मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३

अवलिया ·

बेलाचा "अ‍ॅडवाजर, बुडबायजर.. " हा सुध्दा असाच कुठेतरी अडगळीत पडला आहे.. त्याचीही आठवण (त्याला)ह्या निमित्ताने करुन देऊ इच्छिते, पुढचा मिपाकर कोण? याची वाट पाहत आहे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 12/02/2011 - 01:18
चे आधीचे सगळे भाग येथे एकत्र देतो आणि पुढचा भाग पहिल्यांदा येथेच (आणि मग इतरत्र) लिहीन, अशी ग्वाही देतो. (आश्वासक)बेसनलाडू

नानबाशी सहमत ! बेला ह्यांना शेवटचे खरडवह्यातुन नववर्षाच्या शुभेच्छा देताना किबोर्ड हाताळताना बघितले होते.

गणपा 11/02/2011 - 19:16
अवलिया यांच्या या मालिकेतील धाग्यांवर सहमत नसणारा विरळाच असावा. :)

प्रचेतस 11/02/2011 - 19:21
आमच्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकरांना एकाहून एक सरस लेखांची एकत्रित मेजवानी देताय. डोक्यात तिडीक आणणार्‍या मिपाकरांचेही खूप खूप आभार.

कच्ची कैरी 11/02/2011 - 20:08
लेखाबद्दल बर्याच जणांनी तारिफ केलेली आहे तेवढे ते बेसनलाडू पाठवुन द्या बर जरा !एकदम फॅन्टाबुलस दिसताय!

शिल्पा ब 12/02/2011 - 00:02
अरे काय हे!!! हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला...तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !!

In reply to by शिल्पा ब

हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला +१ तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !! =)) =))

बेसनलाडू 12/02/2011 - 01:17
नाना आणि मंडळी, तुमचा माझ्या लेखनावरील लोभ पाहून खूप बरे वाटले. माझा लेखनसंन्यास अनेकदा परिस्थितीजन्य आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी सध्याचा मात्र तुलनेने प्रदीर्घ आहे, हे नक्की. एक मात्र खरे, की असा 'संन्यास' मी ठरवून घेतलेला नाही. अनेकदा मनात काहीतरी येते, कधीतरी काहीतरी सुचते; पण सुचेल त्या क्षणी ते कागदावर किंवा मिसळपाववर, मनोगतावर, ब्लॉगवर उतरवून काढण्याची ऊर्मी काहीशी कमी झाली आहे, हे खरे. (संन्यासी)बेसनलाडू ही परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा आहे. (सुधारक)बेसनलाडू तुम्हां सगळ्यांचा लोभ असाच राहू द्यावा, ही सदिच्छा. या धाग्यातून प्रतीत होणार्‍या लेखनसंबंधी अपेक्षांना योग्य न्याय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. (आश्वासक)बेसनलाडू

झंम्प्या 12/02/2011 - 11:04
च्यायला.. डोक सुन्न होत... कळतच नाही काय चल्ले, आम्ही आपले तोकड्या बुद्धीचे टुकार वाचक, रस्त्यावरून जाताना कॉलेजच्या बाहेर हा कट्टा दिसतो, खुप हशा कल्लोल होताना दिसतो, आयुष्य कारंज्यासार्ख फवारून भाहेर पडताना दिसत. आयुष्यात अस जगन कधीच जमल नाही आम्हाला, म्हणून कधीतरी ह्या कट्ट्यावर येउन बसाव, स्वताहाचीसुद्धा लिहिण्याची खुमखुमी जिराउन घ्यावी अस वाटत, पण हा सगळा फापट पसारा पाहिल्यावर, अजुन आपण रांगत आहोत आणि पळन्याच्या शर्यतीत आलोय अस वाटायला लागत... असो... हीच आमची प्रेरणा स्थान... कधीतरी आम्हालाही नाम्ब्राचा बनियान मिळेल आणि आम्हीही पळन्याच्या शर्यतीत भाग घेऊ...

sneharani 12/02/2011 - 11:12
या लेखमालिकेने नविन अन चांगले लेख वाचायला मिळतील अशी आशा! :)

शाहरुख 12/02/2011 - 11:56
लाडूजी, तुमचं लिखाण आवडत असलं तरी प्रतिसाद देताना दर २ वाक्यानंतर ती कुठल्या भुमिकेतून लिहिली आहेत हे सहीतून सांगणं आमच्या डोक्यात तिडीक आणते. अर्थात आम्हाला तिडीक येते म्हणून वागणं बदला असं म्हणणं नाही..मिपा हा समाजमनाचा आरसा असल्याचं कालपरवा परत एकदा वाचले..त्या दृष्टीने आमच्या मताची नोंद करत आहोत. नानांच्या आग्रहाचा मान ठेवुन दाबून लिहावे ! (शाहरुख) शाहरुख

In reply to by शाहरुख

बेसनलाडू 12/02/2011 - 12:42
स्वाक्षरीचा वारसा मला जुने, ज्येष्ठ आंतरजालीय सहकारी प्रवासी आणि धोंडोपंत यांच्याकडून मिळाला; मी तो नेमाने पुढे नेत आहे इतकेच ;) (वारसदार)बेसनलाडू

बेलाचा "अ‍ॅडवाजर, बुडबायजर.. " हा सुध्दा असाच कुठेतरी अडगळीत पडला आहे.. त्याचीही आठवण (त्याला)ह्या निमित्ताने करुन देऊ इच्छिते, पुढचा मिपाकर कोण? याची वाट पाहत आहे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 12/02/2011 - 01:18
चे आधीचे सगळे भाग येथे एकत्र देतो आणि पुढचा भाग पहिल्यांदा येथेच (आणि मग इतरत्र) लिहीन, अशी ग्वाही देतो. (आश्वासक)बेसनलाडू

नानबाशी सहमत ! बेला ह्यांना शेवटचे खरडवह्यातुन नववर्षाच्या शुभेच्छा देताना किबोर्ड हाताळताना बघितले होते.

गणपा 11/02/2011 - 19:16
अवलिया यांच्या या मालिकेतील धाग्यांवर सहमत नसणारा विरळाच असावा. :)

प्रचेतस 11/02/2011 - 19:21
आमच्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकरांना एकाहून एक सरस लेखांची एकत्रित मेजवानी देताय. डोक्यात तिडीक आणणार्‍या मिपाकरांचेही खूप खूप आभार.

कच्ची कैरी 11/02/2011 - 20:08
लेखाबद्दल बर्याच जणांनी तारिफ केलेली आहे तेवढे ते बेसनलाडू पाठवुन द्या बर जरा !एकदम फॅन्टाबुलस दिसताय!

शिल्पा ब 12/02/2011 - 00:02
अरे काय हे!!! हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला...तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !!

In reply to by शिल्पा ब

हल्लीच लग्न झालंय (वर्ष तरी झालं असेल म्हणा) ... जरा वेन्जोय करू द्या त्याला +१ तुम्ही एक रिकामटेकडे एकटेच असलात म्हणून काय झालं !! =)) =))

बेसनलाडू 12/02/2011 - 01:17
नाना आणि मंडळी, तुमचा माझ्या लेखनावरील लोभ पाहून खूप बरे वाटले. माझा लेखनसंन्यास अनेकदा परिस्थितीजन्य आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी सध्याचा मात्र तुलनेने प्रदीर्घ आहे, हे नक्की. एक मात्र खरे, की असा 'संन्यास' मी ठरवून घेतलेला नाही. अनेकदा मनात काहीतरी येते, कधीतरी काहीतरी सुचते; पण सुचेल त्या क्षणी ते कागदावर किंवा मिसळपाववर, मनोगतावर, ब्लॉगवर उतरवून काढण्याची ऊर्मी काहीशी कमी झाली आहे, हे खरे. (संन्यासी)बेसनलाडू ही परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा आहे. (सुधारक)बेसनलाडू तुम्हां सगळ्यांचा लोभ असाच राहू द्यावा, ही सदिच्छा. या धाग्यातून प्रतीत होणार्‍या लेखनसंबंधी अपेक्षांना योग्य न्याय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. (आश्वासक)बेसनलाडू

झंम्प्या 12/02/2011 - 11:04
च्यायला.. डोक सुन्न होत... कळतच नाही काय चल्ले, आम्ही आपले तोकड्या बुद्धीचे टुकार वाचक, रस्त्यावरून जाताना कॉलेजच्या बाहेर हा कट्टा दिसतो, खुप हशा कल्लोल होताना दिसतो, आयुष्य कारंज्यासार्ख फवारून भाहेर पडताना दिसत. आयुष्यात अस जगन कधीच जमल नाही आम्हाला, म्हणून कधीतरी ह्या कट्ट्यावर येउन बसाव, स्वताहाचीसुद्धा लिहिण्याची खुमखुमी जिराउन घ्यावी अस वाटत, पण हा सगळा फापट पसारा पाहिल्यावर, अजुन आपण रांगत आहोत आणि पळन्याच्या शर्यतीत आलोय अस वाटायला लागत... असो... हीच आमची प्रेरणा स्थान... कधीतरी आम्हालाही नाम्ब्राचा बनियान मिळेल आणि आम्हीही पळन्याच्या शर्यतीत भाग घेऊ...

sneharani 12/02/2011 - 11:12
या लेखमालिकेने नविन अन चांगले लेख वाचायला मिळतील अशी आशा! :)

शाहरुख 12/02/2011 - 11:56
लाडूजी, तुमचं लिखाण आवडत असलं तरी प्रतिसाद देताना दर २ वाक्यानंतर ती कुठल्या भुमिकेतून लिहिली आहेत हे सहीतून सांगणं आमच्या डोक्यात तिडीक आणते. अर्थात आम्हाला तिडीक येते म्हणून वागणं बदला असं म्हणणं नाही..मिपा हा समाजमनाचा आरसा असल्याचं कालपरवा परत एकदा वाचले..त्या दृष्टीने आमच्या मताची नोंद करत आहोत. नानांच्या आग्रहाचा मान ठेवुन दाबून लिहावे ! (शाहरुख) शाहरुख

In reply to by शाहरुख

बेसनलाडू 12/02/2011 - 12:42
स्वाक्षरीचा वारसा मला जुने, ज्येष्ठ आंतरजालीय सहकारी प्रवासी आणि धोंडोपंत यांच्याकडून मिळाला; मी तो नेमाने पुढे नेत आहे इतकेच ;) (वारसदार)बेसनलाडू
मागील भाग - http://misalpav.com/node/16707 *** अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २

अवलिया ·

श्रावण मोडक 10/02/2011 - 18:42
नाना, दर तीन दिवसांनी लिहित जा हे. :) पण...
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
हे कुणी सांगितलं? काही घोर गैरसमज दडलेत या वाक्यात. मितभाषी? मकी? प्रगल्भ विचारांची हे शब्द वाचताना विचारजंत हा शब्द आठवला... ;)

In reply to by श्रावण मोडक

मस्त रे नान्या !
पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
वरचे शब्द वाचुन अंमळ डोळ्यासमोर अंधारी आली आणि मकीचे वादविवादपटुत्व कानात गुंजरव करायला लागले. बाकी काही काळापूर्वी आम्ही मकीला मितभाषी म्हणावेच लागेल अशा व्यक्तीमत्वाला सहन केल्याचे आठवले आणि शुद्ध परत आली.

मस्त कलंदर 10/02/2011 - 18:42
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल. :-) आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून.. paiThaNi बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच... :-)

In reply to by मस्त कलंदर

टारझन 10/02/2011 - 18:50
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल.
हा हा हा .. मकाकुंशी सहमत आहे .. हा णाण्या उगाचंच अमुल बटरचं पाकिट घासतोय ... मस्कामारु साला :) तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... :) - (सदा पडिक असणारे मिपाकर) टारझन

In reply to by टारझन

सुहास.. 10/02/2011 - 19:45
मस्कामारु साला तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... >>> +१ फक्त ण च्या एवजी न वाचावा ;) (सदा भिडीक असणारा मिपाकर) सुहास

In reply to by मस्त कलंदर

गणपा 10/02/2011 - 19:20
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच.
चला आश्वासन तरी मिळाल... नान्स् प्रगती होतेय रे. ;) लिहिता रहा.

In reply to by मस्त कलंदर

धमाल मुलगा 10/02/2011 - 19:22
साडी म्हणलं की जगाच्या असेल त्या टोकाहून धावत आलीच पाहिजे. श्री.परासर हे लवकरच 'साडीप्रेम, कालची, आजची आणि उद्याची स्त्री' असा लेख लिहिणार आहेत त्याची आठवण आली. ;)

In reply to by मस्त कलंदर

रेवती 10/02/2011 - 20:56
तुला साडी हा प्रकार आवडत असावा असा अंदाज आहे. साडी या विषयावरच का लिहित नाहीस? मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत.

In reply to by रेवती

मस्त कलंदर 11/02/2011 - 16:42
साडी म्हणजे जाम आवडतं प्रकरण आहे माझं. लहानपणी आई साडी देत नाही म्हणून मिळेल ते लांबलचक कापड गुंडाळून त्यात पाय अडकून रपारप पडलेय आणि सांगूनही ऐकत नाही म्हणून आईचा त्यावर धपाधप मारही खाल्लाय. परिणाम असा झालाय की सध्या कॉलेजमध्ये काही प्रोग्रॅम असेल तर साडी नेसवून घेण्यासाठी आदल्या दिवशीच आमच्या अपॉईंटमेंटा घेतल्या जातात!!!! :-) >>>मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत. मला बर्‍यापैकी प्रकार कळतात असा माझा समज आहे.. गेल्या कित्येक वर्षांत आई-बहिणींच्या साड्यांची खरेदी माझ्याशिवाय झालीच नाहीय. फक्त साडी खरेदीत तास न् तास घालवणं आवडत नाही इतकंच. साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो.. :-)

In reply to by मस्त कलंदर

साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो..
अक्षर थोडं बरं काढणार असशील तर ती साडी मला प्रेझेंट म्हणून चालेल. सध्या मी माझा फॅशन कोशंट वाढवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 11/02/2011 - 17:47
माझं अक्षर सुंदर म्हणावं इतकं चांगल आहे. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट मोडक. ते माझं हस्ताक्षर पाहून 'अक्षरावरून निरागसपणा अजून मनात लपून आहे' असं म्हटले होते!!!! :-)

In reply to by मस्त कलंदर

श्रामोंना आंजापरिवारात काय विशेषणाने ओळखतात मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीच. पण हस्ताक्षरावरून तू निरागस वाटतेस तर तुझं अक्षर नक्की गोल-गरगरीत असणार ... असं असेल तर तेलुगु आणि बंगाली लिपीत लिही हो माझ्यासाठी लिहीशील त्या साडीवर.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया ह्या धाग्यावर हा वधु-वर सुचक अंक असल्यासारख्या मिजासी करुन स्वतःच्या जाहिराती करु नयेत. हुकुमावरुन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मके, या पर्‍याची जळजळ बंद करण्यासाठी त्याच्यासाठी एक "गंजकं" महावस्त्रही बनवू या.

In reply to by श्रावण मोडक

जुन्या मालकांपासूनच रूढ आहे तेच ते! उगाच पब्लिकमधे शिवीगाळ केली असा आरोप नको म्हणून मोघमच ठेवतें, कसें?

In reply to by पर्नल नेने मराठे

मस्त कलंदर 10/02/2011 - 19:29
मकीला समस लिहिलाय
या चुचुचे जितके फेसबुक प्रोफाईल्स तितके मोबाईल नंबर दिसताहेत. @परा: असो!!!! ;-)

विजुभाऊ 10/02/2011 - 18:49
आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून.. नान्याला पैठणी पहायची सवय नाहिय्ये गो. त्याला पैठणी नेसलेली पहायची सवय आहे. जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतो

In reply to by विजुभाऊ

नरेशकुमार 10/02/2011 - 19:01
जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतो
तीच तर पैटनीची खासियत आहे.

लिहायचं मनावर घेच आता.. नाना,हे बरोबरच झालं.. तसंही मकीने खूप दिवसात काही विशेष असं लिहिलं नाहीये.. तिसर्‍या मिपाकराची वाट पाहत आहे,(मोठ्या यादीतल्या मिपाकरांनी लवकारत लवकर चांगले काही लिहीले तर ही लेखमाला सफल होईल असा विश्वास वाटतो.) क्रमश" वाली मंडळी आहेत त्यांनाही जरा त्यांची कथानकं पूर्ण करायला सांगा बरं.. स्वाती

रेवती 10/02/2011 - 19:46
मस्तताईंना लेखणी उचललीच पाहिजे. नानांनी फटूमध्ये दाखवलेली पैठणी नव्हे असं लिहायलाच आले होते पण 'मस्त' यांनी 'कलंदर' प्रतिसाद देवून नानांची कान व डोळे उघाडणी केलीच्चे तर मी कशाला बोलू?;)

ह्या उपक्रमाच्या निम्मिताने नवीन मिपाकरांना जुन्या जेष्ठ जाणत्या मिपाकाराची व त्यांच्या मिपावरील अतुल्य कामगिरीची ओळख होत आहे . मस्त कलंदर ह्यांच्या पुढील लेखनास पु ले शु

पैसा 10/02/2011 - 21:15
"गौळणी " २ नोव्हेंबरला आल्या होत्या. मग "विकिचा १० वा वाढदिवस" १६ जानेवारीला लिहिल तिने. थोडी टाईम गॅप पडली खरी, पण ती अगदीच अदृश्य नाहिये. मात्र तिचं लिखाणाचं प्रमाण जरा जास्त झालं तर नक्कीच आवडेल मला.

In reply to by रेवती

मकीने बर्‍याच दिवसांत खरडी, व्यनी, इमेल, चॅट मेसेजेस, एसेमेस आणि असाईनमेंट्स सोडून काहीही लिहीलेलं नाही हे मान्य आहे. पण म्हणून मकीबद्दल एवढ्या अफवा पसरवत तिला साधीच साडी पैठणी म्हणून देणे हा साफ अपराध आहे. नानांचा निषेध.

श्रावण मोडक 10/02/2011 - 18:42
नाना, दर तीन दिवसांनी लिहित जा हे. :) पण...
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
हे कुणी सांगितलं? काही घोर गैरसमज दडलेत या वाक्यात. मितभाषी? मकी? प्रगल्भ विचारांची हे शब्द वाचताना विचारजंत हा शब्द आठवला... ;)

In reply to by श्रावण मोडक

मस्त रे नान्या !
पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
वरचे शब्द वाचुन अंमळ डोळ्यासमोर अंधारी आली आणि मकीचे वादविवादपटुत्व कानात गुंजरव करायला लागले. बाकी काही काळापूर्वी आम्ही मकीला मितभाषी म्हणावेच लागेल अशा व्यक्तीमत्वाला सहन केल्याचे आठवले आणि शुद्ध परत आली.

मस्त कलंदर 10/02/2011 - 18:42
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल. :-) आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून.. paiThaNi बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच... :-)

In reply to by मस्त कलंदर

टारझन 10/02/2011 - 18:50
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल.
हा हा हा .. मकाकुंशी सहमत आहे .. हा णाण्या उगाचंच अमुल बटरचं पाकिट घासतोय ... मस्कामारु साला :) तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... :) - (सदा पडिक असणारे मिपाकर) टारझन

In reply to by टारझन

सुहास.. 10/02/2011 - 19:45
मस्कामारु साला तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... >>> +१ फक्त ण च्या एवजी न वाचावा ;) (सदा भिडीक असणारा मिपाकर) सुहास

In reply to by मस्त कलंदर

गणपा 10/02/2011 - 19:20
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच.
चला आश्वासन तरी मिळाल... नान्स् प्रगती होतेय रे. ;) लिहिता रहा.

In reply to by मस्त कलंदर

धमाल मुलगा 10/02/2011 - 19:22
साडी म्हणलं की जगाच्या असेल त्या टोकाहून धावत आलीच पाहिजे. श्री.परासर हे लवकरच 'साडीप्रेम, कालची, आजची आणि उद्याची स्त्री' असा लेख लिहिणार आहेत त्याची आठवण आली. ;)

In reply to by मस्त कलंदर

रेवती 10/02/2011 - 20:56
तुला साडी हा प्रकार आवडत असावा असा अंदाज आहे. साडी या विषयावरच का लिहित नाहीस? मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत.

In reply to by रेवती

मस्त कलंदर 11/02/2011 - 16:42
साडी म्हणजे जाम आवडतं प्रकरण आहे माझं. लहानपणी आई साडी देत नाही म्हणून मिळेल ते लांबलचक कापड गुंडाळून त्यात पाय अडकून रपारप पडलेय आणि सांगूनही ऐकत नाही म्हणून आईचा त्यावर धपाधप मारही खाल्लाय. परिणाम असा झालाय की सध्या कॉलेजमध्ये काही प्रोग्रॅम असेल तर साडी नेसवून घेण्यासाठी आदल्या दिवशीच आमच्या अपॉईंटमेंटा घेतल्या जातात!!!! :-) >>>मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत. मला बर्‍यापैकी प्रकार कळतात असा माझा समज आहे.. गेल्या कित्येक वर्षांत आई-बहिणींच्या साड्यांची खरेदी माझ्याशिवाय झालीच नाहीय. फक्त साडी खरेदीत तास न् तास घालवणं आवडत नाही इतकंच. साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो.. :-)

In reply to by मस्त कलंदर

साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो..
अक्षर थोडं बरं काढणार असशील तर ती साडी मला प्रेझेंट म्हणून चालेल. सध्या मी माझा फॅशन कोशंट वाढवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर 11/02/2011 - 17:47
माझं अक्षर सुंदर म्हणावं इतकं चांगल आहे. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट मोडक. ते माझं हस्ताक्षर पाहून 'अक्षरावरून निरागसपणा अजून मनात लपून आहे' असं म्हटले होते!!!! :-)

In reply to by मस्त कलंदर

श्रामोंना आंजापरिवारात काय विशेषणाने ओळखतात मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीच. पण हस्ताक्षरावरून तू निरागस वाटतेस तर तुझं अक्षर नक्की गोल-गरगरीत असणार ... असं असेल तर तेलुगु आणि बंगाली लिपीत लिही हो माझ्यासाठी लिहीशील त्या साडीवर.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया ह्या धाग्यावर हा वधु-वर सुचक अंक असल्यासारख्या मिजासी करुन स्वतःच्या जाहिराती करु नयेत. हुकुमावरुन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मके, या पर्‍याची जळजळ बंद करण्यासाठी त्याच्यासाठी एक "गंजकं" महावस्त्रही बनवू या.

