीर अनुवाद होता.. ;)

In reply to by भागो

प्रचेतस 24/07/2024 - 21:39
द्रौपदीचे स्वयंवर होते त्यामुळे तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच. त्यामुळे कर्णावर अन्याय झाला असे म्हणता येत नाही, स्वयंवर न मानता पणाच्या दृष्टीनकोनातून बघितल्यास लावलेला पण वीर्यशुल्का पद्धतीचा होता. मात्र तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार तो क्षत्रियांसाठीच राखीव होता. ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा उच्च समजले जात (विश्वामित्राला राजर्षीतून ब्रह्मर्षी होणे किती अवघड गेले हे तर प्रसिद्धच आहे) त्यामुळे ब्राह्मण वेशातील अर्जुन पणास चालून गेला असावा.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 21:42
पण पुस्तकात तर असे लिहिले आहे,
त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल" हे आव्हान विलक्षण होते.
म्हणजे याचा संदर्भ/संबंध चुकीचा वाटतोय.

In reply to by Bhakti

प्रचेतस 24/07/2024 - 22:02
ह्या संदर्भाचा मूळ श्लोक असा > एतत्कर्ता कर्म सुदुष्करं यः; कुलेन रूपेण बलेन युक्तः | तस्याद्य भार्या भगिनी ममेयं; कृष्णा भवित्री न मृषा ब्रवीमि || उत्तम कूल, रूप आणि बलाने युक्त असणारा जो कोणी हे दुष्कर कर्म करील त्याचीच माझी भगिनी कृष्णा पत्नी होईल हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष.

In reply to by प्रचेतस

Bhakti 24/07/2024 - 22:12
ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष
. खरचं की!

In reply to by प्रचेतस

कॉमी 25/07/2024 - 17:44
कर्ण क्षत्रिय आहे हे त्यांना नक्की माहित नव्हते. आधीही दुर्योधन कर्णास राजा करतो ते तो क्षत्रिय आहे हे नक्की माहित असून नव्हे, तर त्याचे गुण आणि रूप पाहता तो सूतपुत्र असूच शकत नही असा तर्क करत. त्यामुळे दुर्योधन सोडल्यास इतर लोकं कर्णाला अजूनही सूतपुत्र मानत असावीत, असे म्हणता येईल काय?

In reply to by कॉमी

प्रचेतस 25/07/2024 - 18:09
जिथे खुद्द यादवकुळालाच निम्न दर्जाचे मानत ह्याशिवाय श्रीकृष्णाला तर गवळीच असे बहुतेक सारे क्षत्रिय मानत तिथं कर्णाला क्षत्रिय कुणी मानत असेल असे अजिबात वाटत नाही. दुर्योधनाने अंगदेशाचे राज्य कर्णाला दिले होते पण तो केवळ नामधारी राजा राहिला होता असे दिसते, त्याचे संपूर्ण वास्तव्य हस्तिनपुरातच होते. तसाही राजा धृतराष्ट्रच असताना कर्णाला दुर्योधनाने परस्पर राज्य देण्यातही तसा काहीच अर्थ नव्हता.

In reply to by प्रचेतस

भागो 24/07/2024 - 22:08
तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच.>> मग स्वयन्वराचे नाटक कशासाठी.? महाभारताच्या काही निवडक काळ्या अध्यायापैकी हा एक प्रसंग. अर्थात जगातील सर्वश्रेष्ठ व्यासमहर्षिन्च्या प्रतिभेला योग्यच आहे. म्हणूनच महाभारत हे सर्वश्रेष्ठ काव्य आहे.

In reply to by भागो

Bhakti 24/07/2024 - 22:17
अजून एक काळा प्रसंग खांडवी वन दाह आहे का? असे संदर्भ शोधतांना अनेक ठिकाणी उल्लेख आहे.जगातील पहिला इकोसाइड ?असाही एका ठिकाणी उल्लेख आहे.परंतू त्याकाळी इकोलॉजी ही संकल्पना थोडीच असणार.आताही शेतीसाठी अशाप्रकारे घनदाट अरण्य जाळून जमीन मिळवली जाते ‌

In reply to by भागो

प्रचेतस 25/07/2024 - 06:37
हा काळा अध्याय आहे असं अजिबात वाटत नाही. स्वयंवराच्या आधी नियमांचे श्लोक पुरेसे बोलके आहेत जे मी खाली उद्धृत केलेच आहेत. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच ह्या घटनांकडे पाहणे योग्य ठरावे. महाभारतात वर्णव्यवस्था होतीच.