In reply to by श्रावण मोडक

जुन्या मालकांपासूनच रूढ आहे तेच ते! उगाच पब्लिकमधे शिवीगाळ केली असा आरोप नको म्हणून मोघमच ठेवतें, कसें?

In reply to by पर्नल नेने मराठे

मस्त कलंदर 10/02/2011 - 19:29
मकीला समस लिहिलाय
या चुचुचे जितके फेसबुक प्रोफाईल्स तितके मोबाईल नंबर दिसताहेत. @परा: असो!!!! ;-)

विजुभाऊ 10/02/2011 - 18:49
आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून.. नान्याला पैठणी पहायची सवय नाहिय्ये गो. त्याला पैठणी नेसलेली पहायची सवय आहे. जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतो

In reply to by विजुभाऊ

नरेशकुमार 10/02/2011 - 19:01
जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतो
तीच तर पैटनीची खासियत आहे.

लिहायचं मनावर घेच आता.. नाना,हे बरोबरच झालं.. तसंही मकीने खूप दिवसात काही विशेष असं लिहिलं नाहीये.. तिसर्‍या मिपाकराची वाट पाहत आहे,(मोठ्या यादीतल्या मिपाकरांनी लवकारत लवकर चांगले काही लिहीले तर ही लेखमाला सफल होईल असा विश्वास वाटतो.) क्रमश" वाली मंडळी आहेत त्यांनाही जरा त्यांची कथानकं पूर्ण करायला सांगा बरं.. स्वाती

रेवती 10/02/2011 - 19:46
मस्तताईंना लेखणी उचललीच पाहिजे. नानांनी फटूमध्ये दाखवलेली पैठणी नव्हे असं लिहायलाच आले होते पण 'मस्त' यांनी 'कलंदर' प्रतिसाद देवून नानांची कान व डोळे उघाडणी केलीच्चे तर मी कशाला बोलू?;)

ह्या उपक्रमाच्या निम्मिताने नवीन मिपाकरांना जुन्या जेष्ठ जाणत्या मिपाकाराची व त्यांच्या मिपावरील अतुल्य कामगिरीची ओळख होत आहे . मस्त कलंदर ह्यांच्या पुढील लेखनास पु ले शु

पैसा 10/02/2011 - 21:15
"गौळणी " २ नोव्हेंबरला आल्या होत्या. मग "विकिचा १० वा वाढदिवस" १६ जानेवारीला लिहिल तिने. थोडी टाईम गॅप पडली खरी, पण ती अगदीच अदृश्य नाहिये. मात्र तिचं लिखाणाचं प्रमाण जरा जास्त झालं तर नक्कीच आवडेल मला.

In reply to by रेवती

मकीने बर्‍याच दिवसांत खरडी, व्यनी, इमेल, चॅट मेसेजेस, एसेमेस आणि असाईनमेंट्स सोडून काहीही लिहीलेलं नाही हे मान्य आहे. पण म्हणून मकीबद्दल एवढ्या अफवा पसरवत तिला साधीच साडी पैठणी म्हणून देणे हा साफ अपराध आहे. नानांचा निषेध.
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं..

साने गुरुजी समग्र पुस्तक संच.

कलंत्री ·

मृत्युन्जय 22/01/2011 - 10:25
सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही अवडंबर न माजवता तरल भावनांचे प्रकटीकरण, लिखाणामागची तळमळ, लेखनातला सच्चेपणा, कमालीची संवेदनशीलता ही मला वाटते साने गुरुजींच्या लेखनाची बलस्थाने होती. श्यामची आई खरे म्हणजे किती सहज पुस्तक पण कितीतरी वेळा मनावर प्रचंड मोठा प्रभाव सोडुन जाते, भावूक करते. साने गुरुजींनी ७० हुन आधिक पुस्तके लिहिली आणि त्यात काय नाही आहे? श्यामची आई तर आहेच. कविता आहेत, निबंध आहेत, कथा आहेत, कादंबर्‍या आहेत, स्फुट लेख आहेत. पण तरीही आपल्यापैकी फार थोड्या जणांनी (मी धरुन) श्यामची आई व्यतिरिक्त अजुन काही वाचले असेल. खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे. वरदा प्रकाशनाने समग्र साने गुरुजी प्रकाशित करुन खरेच एक खुप चांगली गोष्ट केली आहे. त्यांचे अभिनंदन

In reply to by मृत्युन्जय

नरेशकुमार 22/01/2011 - 11:48
आपल्या उस्फुर्त प्रतिक्रिये वरुन,
माझ्या मते महाराष्ट्रावर साने गुरुजी आणि गाडगे बाबा याचा बराच प्रभाव होता.
'होता' असे म्हणन्याऐवजी अजुनही 'आहे' असेच म्हनावे लागेल (आणि राहीलही हि खात्री पटते)

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 22/01/2011 - 12:55
खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे.
लहानपणी मी सूध्द जबर्दस्त पंखा होतो आहे गोड गोष्टीचां . पूण्यात साहीत्यपाराजवळ जे पूस्तकप्रदर्शन आहे तेथे मी ही पूस्तके पाहीली आहेत. फूलाचा प्रयोग, शेवटी नदी सागरालाच मीळेल, सोहराब व रूस्तूम या व इतर अनेक कथा माझ्या फार आवडत्या होत्या.

In reply to by आत्मशून्य

खरय (हि पुस्तके मला मुंजीत मिळाली होती .आज काल इंग्रजी माध्यमातील मुलाना हरी पुत्तर द्यायचा .) परवडला नाही तरी जसा भाव तसा देव हे त्यांच्या एका गोष्टीतील वाक्य माझ्या हदयात कोरले आहे . त्यावरच एक मराठी म्हण म्हजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव व अश्या आशयाचे मराठी गण देव देव्हार्यात नाही .

गुंडोपंत 24/01/2011 - 08:36
आजिबात नको यांची पुस्तके. आक्खी एक पीढी या गुरुजींच्या लेखनाने भावनिक गुळमट आणि मेणचट होऊन 'बसली'. नकोच ती गुर्जींची पुस्तकं!

मृत्युन्जय 22/01/2011 - 10:25
सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही अवडंबर न माजवता तरल भावनांचे प्रकटीकरण, लिखाणामागची तळमळ, लेखनातला सच्चेपणा, कमालीची संवेदनशीलता ही मला वाटते साने गुरुजींच्या लेखनाची बलस्थाने होती. श्यामची आई खरे म्हणजे किती सहज पुस्तक पण कितीतरी वेळा मनावर प्रचंड मोठा प्रभाव सोडुन जाते, भावूक करते. साने गुरुजींनी ७० हुन आधिक पुस्तके लिहिली आणि त्यात काय नाही आहे? श्यामची आई तर आहेच. कविता आहेत, निबंध आहेत, कथा आहेत, कादंबर्‍या आहेत, स्फुट लेख आहेत. पण तरीही आपल्यापैकी फार थोड्या जणांनी (मी धरुन) श्यामची आई व्यतिरिक्त अजुन काही वाचले असेल. खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे. वरदा प्रकाशनाने समग्र साने गुरुजी प्रकाशित करुन खरेच एक खुप चांगली गोष्ट केली आहे. त्यांचे अभिनंदन

In reply to by मृत्युन्जय

नरेशकुमार 22/01/2011 - 11:48
आपल्या उस्फुर्त प्रतिक्रिये वरुन,
माझ्या मते महाराष्ट्रावर साने गुरुजी आणि गाडगे बाबा याचा बराच प्रभाव होता.
'होता' असे म्हणन्याऐवजी अजुनही 'आहे' असेच म्हनावे लागेल (आणि राहीलही हि खात्री पटते)

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 22/01/2011 - 12:55
खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे.
लहानपणी मी सूध्द जबर्दस्त पंखा होतो आहे गोड गोष्टीचां . पूण्यात साहीत्यपाराजवळ जे पूस्तकप्रदर्शन आहे तेथे मी ही पूस्तके पाहीली आहेत. फूलाचा प्रयोग, शेवटी नदी सागरालाच मीळेल, सोहराब व रूस्तूम या व इतर अनेक कथा माझ्या फार आवडत्या होत्या.

In reply to by आत्मशून्य

खरय (हि पुस्तके मला मुंजीत मिळाली होती .आज काल इंग्रजी माध्यमातील मुलाना हरी पुत्तर द्यायचा .) परवडला नाही तरी जसा भाव तसा देव हे त्यांच्या एका गोष्टीतील वाक्य माझ्या हदयात कोरले आहे . त्यावरच एक मराठी म्हण म्हजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव व अश्या आशयाचे मराठी गण देव देव्हार्यात नाही .

गुंडोपंत 24/01/2011 - 08:36
आजिबात नको यांची पुस्तके. आक्खी एक पीढी या गुरुजींच्या लेखनाने भावनिक गुळमट आणि मेणचट होऊन 'बसली'. नकोच ती गुर्जींची पुस्तकं!
१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे. साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

५० फक्त ·

शुचि 14/01/2011 - 23:07
मस्त बेत!! शेंगदाणे घालून ,लसूण्-मिर्चीची फोडणी दिलेली अळूची पातळ भाजी आठवली. भीषण चविष्ट!!!

आत्मशून्य 14/01/2011 - 23:33
आज जेवायला हाच मेनू होता मस्त बाजरीची भाकरी आणी लसणाची चटणी व वांगे. तूम्हाला सूध्दा २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठे 14/01/2011 - 23:37
मकर संक्रांतीनिमीत्त शुभेच्छा!
आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे
भाकरीचे फोटो बघून आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण केली आहे...

हर्षद तुझा तिव्र निषेध भाकरी नि भाजि चा फोटो टाकल्याबद्दल
आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे
इथ खलबली होत आहे बाकि चिरन्जिवान्चे फोतो छान

शुचि 15/01/2011 - 00:30
पौराणिक किंवा दंतकथांना काहीसं मनोरंजनात्मक मूल्य असतं. त्यांवर लगेच अंधश्रद्धेचा आसूड ओढायलाच पाहीजे असे नसते. मकर संक्रांतीची मी वाचलेली अशीच मनोरंजक कहाणी - शनि हा सूर्यपुत्र! शनि आणि सूर्याचे वैर मानले जाते. परंतु या वैरावर, मनातील अढीवर मात करून पित्याचे प्रेम , सूर्याला शनिच्या म्हणजे पुत्राच्या घरी (मकर राशीत) आजच्या दिवशी घेऊन येते. म्हणूनदेखील आजचा दिवस "गोड बोलण्याचा"= अढी विसरण्याचा असा समजला जातो. ___________________________________________________ मला सांगायचे ते सांगीतले. घाला हवा तो गोंधळ.

In reply to by शुचि

कुळाचा_दीप 15/01/2011 - 07:27
रथेयुतानाम परिवर्तनाय पुरातनानामिव वाहनानाम | उत्पत्ती भूमौ तुरगोत्तमानाम दिशीप्रतस्थे रविरुत्तरस्याम ||

In reply to by शुचि

सूर्यपुत्र 15/01/2011 - 10:19
धन्यवाद, शुचिताई. मी आत्ता विचारणारच होतो, की मकरसंक्रांतीचे महत्त्व काय म्हणून... पण शनिचे आणि सूर्याचे वैर का मानले जाते??

हर्षद, तुम्हास आणि तुमच्या प्रियजनांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....आणि तुमच्या प्रिय व्यक्तीने आपुलकीने केलेले इतके सुंदर खाद्य समोर दिसत असताना 'जळजळ' होईलच कशी? उलट भूक आणखीन प्रज्वलीत झाली म्हणजे त्यांचे कष्ट आम्हाला पोच झाले. कामानिमित्ताने अन्यत्र असल्याने यंदा बाजरीची भाकरी+त्यावरचा तो सुंदर लोण्याचा गोळा या वर्षी हुकला...पण त्याची कसर तुम्ही दिलेले वरील फोटो पाहून भरून निघाली.....पोक्लॅनरावानाही शुभेच्छा द्या ! इन्द्रा

५० फक्त 15/01/2011 - 10:25
काल आमच्या सॉ. नी भाकरी भाजी चा बेत केला होता, तर आज आमच्या मासाहेबांनी आज शेंगागुळाच्या पोळ्या केल्या होत्या. हो आता होत्याच, फोटो सकाळी आठचे आहेत आणि साडेनउ पर्यंत ब-याच पोळ्या संपल्या आहेत. हे फोटो पण फार घाईत काढले आहेत. आज आमच्या कडच्या माहेरवाशीणी पण होत्या ना क्मापिटिशिन्ला. फोटो पहा आणि मज्जा करा.

"नात्यात अपुल्या आहे जिव्हाळा, आपुलकी अन मायेचा ओलावा ! तीळ आहेत माझ्या मैत्रीचे, मिसळला गुळ मी प्रेम भराने ! तीळगुळ खाताच हा माझा, रेंगाळेल स्नेहाळ प्रेमाचा गोडवा !!" तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ...!!!

शुचि 14/01/2011 - 23:07
मस्त बेत!! शेंगदाणे घालून ,लसूण्-मिर्चीची फोडणी दिलेली अळूची पातळ भाजी आठवली. भीषण चविष्ट!!!

आत्मशून्य 14/01/2011 - 23:33
आज जेवायला हाच मेनू होता मस्त बाजरीची भाकरी आणी लसणाची चटणी व वांगे. तूम्हाला सूध्दा २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठे 14/01/2011 - 23:37
मकर संक्रांतीनिमीत्त शुभेच्छा!
आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे
भाकरीचे फोटो बघून आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण केली आहे...

हर्षद तुझा तिव्र निषेध भाकरी नि भाजि चा फोटो टाकल्याबद्दल
आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे
इथ खलबली होत आहे बाकि चिरन्जिवान्चे फोतो छान

शुचि 15/01/2011 - 00:30
पौराणिक किंवा दंतकथांना काहीसं मनोरंजनात्मक मूल्य असतं. त्यांवर लगेच अंधश्रद्धेचा आसूड ओढायलाच पाहीजे असे नसते. मकर संक्रांतीची मी वाचलेली अशीच मनोरंजक कहाणी - शनि हा सूर्यपुत्र! शनि आणि सूर्याचे वैर मानले जाते. परंतु या वैरावर, मनातील अढीवर मात करून पित्याचे प्रेम , सूर्याला शनिच्या म्हणजे पुत्राच्या घरी (मकर राशीत) आजच्या दिवशी घेऊन येते. म्हणूनदेखील आजचा दिवस "गोड बोलण्याचा"= अढी विसरण्याचा असा समजला जातो. ___________________________________________________ मला सांगायचे ते सांगीतले. घाला हवा तो गोंधळ.

In reply to by शुचि

कुळाचा_दीप 15/01/2011 - 07:27
रथेयुतानाम परिवर्तनाय पुरातनानामिव वाहनानाम | उत्पत्ती भूमौ तुरगोत्तमानाम दिशीप्रतस्थे रविरुत्तरस्याम ||

In reply to by शुचि

सूर्यपुत्र 15/01/2011 - 10:19
धन्यवाद, शुचिताई. मी आत्ता विचारणारच होतो, की मकरसंक्रांतीचे महत्त्व काय म्हणून... पण शनिचे आणि सूर्याचे वैर का मानले जाते??

हर्षद, तुम्हास आणि तुमच्या प्रियजनांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....आणि तुमच्या प्रिय व्यक्तीने आपुलकीने केलेले इतके सुंदर खाद्य समोर दिसत असताना 'जळजळ' होईलच कशी? उलट भूक आणखीन प्रज्वलीत झाली म्हणजे त्यांचे कष्ट आम्हाला पोच झाले. कामानिमित्ताने अन्यत्र असल्याने यंदा बाजरीची भाकरी+त्यावरचा तो सुंदर लोण्याचा गोळा या वर्षी हुकला...पण त्याची कसर तुम्ही दिलेले वरील फोटो पाहून भरून निघाली.....पोक्लॅनरावानाही शुभेच्छा द्या ! इन्द्रा

५० फक्त 15/01/2011 - 10:25
काल आमच्या सॉ. नी भाकरी भाजी चा बेत केला होता, तर आज आमच्या मासाहेबांनी आज शेंगागुळाच्या पोळ्या केल्या होत्या. हो आता होत्याच, फोटो सकाळी आठचे आहेत आणि साडेनउ पर्यंत ब-याच पोळ्या संपल्या आहेत. हे फोटो पण फार घाईत काढले आहेत. आज आमच्या कडच्या माहेरवाशीणी पण होत्या ना क्मापिटिशिन्ला. फोटो पहा आणि मज्जा करा.

"नात्यात अपुल्या आहे जिव्हाळा, आपुलकी अन मायेचा ओलावा ! तीळ आहेत माझ्या मैत्रीचे, मिसळला गुळ मी प्रेम भराने ! तीळगुळ खाताच हा माझा, रेंगाळेल स्नेहाळ प्रेमाचा गोडवा !!" तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ...!!!
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.

उ. न. क. - नवा अध्याय

आदिजोशी ·

मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
जबर्‍यादस्त रे अ‍ॅडीभौ ह्यावरुन आम्हाला 'They call our language the mother tongue because the father seldom gets to speak' हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

In reply to by टारझन

अवलिया 12/01/2011 - 17:39
टार्‍या कुणाचा बाजार कसा उठवेल हे सांगता येत नाही. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही

In reply to by अवलिया

श्री. अवलिया, तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 12/01/2011 - 18:20
श्री नाना संघ बदलुन युवरास पार्टीत गेले काय ? अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

मेघवेडा 12/01/2011 - 16:25
मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
दणका! पयल्याच बॉलवर सिक्स! दणदणीत रे अ‍ॅडीभौ! अजून येव्दे..

चिगो 12/01/2011 - 19:46
किती मुद्दे कट-कॉपी करुन त्यांच्यावर "कडक", "कहर", "जबरा", शॉल्लेट" लिहावं, हेच सुचेना हो अ‍ॅडीभौ.. :-) बेहद्द सुपर्ब, राजे.. मानला. अवांतर : सदस्यत्व कसे मिळवावे, हे कळवा. नवरा झालोच आहे, उपेक्षीत व्हायला कितीसा वेळ लागतो आता !! ;-)

In reply to by निशदे

आदिजोशी 12/01/2011 - 21:51
घरी संचारबंदी आणि उच्चारस्वातंत्रबंदी लागू झाली की लेखणीचीच धार उरते. जिभेची धार दाखवायची हिंमत केल्यास जीभच कलम करण्यात येते. चालायचंच.

एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी
घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे
हे दोन तर खासच. अजून असं खुसखुशीत लेखन येऊ द्यात.

वाटाड्या... 12/01/2011 - 22:28
अ‍ॅडीभौ... तुझ्या ह्या लेखावरुन एक विनोद आठवला... In a quarrel of husband and wife, one is always right and other is husband... काय एकसे एक चौकार टाकले आहेत राव.. >>सगळीकडे ३३% आरक्षण मागणार्‍या बायका लग्नानंतर काही महिन्यातच घरातल्या एकुलत्या एका बेडचा जवळजवळ ६७% भाग व्यापतात ह्यावर कुणाकडे उपाय आहे का? ...कायद्याचं बोलासारखं आल्याडलं शिवार माझं नी पल्याडलं तुझं असं करुन पहा शेठ... - (बेडच्या) कडेवर मुटकुळं करुन झोपणारा - वाटकुळं

झक्कास षटकारांनी शेंचुरी मारली आहेस, नेहेमीप्रमाणे! पण एक (नेहेमीप्रमाणे) शंका आहे.
आम्ही स्वतः बंगळूरूहून मुंबईस येऊन महिना झाला तरी आमचे कपडे त्याच बॅगांमधून काढतो आणि धुवून आल्यावर घड्या घालून पुन्हा बॅगेत ठेवतो
तू खरंच तुझ्या कपड्यांच्या घड्या घालतोस? आणि धुवून आल्यावर म्हणजे कपडे धुतं कोण? मशीन कपडे धूत असेल तर कपडे मशीनमधे कोण टाकतं?

बबलु 13/01/2011 - 05:26
हा हा हा. मस्त बैठक. :) एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी .... हे बेष्ट ! पुरूषांसाठी टिव्ही वर चार दिवस सासर्‍याचे, कारण सासराही कधी काळी जावई होता अशा फँटसी मालिका सुरू कराव्या. +१ :) ;)

सहज 13/01/2011 - 09:17
बरेचदा बापमंडळी आपल्या पोरांना चांगलेच फैलावर घेतात व पोरगं पार कोलमडून जाते तरी बापाचा राग कमी झाला नसतो मग आई किंवा कोणी शेजारची व्यक्ती येउन 'जौ द्या हो, आता किती माराल लेकराला" म्हणत पोराची सुटका करते. आजुबाजूची काका लोक पण जेव्हा त्या बापाला शांत व्हायला सांगतात तेव्हा तो लोकलज्जेस्तव शांत होतो. वर "काही नाही हो तसा शहाणा आहे पण कधी कधी असे करावे लागते म्हणत उगा पोरावर माया आहे असे दाखवतो व आवेश कमी करतो. अगदी त्याचप्रमाणे अन्य दोन चार धाग्यात "पाशवी" शक्तींचा भयंकर उसळलेला जोर, त्यांनाच जाणावला असे वाटते आहे म्हणून की काय ह्या धाग्यात "पाशवी" शक्तींनी स्वताहून 'हॅ हॅ हॅ चान चान' असे प्रतिसाद दिले आहेत हो आदिभौ! तुम्ही त्यातला खरे-खोटेपणा जाणताच म्हणा!! पुढच्या भागात "पाशवी" शक्तीच्या ह्या दुटप्पी वागण्याचा समाचार नक्की घ्या बरे!! बाकी लेख छान! :-)

स्पंदना 13/01/2011 - 09:19
घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे ह्यासाठी लवकरच जेल भरो सारखं कपाट खाली करो हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल ये इल्जाम सर आखोपे !! मान्या !मान्या !!मान्या!!! हम वाइफी लोग बहोत खतर्नाक तरिकेसे कपडे इकठ्ठा करते है । क्या करे, फेकनेका मन ही नही होताभाय। समझा करो।

In reply to by शिल्पा ब

स्वानन्द 13/01/2011 - 11:11
त्यासाठीच मुद्दा क्रमांक ६ हा चर्चेत घेण्यात आला असावा. :) ६ जेवणाव्यतिरीक्तही नवर्‍यांना तोंड उघडण्याची संधी द्यावी ह्या मुद्द्यावर लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बोलायची सवय नसल्याने ह्या आंदोलनात कुठल्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत, फक्त फलक नाचवले जातील.

सुहास.. 13/01/2011 - 11:16
बाकी आमच्या "इकडुन" मात्र काहीच तक्रार नसते कधीच हे पण सांगु इच्छीते. >>>\ त्यांना आपण कधी चान्स दिलात का ?

साती 13/01/2011 - 12:31
डोळे भरून आले हो. माझ्याकडून समस्त पुरूषवर्गावर होत असलेल्या अत्याचारांची लाज वाटली. पुरूषांवरच्या अत्याचाराविरुद्ध बायका एखादी '' मावा" सारखी संस्था काढणार असतील तर मी तिच्यात सामील व्हायला तयार आहे. शुभकामांची सुरूवात घरापासूनच म्हणून आज उठताच नवर्‍याला आणि मुलाला सांगितलं,' जा,आजपासून तुम्ही दोघंही मुक्त' माझ्याहातचा चहा प्यायचा पाशवी अत्याचारही मी केला नाही त्यांच्यावर. :) बाय द वे, त्या दोघांनी तुम्हाला "धन्यवाद " कळवले आहे भाऊ.

सुहास.. 14/01/2011 - 14:31
उतारा आवडला (उताराच बरे का ! पाण-उतारा नव्हे ,) अ‍ॅड्या भौ, फक्त दहाच प्रस्ताव आले. पुढची मिटिंग कवा ?

अरुण मनोहर 14/01/2011 - 14:40
उनक हे योग्य नाव नाही. पिनक (पिडीत नवरे कमिटी) असे नाव जास्त समर्पक वाटते. बायकोकडून उपेक्षीत हा शापापेक्षा वरदानच असू शकेल. कारण मग नवरा गाव हिंडायला ऑफीशियली मोकळा की!. पिडीत नवरे कमिटी - पिनक हे नाव, सभासदांना एका जबरदस्त उतार्याची आठवण करून देते, हा आणखी एक फायदा आहे! बाकी चालू द्या!

मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
जबर्‍यादस्त रे अ‍ॅडीभौ ह्यावरुन आम्हाला 'They call our language the mother tongue because the father seldom gets to speak' हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

In reply to by टारझन

अवलिया 12/01/2011 - 17:39
टार्‍या कुणाचा बाजार कसा उठवेल हे सांगता येत नाही. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही

In reply to by अवलिया

श्री. अवलिया, तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 12/01/2011 - 18:20
श्री नाना संघ बदलुन युवरास पार्टीत गेले काय ? अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

मेघवेडा 12/01/2011 - 16:25
मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
दणका! पयल्याच बॉलवर सिक्स! दणदणीत रे अ‍ॅडीभौ! अजून येव्दे..

चिगो 12/01/2011 - 19:46
किती मुद्दे कट-कॉपी करुन त्यांच्यावर "कडक", "कहर", "जबरा", शॉल्लेट" लिहावं, हेच सुचेना हो अ‍ॅडीभौ.. :-) बेहद्द सुपर्ब, राजे.. मानला. अवांतर : सदस्यत्व कसे मिळवावे, हे कळवा. नवरा झालोच आहे, उपेक्षीत व्हायला कितीसा वेळ लागतो आता !! ;-)

In reply to by निशदे

आदिजोशी 12/01/2011 - 21:51
घरी संचारबंदी आणि उच्चारस्वातंत्रबंदी लागू झाली की लेखणीचीच धार उरते. जिभेची धार दाखवायची हिंमत केल्यास जीभच कलम करण्यात येते. चालायचंच.

एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी
घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे
हे दोन तर खासच. अजून असं खुसखुशीत लेखन येऊ द्यात.

वाटाड्या... 12/01/2011 - 22:28
अ‍ॅडीभौ... तुझ्या ह्या लेखावरुन एक विनोद आठवला... In a quarrel of husband and wife, one is always right and other is husband... काय एकसे एक चौकार टाकले आहेत राव.. >>सगळीकडे ३३% आरक्षण मागणार्‍या बायका लग्नानंतर काही महिन्यातच घरातल्या एकुलत्या एका बेडचा जवळजवळ ६७% भाग व्यापतात ह्यावर कुणाकडे उपाय आहे का? ...कायद्याचं बोलासारखं आल्याडलं शिवार माझं नी पल्याडलं तुझं असं करुन पहा शेठ... - (बेडच्या) कडेवर मुटकुळं करुन झोपणारा - वाटकुळं

झक्कास षटकारांनी शेंचुरी मारली आहेस, नेहेमीप्रमाणे! पण एक (नेहेमीप्रमाणे) शंका आहे.
आम्ही स्वतः बंगळूरूहून मुंबईस येऊन महिना झाला तरी आमचे कपडे त्याच बॅगांमधून काढतो आणि धुवून आल्यावर घड्या घालून पुन्हा बॅगेत ठेवतो
तू खरंच तुझ्या कपड्यांच्या घड्या घालतोस? आणि धुवून आल्यावर म्हणजे कपडे धुतं कोण? मशीन कपडे धूत असेल तर कपडे मशीनमधे कोण टाकतं?

बबलु 13/01/2011 - 05:26
हा हा हा. मस्त बैठक. :) एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी .... हे बेष्ट ! पुरूषांसाठी टिव्ही वर चार दिवस सासर्‍याचे, कारण सासराही कधी काळी जावई होता अशा फँटसी मालिका सुरू कराव्या. +१ :) ;)

सहज 13/01/2011 - 09:17
बरेचदा बापमंडळी आपल्या पोरांना चांगलेच फैलावर घेतात व पोरगं पार कोलमडून जाते तरी बापाचा राग कमी झाला नसतो मग आई किंवा कोणी शेजारची व्यक्ती येउन 'जौ द्या हो, आता किती माराल लेकराला" म्हणत पोराची सुटका करते. आजुबाजूची काका लोक पण जेव्हा त्या बापाला शांत व्हायला सांगतात तेव्हा तो लोकलज्जेस्तव शांत होतो. वर "काही नाही हो तसा शहाणा आहे पण कधी कधी असे करावे लागते म्हणत उगा पोरावर माया आहे असे दाखवतो व आवेश कमी करतो. अगदी त्याचप्रमाणे अन्य दोन चार धाग्यात "पाशवी" शक्तींचा भयंकर उसळलेला जोर, त्यांनाच जाणावला असे वाटते आहे म्हणून की काय ह्या धाग्यात "पाशवी" शक्तींनी स्वताहून 'हॅ हॅ हॅ चान चान' असे प्रतिसाद दिले आहेत हो आदिभौ! तुम्ही त्यातला खरे-खोटेपणा जाणताच म्हणा!! पुढच्या भागात "पाशवी" शक्तीच्या ह्या दुटप्पी वागण्याचा समाचार नक्की घ्या बरे!! बाकी लेख छान! :-)

स्पंदना 13/01/2011 - 09:19
घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे ह्यासाठी लवकरच जेल भरो सारखं कपाट खाली करो हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल ये इल्जाम सर आखोपे !! मान्या !मान्या !!मान्या!!! हम वाइफी लोग बहोत खतर्नाक तरिकेसे कपडे इकठ्ठा करते है । क्या करे, फेकनेका मन ही नही होताभाय। समझा करो।

In reply to by शिल्पा ब

स्वानन्द 13/01/2011 - 11:11
त्यासाठीच मुद्दा क्रमांक ६ हा चर्चेत घेण्यात आला असावा. :) ६ जेवणाव्यतिरीक्तही नवर्‍यांना तोंड उघडण्याची संधी द्यावी ह्या मुद्द्यावर लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बोलायची सवय नसल्याने ह्या आंदोलनात कुठल्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत, फक्त फलक नाचवले जातील.

सुहास.. 13/01/2011 - 11:16
बाकी आमच्या "इकडुन" मात्र काहीच तक्रार नसते कधीच हे पण सांगु इच्छीते. >>>\ त्यांना आपण कधी चान्स दिलात का ?

साती 13/01/2011 - 12:31
डोळे भरून आले हो. माझ्याकडून समस्त पुरूषवर्गावर होत असलेल्या अत्याचारांची लाज वाटली. पुरूषांवरच्या अत्याचाराविरुद्ध बायका एखादी '' मावा" सारखी संस्था काढणार असतील तर मी तिच्यात सामील व्हायला तयार आहे. शुभकामांची सुरूवात घरापासूनच म्हणून आज उठताच नवर्‍याला आणि मुलाला सांगितलं,' जा,आजपासून तुम्ही दोघंही मुक्त' माझ्याहातचा चहा प्यायचा पाशवी अत्याचारही मी केला नाही त्यांच्यावर. :) बाय द वे, त्या दोघांनी तुम्हाला "धन्यवाद " कळवले आहे भाऊ.

सुहास.. 14/01/2011 - 14:31
उतारा आवडला (उताराच बरे का ! पाण-उतारा नव्हे ,) अ‍ॅड्या भौ, फक्त दहाच प्रस्ताव आले. पुढची मिटिंग कवा ?

अरुण मनोहर 14/01/2011 - 14:40
उनक हे योग्य नाव नाही. पिनक (पिडीत नवरे कमिटी) असे नाव जास्त समर्पक वाटते. बायकोकडून उपेक्षीत हा शापापेक्षा वरदानच असू शकेल. कारण मग नवरा गाव हिंडायला ऑफीशियली मोकळा की!. पिडीत नवरे कमिटी - पिनक हे नाव, सभासदांना एका जबरदस्त उतार्याची आठवण करून देते, हा आणखी एक फायदा आहे! बाकी चालू द्या!
काही महिन्यांपूर्वी महिलांना ३३% आरक्षण देणार्‍या विधेयकाला संमती मिळाली. ह्या आरक्षणाचे भविष्यात होणारे भयानक परिणाम ओळखून लालू प्रसाद यादवांसारख्या काही द्रष्ट्या नेत्यांनी ह्याला विरोध केला, पण मध्यंतरी बराच काळ ते नुसतेच बोलविते धनी असल्याने त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. ह्या आरक्षणाचा आणि महिला मुक्ती चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ साधारण ७० च्या दशकात सुरू झाली. पण त्या आधीही आपल्याला अनेक ठिकाणी लाक्षणिकरित्या सक्षम आणि भक्कम महिला दिसतंच होत्या. असो. आजचा मुद्दा हा नव्हे. महिला मुक्ती चळवळी इतकाच, किंबहुना त्याहूनही जुना इतिहास पुरूषमुक्ती चळवळीला आहे.

२०११ चं पहिलं सुर्य दर्शन.

५० फक्त ·

टारझन 02/01/2011 - 00:26
वाह !! २०११ च्या पहिल्या सुर्याची बातंच काही और आहे ... २०१० च्या सुर्यात काही राम नव्हता असे आमचे आधीपासुनंच मत होते. एकदम वेगळा आणि ताजातवाणा दिसतोय सुर्य . मजा आली फोटु पाहुन. पोपटांच्या करामतीदेखील चित्ताकर्षक आहे. धन्यवाद धागाकर्ते. - (कलाबाज पोपट) सुर्यकांत

In reply to by अवलिया

हर्षद, छान आले आहेत फोटो सुर्योदय आनि पोपट २हीचे पन डान्रावांनी पाहिला का हा फटु? >>> असेच म्हन्ते

In reply to by मुलूखावेगळी

छोटा डॉन 05/01/2011 - 18:20
>>डान्रावांनी पाहिला का हा फटु? पाहिला हो पाहिला ! छानच आहे फोटो आणि सुर्योदय वगैरे, आवर्जुन आम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार :) - छोटा डॉन

मराठे 03/01/2011 - 22:16
फोटो चांगले आलेत बरं का! फक्त जर त्यातून बिल्डींगचा भाग काढता आला असता तर आणखी छान दिसले असते (हे माझं मत) मी सुद्धा सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठण्याचा प्लॅन बनवला होता पण माझा पोपट झाला ;-)

५० फक्त 03/01/2011 - 22:28
आज सकाळी मुलाला शाळेत सोडायुला गेलो तेंव्हा चक्क सुर्य शुभ्र पांढरा दिसत होता, पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. उद्या रिपिट शो असेल तर काढेन आणि येथे टाकेनच. सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि वाचनमात्रांना फक्त धन्यवाद. हर्षद

५० फक्त 04/01/2011 - 21:39
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि फक्त पेक्षकवर्गाला धन्यवाद. येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे. धन्यवाद हर्षद.

In reply to by ५० फक्त

आत्मशून्य 05/01/2011 - 00:27
वाटले होते थोडे नीसर्गरम्य ठीकाणचे फोटो असतील, हे काय सींमेंटच्या जंगलातील ?
येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे.
ह्म्म नवीन कॅमेरा घेतलेला दीसतोय, २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढणार आहात म्हणून शंका ? कोणती कंपनी आहे ? कीतीला पडला ?

In reply to by आत्मशून्य

५० फक्त 05/01/2011 - 18:51
कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस १८०० , पुण्यात १२००० ला घेतला आहे. सुर्याच्या फोटोचं म्हणाल तर, या जगात तो एकमेव उर्जास्त्रोत आहे, ज्याच्या मुळं तुम्ही मी आणि सगळं जग चालतं, तोच सगळ्यांचा बाप आहे. माझ्या दिवसाची सुरुवातच 'तेजोमय निधि लोहगोल ' आणि ' गगन सदन तेजोमय' एकुन होते. दिवसभर कसलं ही टेन्शन राहात नाही, सकाळी सकाळी हा डोस घेतला की. हर्षद.

टारझन 02/01/2011 - 00:26
वाह !! २०११ च्या पहिल्या सुर्याची बातंच काही और आहे ... २०१० च्या सुर्यात काही राम नव्हता असे आमचे आधीपासुनंच मत होते. एकदम वेगळा आणि ताजातवाणा दिसतोय सुर्य . मजा आली फोटु पाहुन. पोपटांच्या करामतीदेखील चित्ताकर्षक आहे. धन्यवाद धागाकर्ते. - (कलाबाज पोपट) सुर्यकांत

In reply to by अवलिया

हर्षद, छान आले आहेत फोटो सुर्योदय आनि पोपट २हीचे पन डान्रावांनी पाहिला का हा फटु? >>> असेच म्हन्ते

In reply to by मुलूखावेगळी

छोटा डॉन 05/01/2011 - 18:20
>>डान्रावांनी पाहिला का हा फटु? पाहिला हो पाहिला ! छानच आहे फोटो आणि सुर्योदय वगैरे, आवर्जुन आम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार :) - छोटा डॉन

मराठे 03/01/2011 - 22:16
फोटो चांगले आलेत बरं का! फक्त जर त्यातून बिल्डींगचा भाग काढता आला असता तर आणखी छान दिसले असते (हे माझं मत) मी सुद्धा सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठण्याचा प्लॅन बनवला होता पण माझा पोपट झाला ;-)

५० फक्त 03/01/2011 - 22:28
आज सकाळी मुलाला शाळेत सोडायुला गेलो तेंव्हा चक्क सुर्य शुभ्र पांढरा दिसत होता, पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. उद्या रिपिट शो असेल तर काढेन आणि येथे टाकेनच. सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि वाचनमात्रांना फक्त धन्यवाद. हर्षद

५० फक्त 04/01/2011 - 21:39
सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि फक्त पेक्षकवर्गाला धन्यवाद. येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे. धन्यवाद हर्षद.

In reply to by ५० फक्त

आत्मशून्य 05/01/2011 - 00:27
वाटले होते थोडे नीसर्गरम्य ठीकाणचे फोटो असतील, हे काय सींमेंटच्या जंगलातील ?
येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे.
ह्म्म नवीन कॅमेरा घेतलेला दीसतोय, २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढणार आहात म्हणून शंका ? कोणती कंपनी आहे ? कीतीला पडला ?

In reply to by आत्मशून्य

५० फक्त 05/01/2011 - 18:51
कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस १८०० , पुण्यात १२००० ला घेतला आहे. सुर्याच्या फोटोचं म्हणाल तर, या जगात तो एकमेव उर्जास्त्रोत आहे, ज्याच्या मुळं तुम्ही मी आणि सगळं जग चालतं, तोच सगळ्यांचा बाप आहे. माझ्या दिवसाची सुरुवातच 'तेजोमय निधि लोहगोल ' आणि ' गगन सदन तेजोमय' एकुन होते. दिवसभर कसलं ही टेन्शन राहात नाही, सकाळी सकाळी हा डोस घेतला की. हर्षद.
आपणां सर्वांना २०११ या नविन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.

हैप्पी ३१ स्ट

विनायक बेलापुरे ·

नमस्कार... ...... माझ्यातर्फे तुम्ही , तुमचे कुटुंब आणि मित्र मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... हे नवीन वर्षा तुम्हाला सुख ...समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो ज्याची सुरुवात ९४ दिवसा नंतर होईल म्हणजे गुढीपाडवा ... गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!!!!! ख्रिस्त नवीन वर्षा साजरे करा पण त्याहीपेक्षा मोठ्या दणक्यात गुढीपाडवा साजरा करा

नमस्कार... ...... माझ्यातर्फे तुम्ही , तुमचे कुटुंब आणि मित्र मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ... हे नवीन वर्षा तुम्हाला सुख ...समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो ज्याची सुरुवात ९४ दिवसा नंतर होईल म्हणजे गुढीपाडवा ... गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!!!!! ख्रिस्त नवीन वर्षा साजरे करा पण त्याहीपेक्षा मोठ्या दणक्यात गुढीपाडवा साजरा करा
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

२०१०: एक उत्तम वर्ष

ऋषिकेश ·

नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हालाही ऋषिकेश....आणि या आढावा धाग्याबद्दलही ! क्रिडा, अर्थकारण, राजकारण, समाज, करमणूक क्षेत्र, पर्यावरण या समाजाला स्पर्शून जाणार्‍या घटना प्रत्ययी दरवर्षी घडत असतातच...कमी जास्त फरकाने....तिच बाब भ्रष्टाचाराची...एक जातो, तर दुसरा उपटतो...हा दुसरा पहिल्याला मागे टाकतो, तो पर्यंत तिसरा वाकुल्या दाखवतच असतो. देशातील ही कीड माशा आणि डास यांच्यासारखीच सर्वसामान्य लोकांना त्रस्त करून सोडणारी आहे, आणि तिच्यावर कुठलाही जालीम उपाय उपलब्ध होणार नाही हे डास निर्मूलनासारखेच किचकट आहे. असे असले तरी २०१० मधील 'एकमेव ठळक घटना' असा केबीसी धर्तीचा प्रश्न मला विचारला तर मी 'बिहार निकाल' असे कोणत्याही विकल्पाशिवाय उत्तर देईन. भारतीय लोकशाहीच्या परंपरेतील (जिच्याबद्दल युरोपमध्ये आश्चर्यमिश्रीत कौतुक असते) हा एक विलक्षण असा विजय श्री.नितिशकुमार यानी करून दाखविला आहे. पक्ष परंपरा, घराणेशाही, जात, धर्म, उच्चनीच, समान-असमान, पैसा आदी सार्‍या 'एनकॅश' करणार्‍या बाबीना दूर सारून तेथील जनतेने 'विकासासाठी मतदान' या जादुई घोषणेवर मतांचा जो भरभरून पाऊस पाडला त्याच्यामुळे देशातील (राज्य पातळीवरील) राजकारणाचे संकेत बदलून जाण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती स्वागतार्ह आहे. २०१० ने हे स्पष्ट केले आहे की देशाला मुख्य मंत्री पदाच्या खुर्चीवर काम करण्यासाठी श्री.नरेन्द्र मोदी आणि श्री.नितिशकुमार यांच्यासारखे 'सीईओ' हवेत. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

माननिय लालूजींनी शक्यता वर्तवली आहे त्याप्रमाणे काहीतरी गडबड असणारच. भाजपा ची मदत घेउन झालेली निवडणूकीतील सरशी म्हणजे विजय समजू नये.गुजरातचे मुख्यमन्त्र्यांचे उल्लेख आल्याबद्दल जाहीर निषेध. जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

नन्दादीप 31/12/2010 - 11:57
>>जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत. त्यांनी मोदींचा उल्लेख हा त्यानी केलेल्या विकासासाठी केला होता, "जातीयवादी राजकारणा" साठी नव्हे. आता तुम्हीच "जातीयवादी राजकारणा"चा विषय उकरून काढला आहे. तरी ईथेच थांबूया आपण..नाही का????

In reply to by नन्दादीप

मा. राहूल गांधी यांचा पाण उतार करण्यासाठीच बिहार निवडणुकीचा उल्लेख आहे. वास्तविक पाहता इतर निवडणुकीसारखीच ही एक निवड्णूक पण बिजेपीचा उदो उदो करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. उल्लेख करायचाच असेल तर एक दुर्दैवी घटना म्हणुन करावा.

गतवर्षाचा चांगला आढावा घेतलात. एक अजुन जोड द्यावीशी वाटते. ........... ओळखीतील अनेकांची लग्ने जमली आणि अनेकांची ठरलेली मोडली, एका अर्थाने सगळेच सुखी झाले म्हणायचे ;)

प्रदीप 31/12/2010 - 19:46
चांगला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेहमीपेक्षा थोडे आक्रमक झालो आहोत, हे लक्षणीय आहे.
चीनच्या नाकावर टिच्चुन नोबेल पारितोषिकास उपस्थिती तसेच जाहिरनाम्यात तिबेटचा उल्लेख टाळण्याचे धैर्य दाखवणे ...
हे निश्चीत नोंद घेण्यासारखे आहे, (चीनने नेहमीप्रमाणे तैवानविषयी आग्रह धरला नाही, कारण आपण मग काश्मिरावीषयक त्यांनी जे नवे धोरण पत्करले आहे, त्याविषयी धरू शकलो असतो). न्यू यॉर्क टाईम्सनेही आपल्या ह्या किंचीत आक्रमक भूमिकेची दखल घेतली आहे. मात्र हा आढावा अजूनही समतोल असावयास हवा होता असे वाटते. कदाचित नव्या वर्षाच्या सुरूवातीस कटुता नको, अशा भावनेने काही अगदी ठळक उणिवांचा उल्लेख टाळला असावा, उदा. आशियाई स्पर्धेच्या वेळची झलेली नाचक्की. तसेच काही उल्लेख हाईप्ड आहेत असे वाटले:
जागतिक वित्तपरिषद, पर्यावरण परिषदेत भारताने आपली भुमिका ठामपणे मांडणे,
वित्तपरिषदेत आपण नक्की कसली ठाम भूमिका मांडली? आणि पर्यावरणासंबंधी परिषदेत खरे तर आपण आश्चर्यकारकरित्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेस मुरड घातली असा सूर सर्वत्र (निदान भारताबाहेर तरी) आहे.
अवकाशः केवळ स्वतःचेच नाहि तर इतर अनेक देशांचे उपग्रह हवेत सोडून या क्षेत्रातील मास्टरी सिद्ध केलीच पण बक्कळ पैसाही कमावला.
जी. एस. ल.व्ही. चे अपयश अनुल्लेखाने मारता येण्यासारखे नाही. त्याबद्दल दोषारोप नकोत, पण अगदी तसे काही झालेच नाही, असेही नको. भ्रष्टाचाराच्या अगदी नवीन केसमध्ये आपण आता बहुधा नवा उच्चांक निर्माण केला असावा का? खाद्यवस्तूंची भाववाढ ह्या आठवड्यात १४ % च्या वर गेली आहे असेही आजच वाचनात आले. हे आपणापुढे एक मोठे आव्हान नव्या वर्षाच्या सुरूवातीस आहे. तरीही अनेक आघाड्यांवर आपण प्रगती केली आहे, हे सुखकारक आहे.