छान लिहीता अहात. प्रचेतस चे निरूपण लेख आणखीन माहितीपूर्ण करत आहे. पुस्तकाचे डिटेल्स कळाले तर प्रत्यक्ष वाचता येईल. बकेट मधे टाकले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/07/2024 - 10:57
कर्नलकाका हे पुस्तक मनोरमा प्रकाशनचे आहे.लेखक डॉ प्रा राम बिवलकर यांचा भगवान् श्रीकृष्णाचा एक चिकित्सक अभ्यास' १९९२ला हा शोधनिबंध/प्रबंध विषय होता.तो त्यांनी 'शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा ' या नावाने पुस्तक रूपानें १९९५ ला प्रकाशित केला. दुसरी आवृत्ती १९९८ ला प्रकाशित आहे. पण ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध दिसत नाही आणि प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात आहे का? हे माहिती करून घ्यावे लागेल. तुम्हांला जर मिळाले तर माझ्यासाठी एक प्रत घ्या प्लीज 😀 व्यासांनंतर मिपारत्न प्रचेतसच महाभारत फुलवून सांगू शकतील 😃 त्यांनी महाभारताचे वर्ग सुरू केले तर मी नक्कीच ॲडमिशन घेईल ;)

In reply to by बाबुराव

Bhakti 26/07/2024 - 10:30
नाही ना! लेखक डोंबिवलीचे आहेत.थेट लेखक , कुटुंबीय,मनोरमा प्रकाशनच आता हे पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतील.नाहीतर ठाणे, डोंबिवलीचे, कोल्हापूर या सार्वजनिक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले.
ह्या "सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम होते " ह्या विधानाला आधार काय ? तत्र चङ्क्रम्यमाणौ तौ वासुदेवसुतां शुभाम् | अलङ्कृतां सखीमध्ये भद्रां ददृशतुस्तदा ||१४|| दृष्ट्वैव तामर्जुनस्य कन्दर्पः समजायत | तं तथैकाग्रमनसं कृष्णः पार्थमलक्षयत् ||१५|| अथाब्रवीत्पुष्कराक्षः प्रहसन्निव भारत | वनेचरस्य किमिदं कामेनालोड्यते मनः ||१६|| ममैषा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा | यदि ते वर्तते बुद्धिर्वक्ष्यामि पितरं स्वयम् ||१७|| अर्जुन उवाच|| दुहिता वसुदेवस्य वासुदेवस्य च स्वसा | रूपेण चैव सम्पन्ना कमिवैषा न मोहयेत् ||१८|| कृतमेव तु कल्याणं सर्वं मम भवेद्ध्रुवम् | यदि स्यान्मम वार्ष्णेयी महिषीयं स्वसा तव ||१९|| प्राप्तौ तु क उपायः स्यात्तद्ब्रवीहि जनार्दन | आस्थास्यामि तथा सर्वं यदि शक्यं नरेण तत् ||२०|| वासुदेव उवाच|| स्वयंवरः क्षत्रियाणां विवाहः पुरुषर्षभ | स च संशयितः पार्थ स्वभावस्यानिमित्ततः ||२१|| प्रसह्य हरणं चापि क्षत्रियाणां प्रशस्यते | विवाहहेतोः शूराणामिति धर्मविदो विदुः ||२२|| स त्वमर्जुन कल्याणीं प्रसह्य भगिनीं मम | हर स्वयंवरे ह्यस्याः को वै वेद चिकीर्षितम् ||२३|| इथे सरळ सरळ लिहिलं आहे की सुभद्रेअला पाहुन अर्जुन कामवश झाला . त्याचा कडे पाहुन कृष्ण हसुन म्हणाला की अरे माझी बहीण आहे ती ! तुमा आवडाली असेल तर तुझा विवाह लाऊन देतो ! (विचार करा, आजच्याकाळात तुम्ही तुमच्या मैत्राच्या बहिणीकडे पाहुन 'कामवश' झालात अन ते मित्राच्या लक्षात आले तर काय राडा होईल !) इतकेच नव्हे तर पुढे अर्जुन स्वतःहुन म्हणतो - की ही मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ते सांग , मी काय वाट्टेल ते करेन! आणि मग पुढे कृष्ण म्हणतो की - क्षत्रियांना स्वयंवर उचित आहे मात्र पोरगी पळवुन नेऊन लग्न करणे हे त्याहुन जास्त उत्तम आहे ! त्यामुळे तु हिला पळवुनच ने, कारण स्वयंवराला उभे केले तर ही कोणाच्या गळ्यात माळ घालेल कोण जाणे , ह्या बायकांचे काहीही सांगता येत नाही ! तस्मात माझ्या आकलनानुसार सुभद्रा अर्जुन प्रेम वगैरे ह्या नंतर रचलेल्या आख्यायिका असाव्यात , अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 26/07/2024 - 13:49
व्यवस्थित उकल केली आहे.तुम्ही आणि प्रचेतस तज्ञ हेच
अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला. प्रेम बिम सब झूट आहे !
सांगत असाल तर हेच असावे. बाकी लेखक याप्रमाणेच सौम्य ह्रदयाचे असल्याने सरळ उघडपणे काही गोष्टी मान्य करीत नसावेत 😄
लेखनविषय:
लेखनप्रकार
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

परबची अजब कहाणी---४

भागो ·

गवि 23/07/2024 - 14:07
आयडिया भन्नाट. पण विज्ञान किंवा गूढ कथेच्या मानानेही जsर्रा फार फेच्ड वाटली. मनुष्य म्हणजे फक्त शैक्षणिक सर्टिफिकेट आणि सरकारी रेकॉर्डस इतकेच नसते. तो इतर अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्याला इतर नातेवाईक असतात. तो मुलेबाळे पैदा करतो. आपल्याला अमुक नावाचा बाप होता ही मेमरी देखील कोणा पोराच्या मनातून पुसली जाईल आणि बाप कधी नव्हताच असे काही तिथे ओव्हर राईट होईल, आणि जग बिनबोभाट जगत राहील हे जरा....