In reply to by प्रदीप

प्रदीप 31/12/2010 - 20:15
आजच प्रस्तुत झालेल्या बातमीनुसार आपल्या रिझर्व बँकेने ए. सी. यू. ह्या क्लियरींग हाऊसच्या माध्यमातून कसल्याही पैश्याच्या देवाणघेवाणी करायची नाहीत असा नवा निर्बंध लावला आहे. ए. सी. यू. (आशियन क्लियरींग हाऊस) यूनोने स्थापन केले होते व आपण इराणकडून क्रूड तेल घेतल्यावर पैसे ह्या क्लिअरींअग हाऊसतर्फे इराणला देत होतो. आता अचानक आलेल्या ह्या आदेशाने आपल्या तेल कंपन्या इराणला तेलाचे पैसे देऊ शकणार नाहीत. अर्थात आपण इराणकडून तेल घेऊ शकणार नाही. आपल्या क्रूड तेलाच्या आयातीपैकी १५% इराणकडून होते. एका बड्या सुप्परपॉवरचा, एका 'होऊ घातलेल्या सुप्पर पॉवर'वर आलेल्या दबावाचा हा परिणाम आहे असे म्हटले जाते. त्या सुपरपॉवरच्या अधिकृत प्रवक्त्याने ह्या निर्णयाचे स्वाग्त केले आहे, असेही आज बातम्यात वाचले. आज ह्या संबंधी भारत व इराणच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठ़क होणार होती. तेव्हा ह्याचा परिणाम दूरगामी असेल किंवा नाही, हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. तेव्हा आम्ही मिपाकर आमच्या किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करतो न करतो तोच हा 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा प्रयोग सादर केला जात आहे हे थोडे निराशाजनक आहे.

In reply to by प्रदीप

ऋषिकेश 01/01/2011 - 12:06
अरेरे! तुमची प्रतिक्रीया वाचून बातम्या धुंडाळल्य तर हा निर्णय वाचून आश्चर्य वाटले. :( खरच किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करताना घाई केली का? ;) बाकी, होय, लेख थोडा एकांगी होता आणि तसे बरेचसे जाणिवपूर्वकच होते. तुम्ही म्हणता तश्या घटना (भ्रष्टाचार, लाचखोरी वगैरे वगैरे) अनेक वर्षे चालुच होते. यावर्षी ते सारे घडलेच मात्र त्याच बरोबर काहि चांगल्या घटनाही घडल्या ज्या कलेक्टीव्हली इतर अनेक वर्षांपेक्षा जास्त ठळक वाटल्या. दर वर्ष संपताना त्या त्या वर्षी जेजे वाईट घडले / गाजले त्याची सामान्यतः उजळणी प्रसार माध्यमे करतातच मात्र यावर्षी अश्या घटनांबरोबरच एक राष्ट्र म्हणून घडलेल्या चांगल्या घटनांकडे लक्ष वेधण्याचा मानस होता. जीएसएल्व्ही ह्या प्रगतीशील तंत्रामधे अजून अपयश येत असले तरी पीएसएल्व्हीने २०१०मधल्या जुलैमधे (चुभुदेघे) एकावेळी ५ उपग्रह भुस्थिर कक्षेत सोडले होते हे अधोरेखीत करायचे होते.

वेदनयन 06/01/2011 - 05:32
बाबरी मशिदबाबत निकाल ह्याच वर्षी लागला, नाही का? कोणताही गैरप्रकार न झाल्याबद्दल सर्व जनतेचे (ह्यात राजकारणी, धार्मिक नेते सुद्धा आले) आभार मानायला हवे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हालाही ऋषिकेश....आणि या आढावा धाग्याबद्दलही ! क्रिडा, अर्थकारण, राजकारण, समाज, करमणूक क्षेत्र, पर्यावरण या समाजाला स्पर्शून जाणार्‍या घटना प्रत्ययी दरवर्षी घडत असतातच...कमी जास्त फरकाने....तिच बाब भ्रष्टाचाराची...एक जातो, तर दुसरा उपटतो...हा दुसरा पहिल्याला मागे टाकतो, तो पर्यंत तिसरा वाकुल्या दाखवतच असतो. देशातील ही कीड माशा आणि डास यांच्यासारखीच सर्वसामान्य लोकांना त्रस्त करून सोडणारी आहे, आणि तिच्यावर कुठलाही जालीम उपाय उपलब्ध होणार नाही हे डास निर्मूलनासारखेच किचकट आहे. असे असले तरी २०१० मधील 'एकमेव ठळक घटना' असा केबीसी धर्तीचा प्रश्न मला विचारला तर मी 'बिहार निकाल' असे कोणत्याही विकल्पाशिवाय उत्तर देईन. भारतीय लोकशाहीच्या परंपरेतील (जिच्याबद्दल युरोपमध्ये आश्चर्यमिश्रीत कौतुक असते) हा एक विलक्षण असा विजय श्री.नितिशकुमार यानी करून दाखविला आहे. पक्ष परंपरा, घराणेशाही, जात, धर्म, उच्चनीच, समान-असमान, पैसा आदी सार्‍या 'एनकॅश' करणार्‍या बाबीना दूर सारून तेथील जनतेने 'विकासासाठी मतदान' या जादुई घोषणेवर मतांचा जो भरभरून पाऊस पाडला त्याच्यामुळे देशातील (राज्य पातळीवरील) राजकारणाचे संकेत बदलून जाण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती स्वागतार्ह आहे. २०१० ने हे स्पष्ट केले आहे की देशाला मुख्य मंत्री पदाच्या खुर्चीवर काम करण्यासाठी श्री.नरेन्द्र मोदी आणि श्री.नितिशकुमार यांच्यासारखे 'सीईओ' हवेत. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

माननिय लालूजींनी शक्यता वर्तवली आहे त्याप्रमाणे काहीतरी गडबड असणारच. भाजपा ची मदत घेउन झालेली निवडणूकीतील सरशी म्हणजे विजय समजू नये.गुजरातचे मुख्यमन्त्र्यांचे उल्लेख आल्याबद्दल जाहीर निषेध. जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

नन्दादीप 31/12/2010 - 11:57
>>जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत. त्यांनी मोदींचा उल्लेख हा त्यानी केलेल्या विकासासाठी केला होता, "जातीयवादी राजकारणा" साठी नव्हे. आता तुम्हीच "जातीयवादी राजकारणा"चा विषय उकरून काढला आहे. तरी ईथेच थांबूया आपण..नाही का????

In reply to by नन्दादीप

मा. राहूल गांधी यांचा पाण उतार करण्यासाठीच बिहार निवडणुकीचा उल्लेख आहे. वास्तविक पाहता इतर निवडणुकीसारखीच ही एक निवड्णूक पण बिजेपीचा उदो उदो करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. उल्लेख करायचाच असेल तर एक दुर्दैवी घटना म्हणुन करावा.

गतवर्षाचा चांगला आढावा घेतलात. एक अजुन जोड द्यावीशी वाटते. ........... ओळखीतील अनेकांची लग्ने जमली आणि अनेकांची ठरलेली मोडली, एका अर्थाने सगळेच सुखी झाले म्हणायचे ;)

प्रदीप 31/12/2010 - 19:46
चांगला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेहमीपेक्षा थोडे आक्रमक झालो आहोत, हे लक्षणीय आहे.
चीनच्या नाकावर टिच्चुन नोबेल पारितोषिकास उपस्थिती तसेच जाहिरनाम्यात तिबेटचा उल्लेख टाळण्याचे धैर्य दाखवणे ...
हे निश्चीत नोंद घेण्यासारखे आहे, (चीनने नेहमीप्रमाणे तैवानविषयी आग्रह धरला नाही, कारण आपण मग काश्मिरावीषयक त्यांनी जे नवे धोरण पत्करले आहे, त्याविषयी धरू शकलो असतो). न्यू यॉर्क टाईम्सनेही आपल्या ह्या किंचीत आक्रमक भूमिकेची दखल घेतली आहे. मात्र हा आढावा अजूनही समतोल असावयास हवा होता असे वाटते. कदाचित नव्या वर्षाच्या सुरूवातीस कटुता नको, अशा भावनेने काही अगदी ठळक उणिवांचा उल्लेख टाळला असावा, उदा. आशियाई स्पर्धेच्या वेळची झलेली नाचक्की. तसेच काही उल्लेख हाईप्ड आहेत असे वाटले:
जागतिक वित्तपरिषद, पर्यावरण परिषदेत भारताने आपली भुमिका ठामपणे मांडणे,
वित्तपरिषदेत आपण नक्की कसली ठाम भूमिका मांडली? आणि पर्यावरणासंबंधी परिषदेत खरे तर आपण आश्चर्यकारकरित्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेस मुरड घातली असा सूर सर्वत्र (निदान भारताबाहेर तरी) आहे.
अवकाशः केवळ स्वतःचेच नाहि तर इतर अनेक देशांचे उपग्रह हवेत सोडून या क्षेत्रातील मास्टरी सिद्ध केलीच पण बक्कळ पैसाही कमावला.
जी. एस. ल.व्ही. चे अपयश अनुल्लेखाने मारता येण्यासारखे नाही. त्याबद्दल दोषारोप नकोत, पण अगदी तसे काही झालेच नाही, असेही नको. भ्रष्टाचाराच्या अगदी नवीन केसमध्ये आपण आता बहुधा नवा उच्चांक निर्माण केला असावा का? खाद्यवस्तूंची भाववाढ ह्या आठवड्यात १४ % च्या वर गेली आहे असेही आजच वाचनात आले. हे आपणापुढे एक मोठे आव्हान नव्या वर्षाच्या सुरूवातीस आहे. तरीही अनेक आघाड्यांवर आपण प्रगती केली आहे, हे सुखकारक आहे.

In reply to by प्रदीप

प्रदीप 31/12/2010 - 20:15
आजच प्रस्तुत झालेल्या बातमीनुसार आपल्या रिझर्व बँकेने ए. सी. यू. ह्या क्लियरींग हाऊसच्या माध्यमातून कसल्याही पैश्याच्या देवाणघेवाणी करायची नाहीत असा नवा निर्बंध लावला आहे. ए. सी. यू. (आशियन क्लियरींग हाऊस) यूनोने स्थापन केले होते व आपण इराणकडून क्रूड तेल घेतल्यावर पैसे ह्या क्लिअरींअग हाऊसतर्फे इराणला देत होतो. आता अचानक आलेल्या ह्या आदेशाने आपल्या तेल कंपन्या इराणला तेलाचे पैसे देऊ शकणार नाहीत. अर्थात आपण इराणकडून तेल घेऊ शकणार नाही. आपल्या क्रूड तेलाच्या आयातीपैकी १५% इराणकडून होते. एका बड्या सुप्परपॉवरचा, एका 'होऊ घातलेल्या सुप्पर पॉवर'वर आलेल्या दबावाचा हा परिणाम आहे असे म्हटले जाते. त्या सुपरपॉवरच्या अधिकृत प्रवक्त्याने ह्या निर्णयाचे स्वाग्त केले आहे, असेही आज बातम्यात वाचले. आज ह्या संबंधी भारत व इराणच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठ़क होणार होती. तेव्हा ह्याचा परिणाम दूरगामी असेल किंवा नाही, हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. तेव्हा आम्ही मिपाकर आमच्या किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करतो न करतो तोच हा 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा प्रयोग सादर केला जात आहे हे थोडे निराशाजनक आहे.

In reply to by प्रदीप

ऋषिकेश 01/01/2011 - 12:06
अरेरे! तुमची प्रतिक्रीया वाचून बातम्या धुंडाळल्य तर हा निर्णय वाचून आश्चर्य वाटले. :( खरच किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करताना घाई केली का? ;) बाकी, होय, लेख थोडा एकांगी होता आणि तसे बरेचसे जाणिवपूर्वकच होते. तुम्ही म्हणता तश्या घटना (भ्रष्टाचार, लाचखोरी वगैरे वगैरे) अनेक वर्षे चालुच होते. यावर्षी ते सारे घडलेच मात्र त्याच बरोबर काहि चांगल्या घटनाही घडल्या ज्या कलेक्टीव्हली इतर अनेक वर्षांपेक्षा जास्त ठळक वाटल्या. दर वर्ष संपताना त्या त्या वर्षी जेजे वाईट घडले / गाजले त्याची सामान्यतः उजळणी प्रसार माध्यमे करतातच मात्र यावर्षी अश्या घटनांबरोबरच एक राष्ट्र म्हणून घडलेल्या चांगल्या घटनांकडे लक्ष वेधण्याचा मानस होता. जीएसएल्व्ही ह्या प्रगतीशील तंत्रामधे अजून अपयश येत असले तरी पीएसएल्व्हीने २०१०मधल्या जुलैमधे (चुभुदेघे) एकावेळी ५ उपग्रह भुस्थिर कक्षेत सोडले होते हे अधोरेखीत करायचे होते.

वेदनयन 06/01/2011 - 05:32
बाबरी मशिदबाबत निकाल ह्याच वर्षी लागला, नाही का? कोणताही गैरप्रकार न झाल्याबद्दल सर्व जनतेचे (ह्यात राजकारणी, धार्मिक नेते सुद्धा आले) आभार मानायला हवे.
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा: क्रिडा: क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती.

अभिनंदन !!!

पर्नल नेने मराठे ·

In reply to by अवलिया

वाहीदा 25/12/2010 - 15:48
आत्तापर्यंत तू ठाकूर्ली अन लोणावळ्याल चकरा मारायचा ठाण्याला चकरा मारण्याचे काय प्रयोजन ?? ;-)

In reply to by वाहीदा

स्पा 25/12/2010 - 20:48
आत्तापर्यंत तू ठाकूर्ली अन लोणावळ्याल चकरा मारायचा श्री कुंदन हे ठाकुर्लीला राहतात? म्हणजे आमचे गाववाले झाले म्हणायचे -- फालुदा

In reply to by परिकथेतील राजकुमार

तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या २ बाटल्या घेउन गेला. ओह्ह ....त्यातली १ परासाठी होती हे आत्ता लक्शात आले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 25/12/2010 - 15:39
कुंद्याचा ज्योतिषावरचा विश्वास उडाला आहे बहुतेक. तीन चार जणांनी दिवाळीपूर्वी काम होईल असे सांगितले पण काही झाले नाही.

In reply to by पर्नल नेने मराठे

एक माझ्यासाठी होती ठिक आहे, दुसरी कोणासाठी ? आता कुंद्याचा पोरगा घटोत्कच आहे असे सांगू नकोस.

In reply to by स्वानन्द

धमाल मुलगा 27/12/2010 - 22:23
कुंद्या..च्यायला!! :) हाबिणंदण..हाबिणंदण..हाबिणंदण..... एकदम झकास बातमी मिळाली. मूडच बदलून गेला आपला. मजाय बुवा. आता 'अग्गोऽबाई' बाहुलीची तर आणखी मजाय. ताई झाल्याचा तोरा मिरवत असेल :) बाकी कुंद्या, पोरगं मोठं कर्तबगार नशिबाचं दिसतंय हां. आल्याबरोब्बर आंतरजालावरचं वातावरण हलवून सोडलं ;) लवकरच बाळाराजांचे फोटो दाखवा आता! @ चुचु: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!! एकदम मस्त बातमी दिलीस. इकडे आलीस की तू म्हणशील ती गिफ्ट/खाऊ देणार आपण :)

सुहास.. 25/12/2010 - 15:35
कुन्दोपन्तांच्या चिरंजीवाना आई भवानीचे आशीर्वाद लाभोत ही मनोमनी प्रार्थना !! अवांतर " कुन्दनराजे , सुधरा आता ! " ;)

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 15:38
अशा प्रकारच्या वैयक्तिक माहीतीसाठी खरडवहीचा उपयोग जास्त योग्य ठरावा असे वाटते. कोणा एका अनोळखी व्यक्तीला पुत्ररत्न झाले आहे या माहीतीशी मिपाकरांचे काय प्रयोजन हे समजले नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

नरेशकुमार 25/12/2010 - 16:08
मनापासुन अभिनंदन आहेच. पण, जे कोणी ओळखतात त्यांनी व्यक्तिगत व्यनीचा वापर करावा. (माझ्या ओळखिचा असला तरी मी व्यक्तिगत व्यनीचाच वापर करीन) एकुन १२००० पेक्शा जास्त सदस्य आहेत. समजुन घ्या.

In reply to by नरेशकुमार

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 16:11
मिपा सारखे सं स्थळ हे सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, ललित लेखन किंवा इतर अनेक सर्वसाधारण रुची असणार्‍या विषयांसंबंधी चर्चा करण्यासाठी आहे असे मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का? अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

नरेशकुमार 25/12/2010 - 16:18
मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर बहुतेक असेच वाटत असावे, मलासुद्ध्हा धडाधड अभिनंदन यायला सुरुवात झाली. आत पुढिल पर्याय असे आहेत १) नोकरीत प्रोमोशन मिळाले २) गाडी घेतली ३) माझा, बायकोचा, मुलीचा, मुलाचा वाढदिवस ४) मुलग, मुलगि यांचे परिक्शेतले यश ५) वगेरे वगेरे

In reply to by ए.चंद्रशेखर

अवलिया 25/12/2010 - 16:25
मिपावर अनेक घडामोडी घडत असतात. मिपाबाहेरील व्यक्तींच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाला साहित्यातला पुरस्कार मिळाला किंवा कुणाचे निधन झाले ) हे धागे जसे असतात तसेच मिपावरील सदस्यांच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाचे लग्न, पुत्र होणे किंवा व्यक्तीचे निधन होणे) असतात. मिपाचे सदस्य कॉलनीतल्या कुटूंबाप्रमाणे एकमेकांशी सुख दु:ख वाटतात, आनंदीत होतात किंवा दु:खी होतात. प्रज्ञेचे प्रदर्शन करता करता भावनांना आलेली शुष्कता ज्यांना कूठलाही आनंद उपभोगण्यापासुन किंवा दु:ख सहानुभुती दर्शवण्यापासुन वंचित करते अशांनी मिपावर न आलेले बरे.. ही माझी भुमिका आहे. मिपाच्या अधिकारिक धोरणानुसार अशा प्रकारच्या धाग्यांना, सुख दु:ख वाटुन घेण्याला बंदी नाही. ज्यांना पटत नाही त्यांनी अभिनंदन, दु:खद निधन अशा शीर्षकांच्या धाग्यावर क्लिक न केलेली बरी. पुन्हा एकदा कुंदनचे अभिनंदन.. !!

In reply to by अवलिया

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 16:36
श्री. अवलिया यांची सूचना एकदम मान्य आहे. परंतु यात थोडी अडचण आहे. प्रस्तुत लेखाचे शीर्षक अभिनंदन असे आहे. आता या लेखाचा लेखक कोणाचे अभिनंदन करू इच्छित आहे हे शीर्षक वाचून कळू शकत नाही यासाठी शीर्षकात जर (वैयक्तिक) असा उल्लेख केला तर इतर अनोळखी सदस्य या लेखावर क्लिक करणारच नाहीत. किंवा मिपा नेच वैयक्तिक अशा नावाची नवी कॅटॅगरी चालू करावी. म्हणजे या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

In reply to by ए.चंद्रशेखर

अवलिया 25/12/2010 - 17:48
आपल्या सुचना विचार करण्यालायक आहेत. कृपया संपादक मंडळाशी पाठपुरावा करुन अपेक्षित बदल करवुन घ्यावा. मात्र मला एक कळत नाही ज्यांना कुणाचे अभिनंदन करायचेच नाही त्यांना कोणी कोणाचे, कशाबद्दल अभिनंदन केले आहे हे प्रश्न पडतातच का? त्यांनी अशा धाग्यांकडे दूर्लक्ष करावे... !!

In reply to by अवलिया

नरेशकुमार 25/12/2010 - 22:34
आमचा धागा उडाला. एकाला पोरगा झाला तर त्याचे अभिनंदन चालते, पन आमच्या पोराचे काही कौतुक नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.
हे फारच समजूतदार विधान झालं. मात्र मिपावरच्या अशा धाग्यांबाबत अन्य संस्थळांवर तक्रार करण्याआधी जर हे बहुमत काय आहे हे शोधून काढलं असतंत तर बरं झालं असतं, नाही का? कुठच्या संस्थळावर कसं वागायचं याच्या रीती बहुतांश सदस्यांच्या वागणुकीने व अलिखित सहमतीने ठरतात. मिपाच्या अनेक पैलूंपैकी 'खेळीमेळीचं वातावरण' हा एक पैलू आहे. सोशल क्लब हा शब्द काहीसा 'अप्रगल्भ' या अर्थाने वापरला असल्यास निषेध व्यक्त करतो.

In reply to by राजेश घासकडवी

आपण तर ब्वॉ एकदम सहमत आहे. मिपा हे आता एक महत्वाचे सोशल नेटवर्किंग संस्थळ झाले आहे. प्रत्येक सदस्याला मिपाचे एक अपेक्षित स्वरूप आहे. त्यात बरेच पैलू आहेत. पण हसत खेळीमेळीने (आणि कधी कधी भांडा भांडी करूनही) बोचकारे काढत का होईना, पण सगळे शेवटी इथेच आहेत. टार्‍या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील. इथे असे धागे निघतात, निघत राहतील, निघावेत. मला मिपामुळे आजघडीला जीवाला जीव देणारे, नात्यापेक्षाही जास्त नातं जपणारे मित्र मैत्रिणी भेटल्या. आज जगात मी अशी किमान १०-१५ शहरं मोजू शकतो जिथे मी रात्री अपरात्रीही बिनदिक्कत घराचे दार ठोठावू शकतो आणि माझे अगदी आनंदाने स्वागत होईल याची खात्री आहे. जाताजाता: मिपावर काय येऊ नये / यावे वगैरे मिपाच्या धोरणाचा भाग आहे. त्याबद्दल जाहिर धागे काढू नयेत अथवा मतप्रदर्शन करू नये असे धोरण आहे. त्या कारणाने मी संपादक या नात्याने काही प्रतिसाद अप्रकाशित करू शकतो. पण आपण अशी मते नेहमीच (इथेही आणि तिथेही) व्यक्त करता, तेव्हा एकदाच काय ते बोलून घ्यावे म्हणून एवढे टंकले. आपल्या सूचना नेहमीच मोलाच्या असतील, पण त्या संपादकमंडळाला पाठवाव्यात. आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यात नक्कीच वाटा असेल. उणे अधिक शब्द लिहिले असल्यास, माफ करणे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नरेशकुमार 25/12/2010 - 22:38
टार्‍या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील. आमचे अभिनंदनाचे धागे मात्र उडतात.

In reply to by नरेशकुमार

फारच ब्वॉ तुमचा फॉलोअप!!! आता बोलतोच... तुमचा हा लेख अप्रकाशित असलेला दिसला. त्यातला मजकूर...
आज माझ्या मुलाचा चित्रकलेच्या स्पर्धेत तिसरा क्र. आला. (दिवळिला घेतलेल्या चित्रकलेचा आज निकाल जाहिर झाला) तो सध्या इयत्ता तिसरित शिकत आहे.
मला वाटते की इथे थोडे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. उद्या 'मला सकाळी पोट साफ झाले' असा धागा काढल्यास कसे वाटेल? आपल्या मुलाचे कौतुक नाही असे नाही. पण जर का त्याने शाळेतल्या तिसरीच्या वर्गात चित्रकलेत बक्षिस मिळवले म्हणून धागा काढाल तर मला नाही वाटत ते योग्य आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत वगैरे मिळाले तर ठीक आहे. ते ही, तुम्ही असा धागा टाकताना, त्याचे नाव, शाळा, त्याने काढलेली चित्रं इत्यादी माहिती दिली असती तर धागा विश्वसनिय वाटला असता. सध्या तुमचा अचानक झालेला अवतार, तुमचे एकंदरीतच वर्तन, एका सदस्याने तुम्हाला जाहिरपणे आव्हान दिल्यावर तुम्ही व्यनितून त्याला साधलेला संपर्क आणि प्रकरण जास्त न ताणण्याबद्दल केलेली विनंती यावरून मला तरी असे वाटते की आपण एक डु. आयडी आहात. त्यामुळे सध्या तरी आपण शांत रहावे. आपल्याला टॉलरेट केले जात आहे, पण एक सीमा आहे. कृपया ताणू नये. याउप्पर, आपण खरंच नरेशकुमार असाल आणि / किंवा आपल्या मुलाला खरंच असे बक्षिस मिळाले असेल तर आपण ते पुरावे (मुलाचे नाव / शाळा / चित्रांची स्कॅन कॉपी वगैरे) संपादकमंडळा जरूर द्या. मी व्यक्तिशः आपला धागा पुनर्प्रकाशित करेन आणि जाहिर दिलगिरी व्यक्त करेन. आपण सादर केलेल्या पुराव्याची शहानिशा करणे / न करणे / कशी करणे वगैरे बाबी संपादकमंडळाच्या अखत्यारित असतील. आहे कबूल? असल्यास कृती करा. नसल्यास शांत बसा.

In reply to by ए.चंद्रशेखर

सूर्यपुत्र 26/12/2010 - 13:40
>>मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का? १०००० कसे काय? ११८०० किंवा ११९०० ना??

In reply to by नंदन

Nile 25/12/2010 - 23:10
हार्दिक अभिनंदन, कुंदनसेठ दुबैवाले! काय मग विटा वगैरे वाटताय की नाही उंटावर बसुन? ;-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 25/12/2010 - 23:26
ओ उंटवाले, तुम्हाला मागल्या दाराने इंट्री मिळालीए ना, का उगाच गरिबाच्या पोटावर लाथ मारता? आं? कुठे फेडाल, पापं?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 26/12/2010 - 03:07
ज्या कारणासाठी त्या संकल्पना उदयास आल्या त्याच कारणासाठी वापरतोय. ;-) आता व्हा बाजुला. :P

रामदास 25/12/2010 - 16:50
धम्या आनि आता कुंद्या . चूचे काहीतरी सिक्रेट फॉमुला आहे त्यांच्याकडे. नीट समजून घे. अभिनंदनाचा धागा मी टाकीन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज 09/01/2011 - 19:25
फेब्रुवारी व मार्च मधे नोंद झालेले कुंद्याच्या शहरातले तापमान ७ अंश व ११ अंश सेल्सियस होते. पुरेसे गार नाही आहे काहो बिकाजी? बाकी चालू द्या.

गणपा 25/12/2010 - 17:45
कुंदनसेठ अभिनंदन !!!! आपलं भविष्य १००% खर ठरलय. तवा आपल्याल एक पेश्शल पार्टी लागु. ;) अवांतर : तद् माताय, पब्लीक अभिनंदनाच्या धाग्यावर पण हुज्जत घालतय. अरे नाय पटत तर मग जाना संपादकमंडळा कडे तक्रात घेउन. इथे निषेध कशाला? तुम्ही नाही ओळखत एखाद्याला तर नका देउ शुभेच्छा.

अभिनंदन कुन्दनराव,पुत्रप्राप्तीबद्द्ल. ह्या मिपानेच मला परत उभे रहायला मदत केली आहे . हा एक परीवारच आहे असे मानतो आम्ही. त्यामुळेच परीवारातल्या ज्युनीयरच्या आगमनाचे आम्ही एकदा नाही तर त्रिवार अभिनंदन करणारच.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्री, अतिशय वाईट घटना. पण या घटनेने मला माझ्या जालिय मित्रांचे स्थान माझ्या आयुष्यात किती महत्वाचे आणि जवळचे आहे हे परत एकदा जाणवून दिले. अभिनयची बातमी कळली तेव्हा ज्यांच्याकडून कळली (तेही इथलेच) त्यांच्या आवाजावरून मला त्यांची अवस्था जाणवत होती. मला बातमी ऐकताच डोळ्यासमोर अंधारी आली, आतडं पिळवटून दु:ख म्हणजे काय हे मला सख्खा भाऊ नसतानाही भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कळले. मी माझ्या सगळ्या मित्रांना लगेच फोन करून त्यांचा आवाज ऐकला. ५ मिनिटं बोललो. का? कोण कुठला अभिनय? कधी भेटही नाही. तुझीही नाही. नुकतंच त्याला जीटॉकमधे अ‍ॅड केले होते. आता तो दिवा कधीच हिरवा होणार नाही म्हणून हळहळलो. का एवढी आपुलकी? कोण जाणे! तू म्हणतेस तसेच, आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी नाते भक्कम झालेले आहे. संकटप्रसंगी ही माणसे धावून येतात हे केवळ याच प्रसंगी नाही तर प्रसन्नच्या आईच्या आजारपणात, राजेच्या अपघातानंतर अशा किती तरी प्रसंगी बघितले आहे. स्वातीताईचे वडिल वारले तेव्हाही आपण सगळ्यांनी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिला त्या दु:खातून बाहेर येणे किंचित का होईना सोपे झाले. म्हणूनच मग असे सुखदु:ख शेअर करणारे धागे महत्वाचे ठरतात.

In reply to by नरेशकुमार

आपण मला व्यनि करा. मी सवडीने उत्तर देईन. तूर्तास या धाग्यावर हे नको. प्रसंग काय, आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला काहीही तक्रार असली तरी इतर मार्ग उपलब्ध आहेत. एका मुलाच्या जन्माच्या अभिनंदनपर धाग्यावर थोडे तारतम्य बाळगावे. सूज्ञ असाल अशी आशा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्पा 26/12/2010 - 18:32
मी सुद्धा असंच म्हणेन , माझ्या निरस.. आयुष्यात मिपामुळे अनेक नवीन मित्र, मैत्रिणी मिळाल्या. अनेकांनी मला, धीर दिला... अचानक 'personality makeover ' का काय म्हणतात तसं झालं दोन तीन बरे लेख लिहिले गेले... त्यावर प्रोत्साहनपर प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या.. आता परत कधी निराश वाटलं, हापिसात ब्वास जाम ओरडला, किंवा अजून काय कंटाळवाणं घडलं कि मस्त मिपावर येऊन धुमाकूळ घालतो.... सगळा थकवा, श्रम निघून जातात... आता कुठे आयुष्य जगायला शिकलोय... मिपा आणि मिपाकरांना धन्यवाद.....

कुन्द्या... भो* ... च्यायला WIP स्टेटस कधी बोलला नाहीस!!! नेहमी चॅटवर एकतर ३% नाही तर अजून काही तरी फालतू बोलत बसतोस. असो.... जोरदार हाबिणंदण... एसेमेस मिळाला तेव्हा कॉल करू नाही शकलो. आत्ता उशिर झाला आहे. :) उद्या कॉल कर सवडीने. चुचे, आता तरी त्याला छळत जाऊ नकोस. ;)

नरेशकुमार 25/12/2010 - 22:41
आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 'सगळ्यांचे' ऐवजि 'केवळ गटातल्या लोकांचे' असे हवे होते.

In reply to by अवलिया

वाहीदा 25/12/2010 - 15:48
आत्तापर्यंत तू ठाकूर्ली अन लोणावळ्याल चकरा मारायचा ठाण्याला चकरा मारण्याचे काय प्रयोजन ?? ;-)

In reply to by वाहीदा

स्पा 25/12/2010 - 20:48
आत्तापर्यंत तू ठाकूर्ली अन लोणावळ्याल चकरा मारायचा श्री कुंदन हे ठाकुर्लीला राहतात? म्हणजे आमचे गाववाले झाले म्हणायचे -- फालुदा

In reply to by परिकथेतील राजकुमार

तरिच तो बेबीशॉप मधुन दुधाच्या २ बाटल्या घेउन गेला. ओह्ह ....त्यातली १ परासाठी होती हे आत्ता लक्शात आले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 25/12/2010 - 15:39
कुंद्याचा ज्योतिषावरचा विश्वास उडाला आहे बहुतेक. तीन चार जणांनी दिवाळीपूर्वी काम होईल असे सांगितले पण काही झाले नाही.

In reply to by पर्नल नेने मराठे

एक माझ्यासाठी होती ठिक आहे, दुसरी कोणासाठी ? आता कुंद्याचा पोरगा घटोत्कच आहे असे सांगू नकोस.

In reply to by स्वानन्द

धमाल मुलगा 27/12/2010 - 22:23
कुंद्या..च्यायला!! :) हाबिणंदण..हाबिणंदण..हाबिणंदण..... एकदम झकास बातमी मिळाली. मूडच बदलून गेला आपला. मजाय बुवा. आता 'अग्गोऽबाई' बाहुलीची तर आणखी मजाय. ताई झाल्याचा तोरा मिरवत असेल :) बाकी कुंद्या, पोरगं मोठं कर्तबगार नशिबाचं दिसतंय हां. आल्याबरोब्बर आंतरजालावरचं वातावरण हलवून सोडलं ;) लवकरच बाळाराजांचे फोटो दाखवा आता! @ चुचु: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!! एकदम मस्त बातमी दिलीस. इकडे आलीस की तू म्हणशील ती गिफ्ट/खाऊ देणार आपण :)

सुहास.. 25/12/2010 - 15:35
कुन्दोपन्तांच्या चिरंजीवाना आई भवानीचे आशीर्वाद लाभोत ही मनोमनी प्रार्थना !! अवांतर " कुन्दनराजे , सुधरा आता ! " ;)

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 15:38
अशा प्रकारच्या वैयक्तिक माहीतीसाठी खरडवहीचा उपयोग जास्त योग्य ठरावा असे वाटते. कोणा एका अनोळखी व्यक्तीला पुत्ररत्न झाले आहे या माहीतीशी मिपाकरांचे काय प्रयोजन हे समजले नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

नरेशकुमार 25/12/2010 - 16:08
मनापासुन अभिनंदन आहेच. पण, जे कोणी ओळखतात त्यांनी व्यक्तिगत व्यनीचा वापर करावा. (माझ्या ओळखिचा असला तरी मी व्यक्तिगत व्यनीचाच वापर करीन) एकुन १२००० पेक्शा जास्त सदस्य आहेत. समजुन घ्या.

In reply to by नरेशकुमार

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 16:11
मिपा सारखे सं स्थळ हे सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, ललित लेखन किंवा इतर अनेक सर्वसाधारण रुची असणार्‍या विषयांसंबंधी चर्चा करण्यासाठी आहे असे मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का? अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

नरेशकुमार 25/12/2010 - 16:18
मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर बहुतेक असेच वाटत असावे, मलासुद्ध्हा धडाधड अभिनंदन यायला सुरुवात झाली. आत पुढिल पर्याय असे आहेत १) नोकरीत प्रोमोशन मिळाले २) गाडी घेतली ३) माझा, बायकोचा, मुलीचा, मुलाचा वाढदिवस ४) मुलग, मुलगि यांचे परिक्शेतले यश ५) वगेरे वगेरे

In reply to by ए.चंद्रशेखर

अवलिया 25/12/2010 - 16:25
मिपावर अनेक घडामोडी घडत असतात. मिपाबाहेरील व्यक्तींच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाला साहित्यातला पुरस्कार मिळाला किंवा कुणाचे निधन झाले ) हे धागे जसे असतात तसेच मिपावरील सदस्यांच्या सुखदु:खाचे धागे (जसे कूणाचे लग्न, पुत्र होणे किंवा व्यक्तीचे निधन होणे) असतात. मिपाचे सदस्य कॉलनीतल्या कुटूंबाप्रमाणे एकमेकांशी सुख दु:ख वाटतात, आनंदीत होतात किंवा दु:खी होतात. प्रज्ञेचे प्रदर्शन करता करता भावनांना आलेली शुष्कता ज्यांना कूठलाही आनंद उपभोगण्यापासुन किंवा दु:ख सहानुभुती दर्शवण्यापासुन वंचित करते अशांनी मिपावर न आलेले बरे.. ही माझी भुमिका आहे. मिपाच्या अधिकारिक धोरणानुसार अशा प्रकारच्या धाग्यांना, सुख दु:ख वाटुन घेण्याला बंदी नाही. ज्यांना पटत नाही त्यांनी अभिनंदन, दु:खद निधन अशा शीर्षकांच्या धाग्यावर क्लिक न केलेली बरी. पुन्हा एकदा कुंदनचे अभिनंदन.. !!

In reply to by अवलिया

ए.चंद्रशेखर 25/12/2010 - 16:36
श्री. अवलिया यांची सूचना एकदम मान्य आहे. परंतु यात थोडी अडचण आहे. प्रस्तुत लेखाचे शीर्षक अभिनंदन असे आहे. आता या लेखाचा लेखक कोणाचे अभिनंदन करू इच्छित आहे हे शीर्षक वाचून कळू शकत नाही यासाठी शीर्षकात जर (वैयक्तिक) असा उल्लेख केला तर इतर अनोळखी सदस्य या लेखावर क्लिक करणारच नाहीत. किंवा मिपा नेच वैयक्तिक अशा नावाची नवी कॅटॅगरी चालू करावी. म्हणजे या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

In reply to by ए.चंद्रशेखर

अवलिया 25/12/2010 - 17:48
आपल्या सुचना विचार करण्यालायक आहेत. कृपया संपादक मंडळाशी पाठपुरावा करुन अपेक्षित बदल करवुन घ्यावा. मात्र मला एक कळत नाही ज्यांना कुणाचे अभिनंदन करायचेच नाही त्यांना कोणी कोणाचे, कशाबद्दल अभिनंदन केले आहे हे प्रश्न पडतातच का? त्यांनी अशा धाग्यांकडे दूर्लक्ष करावे... !!

In reply to by अवलिया

नरेशकुमार 25/12/2010 - 22:34
आमचा धागा उडाला. एकाला पोरगा झाला तर त्याचे अभिनंदन चालते, पन आमच्या पोराचे काही कौतुक नाही.

In reply to by ए.चंद्रशेखर

अर्थात बहुमताने जर सर्व सदस्यांना अशा बातम्या मिपावर येऊन मिपा एक सोशल क्लब व्हावा असे वाटत असले तर मला काहीच काहीच म्हणायचे नाही.
हे फारच समजूतदार विधान झालं. मात्र मिपावरच्या अशा धाग्यांबाबत अन्य संस्थळांवर तक्रार करण्याआधी जर हे बहुमत काय आहे हे शोधून काढलं असतंत तर बरं झालं असतं, नाही का? कुठच्या संस्थळावर कसं वागायचं याच्या रीती बहुतांश सदस्यांच्या वागणुकीने व अलिखित सहमतीने ठरतात. मिपाच्या अनेक पैलूंपैकी 'खेळीमेळीचं वातावरण' हा एक पैलू आहे. सोशल क्लब हा शब्द काहीसा 'अप्रगल्भ' या अर्थाने वापरला असल्यास निषेध व्यक्त करतो.

In reply to by राजेश घासकडवी

आपण तर ब्वॉ एकदम सहमत आहे. मिपा हे आता एक महत्वाचे सोशल नेटवर्किंग संस्थळ झाले आहे. प्रत्येक सदस्याला मिपाचे एक अपेक्षित स्वरूप आहे. त्यात बरेच पैलू आहेत. पण हसत खेळीमेळीने (आणि कधी कधी भांडा भांडी करूनही) बोचकारे काढत का होईना, पण सगळे शेवटी इथेच आहेत. टार्‍या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील. इथे असे धागे निघतात, निघत राहतील, निघावेत. मला मिपामुळे आजघडीला जीवाला जीव देणारे, नात्यापेक्षाही जास्त नातं जपणारे मित्र मैत्रिणी भेटल्या. आज जगात मी अशी किमान १०-१५ शहरं मोजू शकतो जिथे मी रात्री अपरात्रीही बिनदिक्कत घराचे दार ठोठावू शकतो आणि माझे अगदी आनंदाने स्वागत होईल याची खात्री आहे. जाताजाता: मिपावर काय येऊ नये / यावे वगैरे मिपाच्या धोरणाचा भाग आहे. त्याबद्दल जाहिर धागे काढू नयेत अथवा मतप्रदर्शन करू नये असे धोरण आहे. त्या कारणाने मी संपादक या नात्याने काही प्रतिसाद अप्रकाशित करू शकतो. पण आपण अशी मते नेहमीच (इथेही आणि तिथेही) व्यक्त करता, तेव्हा एकदाच काय ते बोलून घ्यावे म्हणून एवढे टंकले. आपल्या सूचना नेहमीच मोलाच्या असतील, पण त्या संपादकमंडळाला पाठवाव्यात. आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यात नक्कीच वाटा असेल. उणे अधिक शब्द लिहिले असल्यास, माफ करणे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नरेशकुमार 25/12/2010 - 22:38
टार्‍या, नाना, कुंद्या, धम्या, परा... किती नावं घेऊ? काहींशी मतभेद झाले तरी अजूनही कुठे तरी नात्याचा ओलावा आहेच. याच ओलाव्यामुळे लोक इथे येतात. येत राहतील. आमचे अभिनंदनाचे धागे मात्र उडतात.

In reply to by नरेशकुमार

फारच ब्वॉ तुमचा फॉलोअप!!! आता बोलतोच... तुमचा हा लेख अप्रकाशित असलेला दिसला. त्यातला मजकूर...
आज माझ्या मुलाचा चित्रकलेच्या स्पर्धेत तिसरा क्र. आला. (दिवळिला घेतलेल्या चित्रकलेचा आज निकाल जाहिर झाला) तो सध्या इयत्ता तिसरित शिकत आहे.
मला वाटते की इथे थोडे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. उद्या 'मला सकाळी पोट साफ झाले' असा धागा काढल्यास कसे वाटेल? आपल्या मुलाचे कौतुक नाही असे नाही. पण जर का त्याने शाळेतल्या तिसरीच्या वर्गात चित्रकलेत बक्षिस मिळवले म्हणून धागा काढाल तर मला नाही वाटत ते योग्य आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत वगैरे मिळाले तर ठीक आहे. ते ही, तुम्ही असा धागा टाकताना, त्याचे नाव, शाळा, त्याने काढलेली चित्रं इत्यादी माहिती दिली असती तर धागा विश्वसनिय वाटला असता. सध्या तुमचा अचानक झालेला अवतार, तुमचे एकंदरीतच वर्तन, एका सदस्याने तुम्हाला जाहिरपणे आव्हान दिल्यावर तुम्ही व्यनितून त्याला साधलेला संपर्क आणि प्रकरण जास्त न ताणण्याबद्दल केलेली विनंती यावरून मला तरी असे वाटते की आपण एक डु. आयडी आहात. त्यामुळे सध्या तरी आपण शांत रहावे. आपल्याला टॉलरेट केले जात आहे, पण एक सीमा आहे. कृपया ताणू नये. याउप्पर, आपण खरंच नरेशकुमार असाल आणि / किंवा आपल्या मुलाला खरंच असे बक्षिस मिळाले असेल तर आपण ते पुरावे (मुलाचे नाव / शाळा / चित्रांची स्कॅन कॉपी वगैरे) संपादकमंडळा जरूर द्या. मी व्यक्तिशः आपला धागा पुनर्प्रकाशित करेन आणि जाहिर दिलगिरी व्यक्त करेन. आपण सादर केलेल्या पुराव्याची शहानिशा करणे / न करणे / कशी करणे वगैरे बाबी संपादकमंडळाच्या अखत्यारित असतील. आहे कबूल? असल्यास कृती करा. नसल्यास शांत बसा.

In reply to by ए.चंद्रशेखर

सूर्यपुत्र 26/12/2010 - 13:40
>>मला वाटते १२००० सदस्यांपैकी १०० किंवा २०० व्यक्तींना माहीत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बद्दलची बातमी या सं स्थळावर सांगून उरलेल्या इतर १०००० सदस्यांवर अन्याय होत नाही का? १०००० कसे काय? ११८०० किंवा ११९०० ना??

In reply to by नंदन

Nile 25/12/2010 - 23:10
हार्दिक अभिनंदन, कुंदनसेठ दुबैवाले! काय मग विटा वगैरे वाटताय की नाही उंटावर बसुन? ;-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 25/12/2010 - 23:26
ओ उंटवाले, तुम्हाला मागल्या दाराने इंट्री मिळालीए ना, का उगाच गरिबाच्या पोटावर लाथ मारता? आं? कुठे फेडाल, पापं?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 26/12/2010 - 03:07
ज्या कारणासाठी त्या संकल्पना उदयास आल्या त्याच कारणासाठी वापरतोय. ;-) आता व्हा बाजुला. :P

रामदास 25/12/2010 - 16:50
धम्या आनि आता कुंद्या . चूचे काहीतरी सिक्रेट फॉमुला आहे त्यांच्याकडे. नीट समजून घे. अभिनंदनाचा धागा मी टाकीन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज 09/01/2011 - 19:25
फेब्रुवारी व मार्च मधे नोंद झालेले कुंद्याच्या शहरातले तापमान ७ अंश व ११ अंश सेल्सियस होते. पुरेसे गार नाही आहे काहो बिकाजी? बाकी चालू द्या.