In reply to by गवि

भागो 23/07/2024 - 16:43
गवि सर आभार. माणसाच्या सामाजिक बांधीलकीचा मुद्दा मी कथेत घेतला आहेच. ही कथा म्हणजे फँटसी आहे का? विज्ञानाचा आणि कथेचा कितपत संबंध आहे? सर तुम्ही सॉलीप्सिझमबद्दल वाचले असणारच. तरी पण ज्यांनी वाचले नसेल त्यांच्यासाठी, Solipsism is the philosophical idea that only one's mind is sure to exist. As an epistemological position, solipsism holds that knowledge of anything outside one's own mind is unsure; the external world and other minds cannot be known and might not exist outside the mind. Wikipedia ह्या विषयी आंतरजालावर खच्चून मतिरिअल अवेलेबल आहे. हे झाले पाश्चात्य तत्वज्ञान. पण पौर्वात्य आणि झेन तत्त्वज्ञानातही हा विचार आहे. "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" म्हणजे काय? अजूनही एक विचार आहे. Do we really exist ? का आपण कोणाच्यातरी खेळातील पात्रे आहोत? हा झाला सिम्युलेशन हायपॉथेसिस. हा खूप मोठा विषय आहे. मी तो गोष्टी रुपात आणायचा प्रयत्न केला आहे.

In reply to by भागो

भागो 23/07/2024 - 18:09
https://www.misalpav.com/node/49975 "जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी" वाचली नसेल तर अवश्य वाचा.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:37
आता या कथानकात अजून काही पात्रांची एन्ट्री होणार की अजून काही? याची उत्सुकता लागली आहे..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत

गवि 23/07/2024 - 14:07
आयडिया भन्नाट. पण विज्ञान किंवा गूढ कथेच्या मानानेही जsर्रा फार फेच्ड वाटली. मनुष्य म्हणजे फक्त शैक्षणिक सर्टिफिकेट आणि सरकारी रेकॉर्डस इतकेच नसते. तो इतर अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्याला इतर नातेवाईक असतात. तो मुलेबाळे पैदा करतो. आपल्याला अमुक नावाचा बाप होता ही मेमरी देखील कोणा पोराच्या मनातून पुसली जाईल आणि बाप कधी नव्हताच असे काही तिथे ओव्हर राईट होईल, आणि जग बिनबोभाट जगत राहील हे जरा....

In reply to by गवि

भागो 23/07/2024 - 16:43
गवि सर आभार. माणसाच्या सामाजिक बांधीलकीचा मुद्दा मी कथेत घेतला आहेच. ही कथा म्हणजे फँटसी आहे का? विज्ञानाचा आणि कथेचा कितपत संबंध आहे? सर तुम्ही सॉलीप्सिझमबद्दल वाचले असणारच. तरी पण ज्यांनी वाचले नसेल त्यांच्यासाठी, Solipsism is the philosophical idea that only one's mind is sure to exist. As an epistemological position, solipsism holds that knowledge of anything outside one's own mind is unsure; the external world and other minds cannot be known and might not exist outside the mind. Wikipedia ह्या विषयी आंतरजालावर खच्चून मतिरिअल अवेलेबल आहे. हे झाले पाश्चात्य तत्वज्ञान. पण पौर्वात्य आणि झेन तत्त्वज्ञानातही हा विचार आहे. "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" म्हणजे काय? अजूनही एक विचार आहे. Do we really exist ? का आपण कोणाच्यातरी खेळातील पात्रे आहोत? हा झाला सिम्युलेशन हायपॉथेसिस. हा खूप मोठा विषय आहे. मी तो गोष्टी रुपात आणायचा प्रयत्न केला आहे.

In reply to by भागो

भागो 23/07/2024 - 18:09
https://www.misalpav.com/node/49975 "जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी" वाचली नसेल तर अवश्य वाचा.

श्वेता२४ 26/07/2024 - 14:37
आता या कथानकात अजून काही पात्रांची एन्ट्री होणार की अजून काही? याची उत्सुकता लागली आहे..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत
लेखनविषय:
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता. “साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले. माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता. “लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून? माझ्या कडून म्हणाल तर मी कुणाशीही उधार उसनवारी करत नाही. कुणाकडून घेत नाही कुणाला देत नाही. बँकेकडून पाहिजे असेल तर चार नंबरच्या मोने बाई आहेत, त्यांना भेटा.