गणपा 25/12/2010 - 17:45
कुंदनसेठ अभिनंदन !!!! आपलं भविष्य १००% खर ठरलय. तवा आपल्याल एक पेश्शल पार्टी लागु. ;) अवांतर : तद् माताय, पब्लीक अभिनंदनाच्या धाग्यावर पण हुज्जत घालतय. अरे नाय पटत तर मग जाना संपादकमंडळा कडे तक्रात घेउन. इथे निषेध कशाला? तुम्ही नाही ओळखत एखाद्याला तर नका देउ शुभेच्छा.

अभिनंदन कुन्दनराव,पुत्रप्राप्तीबद्द्ल. ह्या मिपानेच मला परत उभे रहायला मदत केली आहे . हा एक परीवारच आहे असे मानतो आम्ही. त्यामुळेच परीवारातल्या ज्युनीयरच्या आगमनाचे आम्ही एकदा नाही तर त्रिवार अभिनंदन करणारच.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्री, अतिशय वाईट घटना. पण या घटनेने मला माझ्या जालिय मित्रांचे स्थान माझ्या आयुष्यात किती महत्वाचे आणि जवळचे आहे हे परत एकदा जाणवून दिले. अभिनयची बातमी कळली तेव्हा ज्यांच्याकडून कळली (तेही इथलेच) त्यांच्या आवाजावरून मला त्यांची अवस्था जाणवत होती. मला बातमी ऐकताच डोळ्यासमोर अंधारी आली, आतडं पिळवटून दु:ख म्हणजे काय हे मला सख्खा भाऊ नसतानाही भावाच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कळले. मी माझ्या सगळ्या मित्रांना लगेच फोन करून त्यांचा आवाज ऐकला. ५ मिनिटं बोललो. का? कोण कुठला अभिनय? कधी भेटही नाही. तुझीही नाही. नुकतंच त्याला जीटॉकमधे अ‍ॅड केले होते. आता तो दिवा कधीच हिरवा होणार नाही म्हणून हळहळलो. का एवढी आपुलकी? कोण जाणे! तू म्हणतेस तसेच, आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी नाते भक्कम झालेले आहे. संकटप्रसंगी ही माणसे धावून येतात हे केवळ याच प्रसंगी नाही तर प्रसन्नच्या आईच्या आजारपणात, राजेच्या अपघातानंतर अशा किती तरी प्रसंगी बघितले आहे. स्वातीताईचे वडिल वारले तेव्हाही आपण सगळ्यांनी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिला त्या दु:खातून बाहेर येणे किंचित का होईना सोपे झाले. म्हणूनच मग असे सुखदु:ख शेअर करणारे धागे महत्वाचे ठरतात.

In reply to by नरेशकुमार

आपण मला व्यनि करा. मी सवडीने उत्तर देईन. तूर्तास या धाग्यावर हे नको. प्रसंग काय, आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला काहीही तक्रार असली तरी इतर मार्ग उपलब्ध आहेत. एका मुलाच्या जन्माच्या अभिनंदनपर धाग्यावर थोडे तारतम्य बाळगावे. सूज्ञ असाल अशी आशा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्पा 26/12/2010 - 18:32
मी सुद्धा असंच म्हणेन , माझ्या निरस.. आयुष्यात मिपामुळे अनेक नवीन मित्र, मैत्रिणी मिळाल्या. अनेकांनी मला, धीर दिला... अचानक 'personality makeover ' का काय म्हणतात तसं झालं दोन तीन बरे लेख लिहिले गेले... त्यावर प्रोत्साहनपर प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या.. आता परत कधी निराश वाटलं, हापिसात ब्वास जाम ओरडला, किंवा अजून काय कंटाळवाणं घडलं कि मस्त मिपावर येऊन धुमाकूळ घालतो.... सगळा थकवा, श्रम निघून जातात... आता कुठे आयुष्य जगायला शिकलोय... मिपा आणि मिपाकरांना धन्यवाद.....

कुन्द्या... भो* ... च्यायला WIP स्टेटस कधी बोलला नाहीस!!! नेहमी चॅटवर एकतर ३% नाही तर अजून काही तरी फालतू बोलत बसतोस. असो.... जोरदार हाबिणंदण... एसेमेस मिळाला तेव्हा कॉल करू नाही शकलो. आत्ता उशिर झाला आहे. :) उद्या कॉल कर सवडीने. चुचे, आता तरी त्याला छळत जाऊ नकोस. ;)

नरेशकुमार 25/12/2010 - 22:41
आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 'सगळ्यांचे' ऐवजि 'केवळ गटातल्या लोकांचे' असे हवे होते.
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

शुचि ·

सुनील 19/12/2010 - 22:57
भीषण कथा! बाकी दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे. उर्वरीत भारतात दत्ताला फारसे स्थान नसावे! परंतु, "दत्त" हे आडनाव मात्र फक्त पंजावी आणि बंगाल्यांच्यात आढळते! पैकी , मला (बॉलीवूडमधिल) पुरुषी पंजाबी "दत्त" पेक्षा बंगाली स्त्री "दत्तीणी" अधिक आवडतात! असो, आमच्या घराण्यात दत्त जयंती ही दुसर्‍या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे, तेव्हा हंडीत कोंबडं-बकरं शिजवण्यास आज हरकत नाही!

In reply to by सुनील

प्रियाली 19/12/2010 - 23:20
पंजाबी दत्त (सुनील दत्त वगैरे ) हे तेथील सारस्वत ब्राह्मण आहेत. त्यांच्या दत्त या आडनावाचा आणि दत्त या दैवताचा फारसा संबंध नाही. दत्त हा शब्द दाता या अर्थाने वापरला जात असावा. चारुदत्त, शिवदत्त, वासवदत्ता वगैरे नावे हिंदु संस्कृतीत पुरातन आहेत. दत्त/ दत्ता असे आडनाव लावणार्‍या बंगाल्यांचाही संबंध दत्त या दैवताशी नसावा पण नक्की माहित नाही.

In reply to by प्रियाली

योगप्रभू 22/12/2010 - 11:19
सुनील दत्त हा हुसैनी ब्राह्मण किंवा मोहयाल ब्राह्मण या पोटजातीतील आहे. या दत्त समुदायाचा पूर्वज राहिब दत्त याने करबलाच्या लढाईत इमामांच्या बाजूने लढून आपली सात मुले कुर्बान केली होती. त्यानंतर त्यांचे व विशेषतः शिया मुस्लिमांचे घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले व भारतात परतल्यावर ते स्वतःला हुसैनी ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले. यातील अनेक लोक बिहारमध्ये स्थाईक होऊन तेथील भूमिहार ब्राह्मण या समाजातील पोटजात म्हणून मिसळून गेले. या लोकांना 'आधा हिंदू आधा मुसलमान' असे म्हणतात कारण त्यांच्या आचार-विचारात हिंदू-मुस्लिम प्रथापरंपरांचा संगम दिसून येतो. हुसैनी ब्राह्मण मोहरम, रोजे, उपवास, मातम करतात आणि बाकी चालीरीती हिंदूंप्रमाणे असतात. मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.

In reply to by योगप्रभू

प्रियाली 22/12/2010 - 17:57
सुनील दत्त मोहयाल ब्राह्मण आहेत असे वाटते. मोहयाल ही सारस्वत ब्राह्मणांची शाखा असल्याचे कुठेतरी वाचले होते. चू. भू दे. घे. माहितीबद्दल धन्यवाद. परंतु
मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.
हे पटले नाही. दोन्ही विवाह हे अरेन्ज्ड मॅरेजेस नाहीत. सुनील दत्तचे नर्गीसवरील प्रेम आणि तिच्यासाठी मदर इंडियाच्या वेळेस त्याने पत्करलेला धोका वगैरे ठाऊक आहे. तेव्हा मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंध मान्य आहेत म्हणूनही लग्ने झाली असा दावा करता येत नाही. अशाप्रकारे अनेक कलाकारांमध्ये हिंदू मुस्लिम विवाह झालेले आहेत. असो.

In reply to by सुनील

कवितानागेश 20/12/2010 - 09:53
दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे>>> तुम्ही फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातच फिरला आहात हे कळले! (ह.घ्या) दत्तमंदीरे भारतभर आहेत. (रशिया/अमेरिका/इन्डोनेशिया याबद्दल मला देखिल माहित नाही)

In reply to by कवितानागेश

सुनील 20/12/2010 - 18:52
दत्तमंदीरे भारतभर आहेत शक्य आहे. पण माझ्या ओळखीतील कुणालाही (मराठी / उत्तर कर्नाटकी सोडून) दत्त माहीत नाहीत. असो. माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by सुनील

देशपांडे१ 20/12/2010 - 15:06
कोण स्वामी समर्थ ? .. एकच जाहला समर्थ ...बाकी सगळे शून्य त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ समर्थ रामदासस्वामी समर्थ रामदासस्वामी

गवि 20/12/2010 - 01:16
प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो.. कसल्या या कथा? "भूक लागली", हंडी भरत नाही म्हणून पोरेही कापून त्यात घातली. कधी काय म्हणे बापऋषी भडकले, उडव आईचे मुंडके...आयजीच्या जिवावर भक्ती..? चिलया बाळाचे पण असेच काहीसे.ऊठसूट पोरांना अन्न म्हणून वापरुन कसली आलीय परीक्षा. त्यांचा जीव काय तुमच्या फुकट मालकीचा झालाय का की घडा भरायला,पाहुण्याला रिझवायला घाला त्याचे मांस? स्वत: दत्त आले आणि आम्ही ओळखले तरी आम्ही आमच्या पोराला असल्या पाहुण्यांसाठी बिस्किटपुडा आणायला पण खदेडणार नाही.जाव दे. आणि सगळेजण पळाले ते सकाम आणि जे बसले ते निष्काम? तर मग ते न पळण्याचे कारण दिलेय की त्यांनी यांचे खरे रूप ओळखले होते.म्हणजे जिवाची खात्री अतएव अभय समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते?क्षमेसह विचारतो.

In reply to by गवि

गवि 20/12/2010 - 01:30
बरं. समजा या कथेत सर्व काही मायावीच होते आणि फक्त भक्तांना घाबरवून जिवाची भीती घालून परीक्षा पहायची होती म्हणून पोरांना हंडीत घातले आणि इतरांना भिववले. तरी शेवटी कथेचा संदेश काय?परमेश्वर दर्शनासाठी प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा?की पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा? हे means "निष्काम"? काय आहे हे?

In reply to by गवि

शुचि 20/12/2010 - 01:58
समर्थ रामदास स्वामी आणि दत्तभक्ती असा लेखाचा विषय आहे. त्यासंदर्भातील कथा आहे. कथेतून संदेश वगैरे मला तरी द्यायचा नाहीये. आपल्या मताचा आदर आहे.

In reply to by शुचि

गवि 20/12/2010 - 02:11
शुचितै,तुम्हाला personally कथेतून संदेश द्यायचा नाही हे समजलंय हो अर्थातच. मी मूळ लेखकालाच म्हणतोय.तुम्ही स्वत:वर घेऊ नका हो. बादवे: हपीसात काही FYI संदेश येतात तशी तुम्ही उगीचच For Your Information Only..(no action required) संगितली असेल कथा फक्त तर मग काहीच म्हणणं नाय. :)

In reply to by गवि

शुचि 20/12/2010 - 02:35
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ संप्रदाय आदि गोष्टींचा अभ्यास करणारेदेखील अभ्यासक असतात. कदाचित त्या लोकांना ही माहीती उपयोगी पडू शकेल. मला तर ही गोष्ट आवडली. तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. देव कधी कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतो यावर विश्वास दृढ झाला. सर्वांना या गोष्टी पटाव्यात असा आग्रह नाही. प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो. पण मला या गोष्टी आवडू नयेत असा दुराग्रहदेखील बरोबर नाही. तुम्ही तसा दुराग्रह धरताय असं माझं म्हणणं नाही. असो. आरती तर सुंदरच आहे.

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 03:37
की कीतीही वाईट प्रसंग आले, दीसले, जाणवले तरी परमेश्वराला सकाम भक्तीने शरण जाण्यापेक्षा नीश्काम भक्तीने शरण जाणेच योग्य. बाकी या कथेमधे परमेश्वर दर्शनासाठी पोरांना हंडीत घाला,प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा अथवा कोणताही हिसाचार बीभीत्सपणा करणे आवश्यक आहे असे कूठेतरी लीहिले आहे काय ? सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही (म्हणजेच नीश्काम भक्ती सत्य दाखवते) असा धडधडीत उघड संदेश कथे मेधे दीलेला आहे ते सोडून गाढवासारखे जे लीहले नाहिये ते तात्पर्य मानयला काय तूम्ही भ्रमीश्ट झालात काय ? भल्त्याच गोश्टी सूचतात तूम्हाला interpret कराय्ला ? लेको साधी सरळ तात्पर्य सांगणारी गोश्ट आहे आणी कथेतील ऊघड व्यक्त केलेले तात्पर्य सोडून बाकी सगळच तूम्ही चाटताय की ?

In reply to by आत्मशून्य

शिल्पा ब 20/12/2010 - 03:38
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही? शंका: केवळ कोणालातरी देव दिसला असं वाटून कोणी लोकांची खांडोळी करून त्याला जेवायला वाढले तरी आक्षेप घ्यायचा नाही असा निष्कर्ष निघू शकतो...कारण समजा एखाद्या अडाणी माणसाने यावर विश्वास ठेवला तर ...? आणि आजच्या जगातही आपण असे बळी दिल्याचे वाचतोच ना? मग अशा प्रकारच्या कथा अंधश्रद्धा पसरवतात याला तुम्ही आक्षेप कसं घेता? तुम्ही किती ठिकाणी या कथेतून असा अर्थ निघतो जो योग्य आहे असं सांगत फिरणार?

In reply to by शिल्पा ब

आत्मशून्य 20/12/2010 - 04:03
ह्यावर स्पश्ट सागंता येते की ?भक्ती नीश्काम असेल तर कोणालातरी न्हवे तर प्रत्येक नीश्काम भक्ताला देव दीसेल आणी अशा द्रूश्यातील फोलपणा जाणवेल अनूभवाला येइल. शंकासमाधानः आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांबाबत घडलेल्या misinterpretation मूळे जन्माला येतात. उदाहरण म्हणून वरील बोल घ्या - म्हणे समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते आरे महामूर्खा जिवाची खात्री नसणारे पळणारच की त्यात अनैसर्गीक काय आहे ? पण ज्या नीश्काम भक्तीमूळे तूम्हाला सत्यस्वरूप दीसले, जीव आणी शिव यांचे एक्य अनूभवाला आले, जेथे आत्म्याचे अमरत्व कळाले तेथे जीवाची भीतीच रहातच नाही अशा स्थीतीत पळून नाही गेले यात तूम्हाला उपहास करण्यासारखे अनैसर्गीक काय जाणवले बूवा ? सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही? ह्यावर एक स्वतंत्र लेख लीहावा लागेल. इथे वीषय मावणार नाही.

In reply to by आत्मशून्य

शिल्पा ब 20/12/2010 - 04:09
आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? आणि समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे असं आपलं मत आहे? अंधश्रद्धा का पसरते? अजुनही लोक असे बळी का देतात? माफ करा पण अजिबातच समजत नाहीये म्हणुन पुन्हा विचारतेय?

In reply to by शिल्पा ब

आत्मशून्य 20/12/2010 - 05:42
याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. उदा:- ज्ञानेश्वरीमधे एक ओवी अशी आहे... जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात | आता तूम्हीच थोडा वीचार करा वरील वाक्य जगाच्या ज्ञात अज्ञात इतीहासात कधी सत्य ठरले ? की सगळ्यानाच जे हवे ते मीळालेय ? हे अशक्यच नाही काय ?म्हणजेच १ माणूस म्हणाला मला अमूक गोश्ट मीळो, दूसरा म्हणाला कूणालाच कधीही काही न मीळो आता हे साध्य होइल काय ? कींबहूना मग कोणत्या अर्थाने माऊली अशी म्हणाली आणी त्याचे कारण व साध्य ह्यामधे मतमतांतरे लोकांच्या बूध्दी प्रमाणे नींर्माण होणारच, म्हणजे सर्वच श्रधाळू पण १ सोडून एतर सर्व अंधश्रध्दाच की, मग या वरून माझेच खरे ह्या साठी वाद आणी स्वतःच्या मताच्या सामर्थ्यासाठी पून्हा आपलीच अंधश्रध्दा कूर्वाळने आलेच. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. आणी मनूश्याच्या भौतीक गरजांच्या आगतीकतेवरती पोसल्या जातात. म्हणून या व्यक्ती तीतक्या प्रक्रूती सदरात मोडतात... म्हणूनच यांची व्याप्ती प्रचंड आहे. आपल्या क्रूती श्रध्दा आणी अनूभवांचे सावध आणी डोळस नीरीक्षण हा एकमेव यापासून लांब रहण्याचा मार्ग आहे. कदाचीत हे ऊत्तरही तूम्हाला संपूर्ण समाधान देऊ शकणार नाही कारण त्याच्या समाधानासाठी अंधश्रध्देचा अनूभव व अभ्यास आणी तसाच तीतका नसला तरी श्रध्देचा अनूभव आणी अभ्यास उपयोगी पडेल. समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे. मोजणी केली नाही. पण निष्काम लोकांचे प्रमाण नीश्चीतच अत्यल्प असावे. तसेच हे प्रमाण कलीयूग अथवा इतर यूगांशी संबधीत अजीबात नाही. मूळात हा फरक ओळखणे थोडे कठीन काम आहे. म्हणजे जसे केवळ हलचाल केली नाहीये म्हणून दोन व्यक्ती मधील नेमकी कोणता व्यक्ती स्वप्न पहात आहे हे ठाम ठरवता येते काय ?

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 05:37
> आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. म्हणजे उद्या समजा तुमचा शेजारी असा क्लेम करतो की तो विष्णूचा अवतार आहे. मग तो त्याच्या मुलांना कापून हन्डित घालतो आणि मग बायकोला म्हणतो की अत्माशुन्याची मुलं पण कापून घाल. याला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरणार की तुमचे मूलं कापून देणार? - अक्कलशून्य

In reply to by शुचि

आत्मशून्य 20/12/2010 - 05:54
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच. पण त्यानी माझे या पानावरील सर्व प्रतीसाद वाचले असतील तर त्यांच्या शंकाना योग्य ऊत्तर आहेच. बाकी लोक फार मोठ्मोठ्याना misinterpret करतात मग मला कोणी गाढ्व म्हटले तर राग कूठवर धरणार ?

In reply to by संकेत

आत्मशून्य 20/12/2010 - 06:31
लेख बिन्डोक आहे की नाही यापेक्शा तात्पर्य काय आहे हेच अभ्यासा, ऊपयोगाला ते येते.. बाकी गोश्टी फक्त वाद करतात. पंचतंत्र माहीत असेलच त्याची ऊपयूक्तता पण कळत असेल.. आता त्या गोश्टवाचून शेवटी काय बिन्डोकपणा आहे कोल्हा कधी बोलतो काय एव्ह्डेच अकलेचे तारे ऊधळता येणे अपेक्षीत आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 06:53
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय? बाय डिफॉल्ट, पंचतंत्र तील गोष्टी या गोष्टी आहेत हे भोल्या भाबड्या लोकांना ही माहीत असते. या दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 07:36
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय ? तूम्हाला असे म्हणाय्चे होते काय की एखाद्या मान्त्रिकने या गोष्टीचा दाखला न देता जर मूल कापायला सांगितल तर लोक वीरोध करणार नाहीत काय ? मला वाटते सफरचंद आणी टॉमेटोची तूलना न करण्या इतपत भारतीय खेड्यातील लोकही हूशार आहेत.

In reply to by शुचि

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:07
मला मुलांचा संदर्भ खटकला. असो.
हे काय नविनच? मुलांचा संदर्भ तुम्हाला आणि तुमचे समर्थन करणार्‍या अक्कलशुन्यांना चांगलाच आवडलेला दिसतो.

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 20/12/2010 - 07:17
मी फक्त कथेचे तात्पर्य काय असावे या बाबत बोललो आहे. मला नावडने आणी आवडने ह्याने तूम्हाला ते कळण्यास मदत झाली की तूम्हीबी झिन्ग्ल्यावानी न्हाइत्या इचारात भर्कट्ताय ?

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 20/12/2010 - 07:58
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय ? जो तात्पर्याकडे दूर्लक्ष कर्तूया, त्याच्या लहान मुले कापण्याकडे लक्ष जाण्याला कीती म्हून म्हत्व द्यायचा ? जो सोन सोडून लोखंड मौल्यवान समजतूया. सून्दर नदीकीनारा सोडून लैघान पाण्याचे डपकेच जास्त पसंत करतूया, हीरे सोडून दगड जमवतूया... तेजस्वी रूपेरी कीनार सोडून ढगाचा काळेपणाच जास्त न्याहाळतूया........

In reply to by आत्मशून्य

श्री. आत्मशून्य, तुम्हाला नरमांस आवडते का ? त्याची पाकॄ संस्थळावर देउ नये अशी विनंती आहे.

In reply to by आत्मशून्य

गवि 20/12/2010 - 06:57
आत्मशून्यजी, Your quote: >>>>>>>>> त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच. >>>>>> आपण मला काही न समजलेल्या गोष्टींबाबत महामूर्ख बावळट म्हणालात पण आम्ही माट्र वयैक्तीक नाव घेऊन कोणावर टीका केलेली नाही याची नम्र नोंद आमच्या आणि शुचितैंच्या उपरिनिर्दिष्ट संवादातून आपल्याल येईलच. आपली श्रद्धास्थाने दुखावली गेल्यावर निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो. माझ्या महामूर्ख बावळट डोक्यात इतपत तरी समजूत ठेवल्याबद्दल मी जगन्नियंत्याचे (अश्रद्ध असलो तरी जमेल तसे) आभार मानतो. (बावळट) गवि

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 07:30
मी सूध्दा वैयक्तीक बाबीत जाणार न्हवतो पण मी आपले नाव लीहिले कारण पहीला प्रतीसाद आपल्यालाच द्यायचा होता आणी चर्चेला अशी भडक सूरूवात करून लोकांची reaction बघायची होती की लोक मला टीकीचे धनी जास्त करतील की त्यानी कथेमधील तात्पर्याकडे लक्ष दीलेले नाही हे जास्त बघतील आणी मी या पानावरच एका प्रतीसादात तसे स्पश्ट केलेले आहेच तसेच जर आप्ल्याला तो अनावश्यक अपमान वाटत असल्यास मी त्याबद्दल माफी पण मागतो. निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो : क्रूपया गैर समज बाळगू नका व मला गांधीवादी तर मूळीच बनवू नका, एथे अर्जूनाने केलेले संपूर्ण यूध्द नीश्काम गणले जाते, तेवां निष्कामतेबाबत एका जाणकाराकडूनच माहीती घ्या म्हणजे अशी अंधश्रध्दा टळेल

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 07:49
पण जाती व्यवस्थेची किड आणी त्यासोबत अध्यात्माला चीकटलेला PRESENTATION मधील अवघड्पणा मूळेच लोक भरकट्त्यात, भडकत्यात, नावे ठेव्त्यात, तात्पर्य इसरत्यात, आन नेमके हेच टाळून आपलेच ज्ञान पून्हा पाश्चीमात्य संस्क्रूती आप्ल्याला Ageless Body Timeless Mind, The Monk who sold his ferari अथवा ओशो चे पूस्तकमधून इकत घ्यायाला लावते. आन ते आप्ल्याला लै झ्याक वाटते, कारन त्यात त्याने तात्पर्यावरच भर दीलेला अस्तूया. ते बीभीत्स अथवा भडक वंगाळ भाग गाळून टाक्त्याती. आहे टाळायाला आप्ले आपनच शीकायला पायजेल :)

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 06:24
भूगोल साहेब हा इन्शूरन्स मॅटर न्हवे की क्लेम करावा ? शूध्द प्रचीती ही क्लेम आणी प्रीटेन्शन रहीत असते. त्याला रोकडा अनूभव म्हणतात. जसे मी म्हणालो अंबा गोड असतो , असा गोड असतो, तसा गोड असतो, पण तो तूम्ही खाललाच नसेल तर ती फक्त जाहीरातच ना ? आता तो खाल्लाच नसेल तर त्याच्या गोडपणाची (शेवटी फक्त) कल्पना करायला अक्कल लागते. पण प्रत्यक्षात खाल्ला तर त्याची चव अनूभवायला अक्कलशून्यता पूरेशी असते. आणी हो ऊत्तर द्यायचे राहीलेच की ? ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील. शिल्पा ब तै हे घ्या misinterpretation चे अजून एक ताजे ऊदाहरण की लोक स्वतःच्या मताचा अनूनय कसा करतात.

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 07:01
फारच गंभीर्यानी घेतला. ते फक्त गवी आणि इतरांना महामूर्ख ठरवन्याबद्दल होते. > ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या > बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध > आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील. हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 07:14
शून्याचा सराव हाय. तवा तस काय बी समजू नका हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती. नाय तस न्हाय ते, नीष्काम भक्ती ही जर तर गोश्टीस्नी थारा नाय देत.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 20/12/2010 - 07:07
"आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो"अशी सूरूवात केली तर लोक माझ्याबद्दलच वाद करतील की मी त्यासोबत मांडत असलेल्या वीशयाकडे लक्ष देतील आणी त्त्याचे तात्पर्य यावर चर्चा करतील असो गगनविहारी साहेब तूमचा आणी इतरांचा अपमान करायची माझी इछा,भावना नाही त्यासाठी हा माफीनामा.

In reply to by शुचि

शिल्पा ब 20/12/2010 - 02:49
धन्यवाद. हम्म....विचित्र कथा आहे....त्या काळात चीलायाच्या आईला मांस मिळाले नाही? बरं नाही तर नाही पण म्हणून एका गोसाव्याला जेऊ घालायला बाळालाच कापले? अशा कथा विकृत आहेत असं माझं मत. बाकी असो.

Pain 20/12/2010 - 03:19
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरणे थांबवले नाहीत हे तर वाईट आहेच पण चक्क स्वामींबद्दल अशा अघोरी कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) आपल्या मुलाचा बळी द्यायला मागेपुढे बघत नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. २) तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. तर्कदृष्ट्या? तार्किकदृष्ट्या विचार केला असता गगनविहारी, शिल्पा ब यांनी सांगितल्याप्रमाणे अनुमाने निघतात. तुमचे विचार ही आंधळी भक्ती आहे, त्याला तर्क म्हणून तर्काला बदनाम करू नका. ती फार महत्त्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे. ३) सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. प्रत्येक भक्ती किंवा कृती ही सकामच असते. निष्काम भक्तीचे उदाहरण देउ शकता का?

In reply to by Pain

शुचि 20/12/2010 - 03:35
माझी आधीची प्रतिक्रिया उडविण्यात आली आहे पण आशा करते आपण ती वाचून तिच्यापासून बोध घेतला असेल. तर्काचा ठेका तुम्ही घेतल्यासारखेच तुम्ही बोलताय. तीच गोष्ट मिपाची. मिपाचा ठेका घेतलाय काय तुम्ही कोणी किती लिहायचं हा नियम केलाय काय तुम्ही? उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा.

In reply to by शुचि

Pain 20/12/2010 - 07:16
हा धागा आणि त्यावरील तुमचे काही प्रतिसाद वाचले. त्यातल्या नक्की कुठल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात ते माहित नाही. शिवाय मी वाचल्यापूर्वीच उडवली गेली असेल तर काही करु शकत नाही. असो. तर्काचा ठेका ? मी योग्य गोष्टींसाठी योग्य ते शब्द वापरण्याचा आग्रह धरतोय. तुम्हाला माझे पटत नसेल तर शब्दकोषात पाहून तपासू शकता. मिपाबद्दल: तसा ठेका असता तर फार बरे झाले असते. कोणी किती लिहावे असा नाही पण मिपावर काही एका किमान दर्जाचे साहित्य प्रसिद्ध व्हावे असे वाटते. उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा तुम्हाला समजलं नसेल तर सांगा की. त्यात काय?

संकेत 20/12/2010 - 03:46
हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे. नमस्कार संपादक, या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? वरच्यासारखे घाणेरडे आणि गलिच्छ प्रकार साधूसंतांच्या नावे खपवणारे आणि आपल्या तुंबड्या भरणारे लेखक होते. ते भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या नादी लावून आपले खिसे भरत होते परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? आपल्या मुलांना कापून टाकण्याच्या भाकड कथांना प्रसिद्धी देणार्‍या या सदस्येला मिपावर काही स्पेशल स्टेटस आहे का, असल्यास ते आम्हा इतर सदस्यांना सांगावे. जर तसे नसेल तर हे असे लेख मिपावर का राहावेत याचे कारण मिळावे. धन्यवाद, संकेत.

In reply to by संकेत

शुचि 20/12/2010 - 04:11
>> परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? >> समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहे. त्यात जर मुले कापण्याचा संदर्भ आला असेल आणि अनेकांच्या मनावर परिणाम झाला असेल तर काढून टाका हा लेख. एका पांढर्‍या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले. माझा यावर निरुपाय आहे. कारण दोन्ही प्रकारची माणसं मिपावर येणार. गोष्टीतला काळा ठीपका अधोरेखीत करून , लेख उडवायचा असेल तर उडवा. पण हे लक्षात ठेवा तुम्ही पांढरा कागद पहायला विसरताय.

In reply to by शुचि

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:05
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहेम म्हणून आम्ही मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय? निष्काम भक्तीसाठी तुमच्या स्चतःच्या मुलांना हंडीत शिजवाल का?

In reply to by शुचि

मनीषा 20/12/2010 - 09:59
एका पांढर्‍या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले. काही लोकांना पांढरा कागद आणि काळा ठिपका - दोन्ही दिसत असतील ..

फक्त एका कथेला प्रसिद्धी मिपावर दिल्याने सारखं आपलं अंधश्रद्धेला खतपाणीची, अंधश्रद्धेला खतपाणीमाळ का ओढली जात आहे ते कळत नाही. कथेमधनं बोध घ्यायचा असतो. कथेतील काही बाबी जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या (सहसा)सांगोपांगी असुन त्या खर्‍या की खोट्या याची शहनिशा करण्यापेक्षा कथेतुन भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो, तो घेणे जास्त श्रेयस्कर. कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?

In reply to by इंटरनेटस्नेही

Pain 20/12/2010 - 07:20
भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो म्हणजे काय व हा संदेश कसा मिळतो ? व्यावहारिक गोष्टींसाठी भक्ती, नवस करणारे बाजूला ठेवू. भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?

In reply to by Pain

अर्धवटराव 20/12/2010 - 10:13
(आयला.. कशाला या वादात पडतोय मी..) >>भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ? नाहि. या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्‍या आनंदासाठीही भक्ती करतात... किंबहुना ति भक्तीची परमोच्च स्टेट असावी (हा आमचा निष्कर्श बरका... अनुभव नाहि) संदर्भ द्यायचाच तर तुकारामांचे (त्यांनिच रचले असतील तर) "आनंदाचे डोही आनंद तरंग" आणि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालासे आम्हासी" हे अभंग. (अभक्त) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्‍या आनंदासाठीही भक्ती करतात... देअर यु आर, मिस्टर पेन!

In reply to by इंटरनेटस्नेही

Pain 21/12/2010 - 05:37
कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना? त्याच महाभारतात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टीत, धनुर्विद्येच्या परि़क्षेत, तुम्हाला काय दिसते अस प्रश्न द्रोणाचार्य विचारतात. सगळे जण झाडे, फळे, डोंगर इ. उत्तरे देतात त्यांना धनुष्याला हातही लावून दिला गेला नाही. अर्जुन म्हणाला, त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. आपल्याला काय हवे हे माहिती पाहिजे, आणि ते शोधण्याची ज्वलंत इच्छा पाहिजे, तरच ते शोधता येईल.

In reply to by अर्धवटराव

Pain 21/12/2010 - 05:38
ठीक आहे. मग तो आनंद मिळावा ही इच्छा/ कामनाच झाली ना? म्हणजे ती भक्ती/ आराधना ही सत्काम झाली.

In reply to by Pain

अर्धवटराव 21/12/2010 - 08:49
टेक्निकली येस !! प्रेमानंदाची कामना हि पण एक प्रकारची इच्छाच आहे. पण त्याकरता भक्ती "करता" येत नाहि... ति "होउन जाते". तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते... तसलच काहितरी. हे प्रेम का? तर तो स्वभाव आहे... एकदा हा अमृतदंश झाला तर त्याला औषध नाहि. (प्रवचनकार) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

Pain 22/12/2010 - 09:42
नाही. इतकी महत्त्वाची गोष्ट इतकी बेभरवशाची किंवा "झाली तर होणारी" असू शकत नाही, असल्यास त्याला काही अर्थ नाही. ज्यांना होत नाही त्यांनी वाट बघत बसायची का ? जे हे करायचे ठरवतात, ते निश्चायाने तडीला नेतात.

In reply to by Pain

गवि 22/12/2010 - 09:52
मुळात कोणतीही क्रिया निष्काम असूच शकत नाही हे मान्य का होत नसावे सर्वत्रांस ? ईश्वराने जग निर्माण केले असे धरले तरी इतक्या पसार्‍याची आणि तो घडावा याची ईषणा (म्हणजे कामनाच ना एका प्रकारची) त्याने केली आणि तसे घडवले ही. (ईश्वराचे अस्तित्व मानून...) ईश्वरालाही जे चुकले नाही ते आपण का चुकवू पाहतोय..? निष्काम अशी कोणतीही क्रिया जगात अस्तित्वात असेल तर पर्पेच्युअल मोशन (ऊर्जेच्या इनपुट शिवाय अनंत चालत राहणारे अक्षय यंत्र) ही अशक्य समजली गेलेली कल्पनाही शक्य म्हणावी लागेल. तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते इत्यादि सुद्धा काव्यात्मक पातळीवरची उदाहरणे झाली. त्यात (प्रेम या कल्पनेच्या ) खोलात जाण्याचे धाडस आपण करत नाही, पण त्यातही कामना, कार्यकारणभाव, सकाम प्रयत्न वगैरे असतातच..

In reply to by Pain

अर्धवटराव 22/12/2010 - 09:52
तुम्हाला त्यात बेभरवशाचं काय वाटलं बरं... आपल्या स्वभावात स्थीर राहणं अर्थहीन कसं? आणि निश्चयाने तडीने नेण्याचं म्हणाल तर त्याकरताच हा साधनेचा वगैरे प्रपंच... निश्चयाने तडीस नेण्यासाठी. अर्धवटराव

अर्धवटराव 20/12/2010 - 05:28
एक अद्भूत कथा म्हणुन हि गोष्ट वाचनीय आहे. बाकी भक्ती वगैरे विषयापासुन आम्हि चार हाथ लांब आहोत. आयला... इथे प्रत्येक क्षणाला काहितरी प्राप्त करण्याचि, उपभोग घेण्याचि ईच्छा मनात येतेय... कसली निष्काम भक्ती नि काय.. जे काहि थोडंफार भक्ती वगैरे विषयावर वाचन झालय त्यावरुन तरी असं वाटतं कि भक्ती एक फार सुंदर, सहज अशी प्रेमभावना आहे. प्रेम तर स्वाभावीक असतं, आणि ते अनुभवल्याशिवाय जाणवत देखील नाहि. मग या प्रेमानुभवाला अद्भूततेची जोड का द्यावी लागते बरं ?? म्हणजे कसं कि भक्ती अनुभवायची आहे काय... तर मग काहितरी गूढ-अद्भूत्-विचित्र-विवेकाला न पटणार्‍या, फँटसीयुक्त गोष्टीला तयार रहा. हा मेळ बसत नाहि. तुकोबांचे अभंग कुठेच गूढ वगैरे वाटत नाहि. समर्थांचे श्लोक अविवेकी जाणवत नाहित. एक मात्र कळते कि या लोकांनी जो प्रेमानुभव घेतलाय तो अजुनतरी आपल्याला आलेला नाहि. बाकि काहि विशेष नाहि... अवांतर : कथेचं तात्पर्य असं दिसतय कि फायनल सत्य जाणण्यासाठी काय काय बघायची, सहन करायची आणि तरिही डोकं शांत ठेऊन विचार करायची तयारी लागते याचा हा एक नमुना. आपापल्या वकुबाप्रमाणे मार्ग चालायचा.

शुचि 20/12/2010 - 06:38
सर्वांची माफी मागते या धाग्याबद्दल. पुन्हा असा काय कोणताच धागा परत निघणार नाही माझ्याकडून.

In reply to by शुचि

गोगोल 20/12/2010 - 06:47
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय? म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय? नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?

In reply to by गोगोल

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:03
संपादक मंडळाला विनंती: कृपया हा लेख अजिबात उडवू नये. फक्त तात्पर्याकडे पाहा म्हणत मुलांना हंडीत शिजवण्या विषयी लेख लिहिणार्‍य लेखिकेचा विकृतपणा इथे कायम स्वरुपी ठेवला पाहिजे.

In reply to by आमोद शिंदे

गोगोल 20/12/2010 - 07:13
त्या स्वत:च हा धागा उडवतील. मागे पण त्यांनी असे केलेले आहे. माझा पर्सनली या गोष्टीला काही एक विरोध नाही. हिंदू पुराणात अशा कितीतरी गोष्टी भरलेल्या आहेत (जशा की इन्सेस्ट, बळी देणे ई ई). पण जर का कुणाला तरी ते पटले नाही तर त्याला महामूर्ख आणि बावळट ठरवणे म्हणजे मत स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणे आहे. त्याला माझा नेहमीच विरोध राहील.

In reply to by गोगोल

Pain 20/12/2010 - 07:32
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय? म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय? नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी? अगदी खरे. पूर्वीपासून असेच सुरु आहे. यांना थांबवणे इतके सोपे नाही. इथे जुन्या जाणत्या लोकांनीही उदा. केशवसुनीत, राजेश घासकडवी वगैरे लोकांनीही त्यांना हेच सांगितले आहे पण काही उपयोग झाला नाही. मी १-२ महिने मिपापासून दूर होतो पण सध्या येउन पाहिले तर काँग्रेस गवतासारखे ते फोफावलेले दिसते. सगळे जण लेखक नसतात, किंवा काही खरोखर सगळ्यांबरोबर शेअर करावेत असे अनुभव प्रत्येकाला येत नाहीत. साधारणपणे आपले आयुष्य नॉर्मलच असते. नुसते कागद पेन किंवा सध्याच्या काळात काँप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असले म्हणजे आपण लेखक होत नाही.

In reply to by सन्जोप राव

Pain 20/12/2010 - 08:48
क्षमस्व. "मिपावरती मी पितरांचा कौल काढला नवा" हे फर्मास विडंबन करणार्‍या केशवसुमारांचा उल्लेख करायचा होता.

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:49
तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.
ह्यावर निषेध न नोंदवता माझ्या प्रतिसादाची तीव्रता ज्यांना झोंबली त्यांच्या आक्षेपाला माझ्यालेखी काडीचीही किंमत नाही.

In reply to by आमोद शिंदे

प्रदीप 20/12/2010 - 07:55
आपण कुणाबद्दल वैयक्तिक (आणि इथे असंबंद्धही) आरोप करतांना एक रेषा ओलांडली आहे हे आपणास समजले नाही, ह्यात नवल नाही. माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.

In reply to by प्रदीप

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:57
माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.
हाहाहा..इकडून अजून एक ब्लॅकमेलिंग का? चालू द्या...

In reply to by स्वानन्द

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:59
हू केअर्स? "पोरेही कापून त्यात घातली." ह्यात तुम्हाला काहीच आक्षेपार्ह दिसत नसेल तर तुम्ही माझ्या प्रतिसादांना किती किंमत देता हू केअर्स?

In reply to by आमोद शिंदे

स्वानन्द 20/12/2010 - 08:33
आणि स्वतःची चूक दुसर्‍यांनी ( ज्यांनी लहान मुले कापण्यावर तुमच्याही आधी टीका केली आहे ) दाखवून दिली तरी ती मानण्याची तुमची तयारी नसेल, तर तुम्ही आमच्या प्रतीसादाची केअर करता की नाही ते, हू केअर्स?

मदनबाण 20/12/2010 - 08:29
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! ;) असो... जाता जाता :--- शिबी राजाची कथा मात्र आठवली !!! (दत्तात्रेयांचा दास)

In reply to by मदनबाण

गवि 20/12/2010 - 08:41
सगळ्यांनी अशा कथा वाचल्या असतील भरपूर पण चर्चेची संधी मिळाली नसावी.मी तरी त्यामुळेच मनातले मांडले.इतरांचेही असेच असावे.

In reply to by गवि

Pain 20/12/2010 - 09:27
तुम्हाला नाही, मदनबाण यांना दिलेला प्रतिसाद आहे. तुमच्या प्रतिसादाच्या खाली आहे म्हणजे तुम्हाला दिलाय अस नसतं. प्रेषक मदनबाण दि. सोम, 20/12/2010 - 08:29. ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! असो...

In reply to by Pain

गवि 20/12/2010 - 09:46
ह्म्म्.. आता लक्षात आलं. इतका वेळ मोबाईलवरून चालू असल्याने तो कॉमेंटबॉक्सच्या वगैरे लेआउटचा अंदाज आला नाही, म्हणून मलाच आहे असं समजून दिलं ठोकून उत्तर.. आता लक्षात ठेवीन.

In reply to by मदनबाण

मनीषा 20/12/2010 - 09:54
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! होय! अशा अनेक कथा अहेत .... पण अशा प्रकारच्या कथांचा वाचक वर्ग वेगळा आहे . ज्यांना अशा गोष्टी वाचायला, ऐकायला आवडतात तेच लोक अशी पुस्तके विकत घेतात अथवा अशा कथा जिथे सांगीतल्या जातात अशा व्याख्यानांना हजेरी लावतात. पण ज्यांना अशा कथांमधे रूची नाही ते त्या पासून दूर राहतात. मराठी संस्थळांवर, जिथे असे साहित्य वाचायला मिळण्याची अपेक्षा नसते तिथे येणार्‍या सभासदांकडून असे धागे चुकुन का होईना उघडले जातात, वाचले जातात ... जे सर्वसामान्यांच्या अभिरूचीला पात्र नाहीत. भक्ती, धर्म . . इ. ला विरोध नाही पण त्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याला विरोध आहे.. कशावर विश्वास ठेवायचा आणी कशावर नाही ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे ... पण आपले विचार न पटणार्‍या लोकांना अश्रद्ध, पाखंडी वगैरे ठरवणे गैर आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय बोलायचे/वाचायचे/ऐकायचे ही तुमची खाजगी बाब आहे त्यावर कुणी अक्षेप घेऊ शकत नाही , पण तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलत किंवा लिहित असाल तर काळजी घेणे जरूर आहे असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. बाकी एकेकाची समज , जाण .. इ. इ.

पक्या 20/12/2010 - 08:37
हॅ हॅ हॅ , काय चर्चा चालू आहे, प्रतिसाद कर्ते नको तिथे उर्जा वापरत आहेत. देवादिकांच्या , संतांच्या अशा हजारो गोष्टी सापडतील. कोणत्याही पुस्तक भांडारात अशी अनेक पुस्तके मिळतील. एव्हाना अशी पुस्तके वाचून किंवा अशा गोष्टी ऐकून अनेक मुलांचे बळी जायला हवे होते ना . नरसिहाची गोष्ट तर सर्वशृतच आहे. बापाने स्वतःच्या मुलाला उकळत्या तेलात टाकले, कड्यावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले वगैरे. आणि भक्त प्रल्हादाची ही गोष्ट आपण मुलांना पण सांगतो. अशा प्रकारच्या गोष्टींमधुन तात्पर्य घ्यायचे सोडून लोक नसत्या चर्चा करत बसतात.

सुनील 19/12/2010 - 22:57
भीषण कथा! बाकी दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे. उर्वरीत भारतात दत्ताला फारसे स्थान नसावे! परंतु, "दत्त" हे आडनाव मात्र फक्त पंजावी आणि बंगाल्यांच्यात आढळते! पैकी , मला (बॉलीवूडमधिल) पुरुषी पंजाबी "दत्त" पेक्षा बंगाली स्त्री "दत्तीणी" अधिक आवडतात! असो, आमच्या घराण्यात दत्त जयंती ही दुसर्‍या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे, तेव्हा हंडीत कोंबडं-बकरं शिजवण्यास आज हरकत नाही!

In reply to by सुनील

प्रियाली 19/12/2010 - 23:20
पंजाबी दत्त (सुनील दत्त वगैरे ) हे तेथील सारस्वत ब्राह्मण आहेत. त्यांच्या दत्त या आडनावाचा आणि दत्त या दैवताचा फारसा संबंध नाही. दत्त हा शब्द दाता या अर्थाने वापरला जात असावा. चारुदत्त, शिवदत्त, वासवदत्ता वगैरे नावे हिंदु संस्कृतीत पुरातन आहेत. दत्त/ दत्ता असे आडनाव लावणार्‍या बंगाल्यांचाही संबंध दत्त या दैवताशी नसावा पण नक्की माहित नाही.

In reply to by प्रियाली

योगप्रभू 22/12/2010 - 11:19
सुनील दत्त हा हुसैनी ब्राह्मण किंवा मोहयाल ब्राह्मण या पोटजातीतील आहे. या दत्त समुदायाचा पूर्वज राहिब दत्त याने करबलाच्या लढाईत इमामांच्या बाजूने लढून आपली सात मुले कुर्बान केली होती. त्यानंतर त्यांचे व विशेषतः शिया मुस्लिमांचे घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले व भारतात परतल्यावर ते स्वतःला हुसैनी ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले. यातील अनेक लोक बिहारमध्ये स्थाईक होऊन तेथील भूमिहार ब्राह्मण या समाजातील पोटजात म्हणून मिसळून गेले. या लोकांना 'आधा हिंदू आधा मुसलमान' असे म्हणतात कारण त्यांच्या आचार-विचारात हिंदू-मुस्लिम प्रथापरंपरांचा संगम दिसून येतो. हुसैनी ब्राह्मण मोहरम, रोजे, उपवास, मातम करतात आणि बाकी चालीरीती हिंदूंप्रमाणे असतात. मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.

In reply to by योगप्रभू

प्रियाली 22/12/2010 - 17:57
सुनील दत्त मोहयाल ब्राह्मण आहेत असे वाटते. मोहयाल ही सारस्वत ब्राह्मणांची शाखा असल्याचे कुठेतरी वाचले होते. चू. भू दे. घे. माहितीबद्दल धन्यवाद. परंतु
मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.
हे पटले नाही. दोन्ही विवाह हे अरेन्ज्ड मॅरेजेस नाहीत. सुनील दत्तचे नर्गीसवरील प्रेम आणि तिच्यासाठी मदर इंडियाच्या वेळेस त्याने पत्करलेला धोका वगैरे ठाऊक आहे. तेव्हा मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंध मान्य आहेत म्हणूनही लग्ने झाली असा दावा करता येत नाही. अशाप्रकारे अनेक कलाकारांमध्ये हिंदू मुस्लिम विवाह झालेले आहेत. असो.

In reply to by सुनील

कवितानागेश 20/12/2010 - 09:53
दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे>>> तुम्ही फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातच फिरला आहात हे कळले! (ह.घ्या) दत्तमंदीरे भारतभर आहेत. (रशिया/अमेरिका/इन्डोनेशिया याबद्दल मला देखिल माहित नाही)

In reply to by कवितानागेश

सुनील 20/12/2010 - 18:52
दत्तमंदीरे भारतभर आहेत शक्य आहे. पण माझ्या ओळखीतील कुणालाही (मराठी / उत्तर कर्नाटकी सोडून) दत्त माहीत नाहीत. असो. माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by सुनील

देशपांडे१ 20/12/2010 - 15:06
कोण स्वामी समर्थ ? .. एकच जाहला समर्थ ...बाकी सगळे शून्य त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ समर्थ रामदासस्वामी समर्थ रामदासस्वामी

गवि 20/12/2010 - 01:16
प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो.. कसल्या या कथा? "भूक लागली", हंडी भरत नाही म्हणून पोरेही कापून त्यात घातली. कधी काय म्हणे बापऋषी भडकले, उडव आईचे मुंडके...आयजीच्या जिवावर भक्ती..? चिलया बाळाचे पण असेच काहीसे.ऊठसूट पोरांना अन्न म्हणून वापरुन कसली आलीय परीक्षा. त्यांचा जीव काय तुमच्या फुकट मालकीचा झालाय का की घडा भरायला,पाहुण्याला रिझवायला घाला त्याचे मांस? स्वत: दत्त आले आणि आम्ही ओळखले तरी आम्ही आमच्या पोराला असल्या पाहुण्यांसाठी बिस्किटपुडा आणायला पण खदेडणार नाही.जाव दे. आणि सगळेजण पळाले ते सकाम आणि जे बसले ते निष्काम? तर मग ते न पळण्याचे कारण दिलेय की त्यांनी यांचे खरे रूप ओळखले होते.म्हणजे जिवाची खात्री अतएव अभय समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते?क्षमेसह विचारतो.

In reply to by गवि

गवि 20/12/2010 - 01:30
बरं. समजा या कथेत सर्व काही मायावीच होते आणि फक्त भक्तांना घाबरवून जिवाची भीती घालून परीक्षा पहायची होती म्हणून पोरांना हंडीत घातले आणि इतरांना भिववले. तरी शेवटी कथेचा संदेश काय?परमेश्वर दर्शनासाठी प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा?की पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा? हे means "निष्काम"? काय आहे हे?

In reply to by गवि

शुचि 20/12/2010 - 01:58
समर्थ रामदास स्वामी आणि दत्तभक्ती असा लेखाचा विषय आहे. त्यासंदर्भातील कथा आहे. कथेतून संदेश वगैरे मला तरी द्यायचा नाहीये. आपल्या मताचा आदर आहे.

In reply to by शुचि

गवि 20/12/2010 - 02:11
शुचितै,तुम्हाला personally कथेतून संदेश द्यायचा नाही हे समजलंय हो अर्थातच. मी मूळ लेखकालाच म्हणतोय.तुम्ही स्वत:वर घेऊ नका हो. बादवे: हपीसात काही FYI संदेश येतात तशी तुम्ही उगीचच For Your Information Only..(no action required) संगितली असेल कथा फक्त तर मग काहीच म्हणणं नाय. :)

In reply to by गवि

शुचि 20/12/2010 - 02:35
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ संप्रदाय आदि गोष्टींचा अभ्यास करणारेदेखील अभ्यासक असतात. कदाचित त्या लोकांना ही माहीती उपयोगी पडू शकेल. मला तर ही गोष्ट आवडली. तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. देव कधी कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतो यावर विश्वास दृढ झाला. सर्वांना या गोष्टी पटाव्यात असा आग्रह नाही. प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो. पण मला या गोष्टी आवडू नयेत असा दुराग्रहदेखील बरोबर नाही. तुम्ही तसा दुराग्रह धरताय असं माझं म्हणणं नाही. असो. आरती तर सुंदरच आहे.

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 03:37
की कीतीही वाईट प्रसंग आले, दीसले, जाणवले तरी परमेश्वराला सकाम भक्तीने शरण जाण्यापेक्षा नीश्काम भक्तीने शरण जाणेच योग्य. बाकी या कथेमधे परमेश्वर दर्शनासाठी पोरांना हंडीत घाला,प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा अथवा कोणताही हिसाचार बीभीत्सपणा करणे आवश्यक आहे असे कूठेतरी लीहिले आहे काय ? सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही (म्हणजेच नीश्काम भक्ती सत्य दाखवते) असा धडधडीत उघड संदेश कथे मेधे दीलेला आहे ते सोडून गाढवासारखे जे लीहले नाहिये ते तात्पर्य मानयला काय तूम्ही भ्रमीश्ट झालात काय ? भल्त्याच गोश्टी सूचतात तूम्हाला interpret कराय्ला ? लेको साधी सरळ तात्पर्य सांगणारी गोश्ट आहे आणी कथेतील ऊघड व्यक्त केलेले तात्पर्य सोडून बाकी सगळच तूम्ही चाटताय की ?

In reply to by आत्मशून्य

शिल्पा ब 20/12/2010 - 03:38
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही? शंका: केवळ कोणालातरी देव दिसला असं वाटून कोणी लोकांची खांडोळी करून त्याला जेवायला वाढले तरी आक्षेप घ्यायचा नाही असा निष्कर्ष निघू शकतो...कारण समजा एखाद्या अडाणी माणसाने यावर विश्वास ठेवला तर ...? आणि आजच्या जगातही आपण असे बळी दिल्याचे वाचतोच ना? मग अशा प्रकारच्या कथा अंधश्रद्धा पसरवतात याला तुम्ही आक्षेप कसं घेता? तुम्ही किती ठिकाणी या कथेतून असा अर्थ निघतो जो योग्य आहे असं सांगत फिरणार?

In reply to by शिल्पा ब

आत्मशून्य 20/12/2010 - 04:03
ह्यावर स्पश्ट सागंता येते की ?भक्ती नीश्काम असेल तर कोणालातरी न्हवे तर प्रत्येक नीश्काम भक्ताला देव दीसेल आणी अशा द्रूश्यातील फोलपणा जाणवेल अनूभवाला येइल. शंकासमाधानः आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांबाबत घडलेल्या misinterpretation मूळे जन्माला येतात. उदाहरण म्हणून वरील बोल घ्या - म्हणे समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते आरे महामूर्खा जिवाची खात्री नसणारे पळणारच की त्यात अनैसर्गीक काय आहे ? पण ज्या नीश्काम भक्तीमूळे तूम्हाला सत्यस्वरूप दीसले, जीव आणी शिव यांचे एक्य अनूभवाला आले, जेथे आत्म्याचे अमरत्व कळाले तेथे जीवाची भीतीच रहातच नाही अशा स्थीतीत पळून नाही गेले यात तूम्हाला उपहास करण्यासारखे अनैसर्गीक काय जाणवले बूवा ? सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही? ह्यावर एक स्वतंत्र लेख लीहावा लागेल. इथे वीषय मावणार नाही.

In reply to by आत्मशून्य

शिल्पा ब 20/12/2010 - 04:09
आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? आणि समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे असं आपलं मत आहे? अंधश्रद्धा का पसरते? अजुनही लोक असे बळी का देतात? माफ करा पण अजिबातच समजत नाहीये म्हणुन पुन्हा विचारतेय?

In reply to by शिल्पा ब

आत्मशून्य 20/12/2010 - 05:42
याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. उदा:- ज्ञानेश्वरीमधे एक ओवी अशी आहे... जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात | आता तूम्हीच थोडा वीचार करा वरील वाक्य जगाच्या ज्ञात अज्ञात इतीहासात कधी सत्य ठरले ? की सगळ्यानाच जे हवे ते मीळालेय ? हे अशक्यच नाही काय ?म्हणजेच १ माणूस म्हणाला मला अमूक गोश्ट मीळो, दूसरा म्हणाला कूणालाच कधीही काही न मीळो आता हे साध्य होइल काय ? कींबहूना मग कोणत्या अर्थाने माऊली अशी म्हणाली आणी त्याचे कारण व साध्य ह्यामधे मतमतांतरे लोकांच्या बूध्दी प्रमाणे नींर्माण होणारच, म्हणजे सर्वच श्रधाळू पण १ सोडून एतर सर्व अंधश्रध्दाच की, मग या वरून माझेच खरे ह्या साठी वाद आणी स्वतःच्या मताच्या सामर्थ्यासाठी पून्हा आपलीच अंधश्रध्दा कूर्वाळने आलेच. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. आणी मनूश्याच्या भौतीक गरजांच्या आगतीकतेवरती पोसल्या जातात. म्हणून या व्यक्ती तीतक्या प्रक्रूती सदरात मोडतात... म्हणूनच यांची व्याप्ती प्रचंड आहे. आपल्या क्रूती श्रध्दा आणी अनूभवांचे सावध आणी डोळस नीरीक्षण हा एकमेव यापासून लांब रहण्याचा मार्ग आहे. कदाचीत हे ऊत्तरही तूम्हाला संपूर्ण समाधान देऊ शकणार नाही कारण त्याच्या समाधानासाठी अंधश्रध्देचा अनूभव व अभ्यास आणी तसाच तीतका नसला तरी श्रध्देचा अनूभव आणी अभ्यास उपयोगी पडेल. समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे. मोजणी केली नाही. पण निष्काम लोकांचे प्रमाण नीश्चीतच अत्यल्प असावे. तसेच हे प्रमाण कलीयूग अथवा इतर यूगांशी संबधीत अजीबात नाही. मूळात हा फरक ओळखणे थोडे कठीन काम आहे. म्हणजे जसे केवळ हलचाल केली नाहीये म्हणून दोन व्यक्ती मधील नेमकी कोणता व्यक्ती स्वप्न पहात आहे हे ठाम ठरवता येते काय ?

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 05:37
> आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. म्हणजे उद्या समजा तुमचा शेजारी असा क्लेम करतो की तो विष्णूचा अवतार आहे. मग तो त्याच्या मुलांना कापून हन्डित घालतो आणि मग बायकोला म्हणतो की अत्माशुन्याची मुलं पण कापून घाल. याला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरणार की तुमचे मूलं कापून देणार? - अक्कलशून्य

In reply to by शुचि

आत्मशून्य 20/12/2010 - 05:54
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच. पण त्यानी माझे या पानावरील सर्व प्रतीसाद वाचले असतील तर त्यांच्या शंकाना योग्य ऊत्तर आहेच. बाकी लोक फार मोठ्मोठ्याना misinterpret करतात मग मला कोणी गाढ्व म्हटले तर राग कूठवर धरणार ?

In reply to by संकेत

आत्मशून्य 20/12/2010 - 06:31
लेख बिन्डोक आहे की नाही यापेक्शा तात्पर्य काय आहे हेच अभ्यासा, ऊपयोगाला ते येते.. बाकी गोश्टी फक्त वाद करतात. पंचतंत्र माहीत असेलच त्याची ऊपयूक्तता पण कळत असेल.. आता त्या गोश्टवाचून शेवटी काय बिन्डोकपणा आहे कोल्हा कधी बोलतो काय एव्ह्डेच अकलेचे तारे ऊधळता येणे अपेक्षीत आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 06:53
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय? बाय डिफॉल्ट, पंचतंत्र तील गोष्टी या गोष्टी आहेत हे भोल्या भाबड्या लोकांना ही माहीत असते. या दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 07:36
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय ? तूम्हाला असे म्हणाय्चे होते काय की एखाद्या मान्त्रिकने या गोष्टीचा दाखला न देता जर मूल कापायला सांगितल तर लोक वीरोध करणार नाहीत काय ? मला वाटते सफरचंद आणी टॉमेटोची तूलना न करण्या इतपत भारतीय खेड्यातील लोकही हूशार आहेत.

In reply to by शुचि

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:07
मला मुलांचा संदर्भ खटकला. असो.
हे काय नविनच? मुलांचा संदर्भ तुम्हाला आणि तुमचे समर्थन करणार्‍या अक्कलशुन्यांना चांगलाच आवडलेला दिसतो.

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 20/12/2010 - 07:17
मी फक्त कथेचे तात्पर्य काय असावे या बाबत बोललो आहे. मला नावडने आणी आवडने ह्याने तूम्हाला ते कळण्यास मदत झाली की तूम्हीबी झिन्ग्ल्यावानी न्हाइत्या इचारात भर्कट्ताय ?

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 20/12/2010 - 07:58
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय ? जो तात्पर्याकडे दूर्लक्ष कर्तूया, त्याच्या लहान मुले कापण्याकडे लक्ष जाण्याला कीती म्हून म्हत्व द्यायचा ? जो सोन सोडून लोखंड मौल्यवान समजतूया. सून्दर नदीकीनारा सोडून लैघान पाण्याचे डपकेच जास्त पसंत करतूया, हीरे सोडून दगड जमवतूया... तेजस्वी रूपेरी कीनार सोडून ढगाचा काळेपणाच जास्त न्याहाळतूया........

In reply to by आत्मशून्य

श्री. आत्मशून्य, तुम्हाला नरमांस आवडते का ? त्याची पाकॄ संस्थळावर देउ नये अशी विनंती आहे.

In reply to by आत्मशून्य

गवि 20/12/2010 - 06:57
आत्मशून्यजी, Your quote: >>>>>>>>> त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच. >>>>>> आपण मला काही न समजलेल्या गोष्टींबाबत महामूर्ख बावळट म्हणालात पण आम्ही माट्र वयैक्तीक नाव घेऊन कोणावर टीका केलेली नाही याची नम्र नोंद आमच्या आणि शुचितैंच्या उपरिनिर्दिष्ट संवादातून आपल्याल येईलच. आपली श्रद्धास्थाने दुखावली गेल्यावर निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो. माझ्या महामूर्ख बावळट डोक्यात इतपत तरी समजूत ठेवल्याबद्दल मी जगन्नियंत्याचे (अश्रद्ध असलो तरी जमेल तसे) आभार मानतो. (बावळट) गवि

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 07:30
मी सूध्दा वैयक्तीक बाबीत जाणार न्हवतो पण मी आपले नाव लीहिले कारण पहीला प्रतीसाद आपल्यालाच द्यायचा होता आणी चर्चेला अशी भडक सूरूवात करून लोकांची reaction बघायची होती की लोक मला टीकीचे धनी जास्त करतील की त्यानी कथेमधील तात्पर्याकडे लक्ष दीलेले नाही हे जास्त बघतील आणी मी या पानावरच एका प्रतीसादात तसे स्पश्ट केलेले आहेच तसेच जर आप्ल्याला तो अनावश्यक अपमान वाटत असल्यास मी त्याबद्दल माफी पण मागतो. निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो : क्रूपया गैर समज बाळगू नका व मला गांधीवादी तर मूळीच बनवू नका, एथे अर्जूनाने केलेले संपूर्ण यूध्द नीश्काम गणले जाते, तेवां निष्कामतेबाबत एका जाणकाराकडूनच माहीती घ्या म्हणजे अशी अंधश्रध्दा टळेल

In reply to by गवि

आत्मशून्य 20/12/2010 - 07:49
पण जाती व्यवस्थेची किड आणी त्यासोबत अध्यात्माला चीकटलेला PRESENTATION मधील अवघड्पणा मूळेच लोक भरकट्त्यात, भडकत्यात, नावे ठेव्त्यात, तात्पर्य इसरत्यात, आन नेमके हेच टाळून आपलेच ज्ञान पून्हा पाश्चीमात्य संस्क्रूती आप्ल्याला Ageless Body Timeless Mind, The Monk who sold his ferari अथवा ओशो चे पूस्तकमधून इकत घ्यायाला लावते. आन ते आप्ल्याला लै झ्याक वाटते, कारन त्यात त्याने तात्पर्यावरच भर दीलेला अस्तूया. ते बीभीत्स अथवा भडक वंगाळ भाग गाळून टाक्त्याती. आहे टाळायाला आप्ले आपनच शीकायला पायजेल :)

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 06:24
भूगोल साहेब हा इन्शूरन्स मॅटर न्हवे की क्लेम करावा ? शूध्द प्रचीती ही क्लेम आणी प्रीटेन्शन रहीत असते. त्याला रोकडा अनूभव म्हणतात. जसे मी म्हणालो अंबा गोड असतो , असा गोड असतो, तसा गोड असतो, पण तो तूम्ही खाललाच नसेल तर ती फक्त जाहीरातच ना ? आता तो खाल्लाच नसेल तर त्याच्या गोडपणाची (शेवटी फक्त) कल्पना करायला अक्कल लागते. पण प्रत्यक्षात खाल्ला तर त्याची चव अनूभवायला अक्कलशून्यता पूरेशी असते. आणी हो ऊत्तर द्यायचे राहीलेच की ? ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील. शिल्पा ब तै हे घ्या misinterpretation चे अजून एक ताजे ऊदाहरण की लोक स्वतःच्या मताचा अनूनय कसा करतात.

In reply to by आत्मशून्य

गोगोल 20/12/2010 - 07:01
फारच गंभीर्यानी घेतला. ते फक्त गवी आणि इतरांना महामूर्ख ठरवन्याबद्दल होते. > ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या > बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध > आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील. हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.

In reply to by गोगोल

आत्मशून्य 20/12/2010 - 07:14
शून्याचा सराव हाय. तवा तस काय बी समजू नका हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती. नाय तस न्हाय ते, नीष्काम भक्ती ही जर तर गोश्टीस्नी थारा नाय देत.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 20/12/2010 - 07:07
"आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो"अशी सूरूवात केली तर लोक माझ्याबद्दलच वाद करतील की मी त्यासोबत मांडत असलेल्या वीशयाकडे लक्ष देतील आणी त्त्याचे तात्पर्य यावर चर्चा करतील असो गगनविहारी साहेब तूमचा आणी इतरांचा अपमान करायची माझी इछा,भावना नाही त्यासाठी हा माफीनामा.

In reply to by शुचि

शिल्पा ब 20/12/2010 - 02:49
धन्यवाद. हम्म....विचित्र कथा आहे....त्या काळात चीलायाच्या आईला मांस मिळाले नाही? बरं नाही तर नाही पण म्हणून एका गोसाव्याला जेऊ घालायला बाळालाच कापले? अशा कथा विकृत आहेत असं माझं मत. बाकी असो.

Pain 20/12/2010 - 03:19
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरणे थांबवले नाहीत हे तर वाईट आहेच पण चक्क स्वामींबद्दल अशा अघोरी कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) आपल्या मुलाचा बळी द्यायला मागेपुढे बघत नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. २) तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. तर्कदृष्ट्या? तार्किकदृष्ट्या विचार केला असता गगनविहारी, शिल्पा ब यांनी सांगितल्याप्रमाणे अनुमाने निघतात. तुमचे विचार ही आंधळी भक्ती आहे, त्याला तर्क म्हणून तर्काला बदनाम करू नका. ती फार महत्त्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे. ३) सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. प्रत्येक भक्ती किंवा कृती ही सकामच असते. निष्काम भक्तीचे उदाहरण देउ शकता का?

In reply to by Pain

शुचि 20/12/2010 - 03:35
माझी आधीची प्रतिक्रिया उडविण्यात आली आहे पण आशा करते आपण ती वाचून तिच्यापासून बोध घेतला असेल. तर्काचा ठेका तुम्ही घेतल्यासारखेच तुम्ही बोलताय. तीच गोष्ट मिपाची. मिपाचा ठेका घेतलाय काय तुम्ही कोणी किती लिहायचं हा नियम केलाय काय तुम्ही? उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा.

In reply to by शुचि

Pain 20/12/2010 - 07:16
हा धागा आणि त्यावरील तुमचे काही प्रतिसाद वाचले. त्यातल्या नक्की कुठल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात ते माहित नाही. शिवाय मी वाचल्यापूर्वीच उडवली गेली असेल तर काही करु शकत नाही. असो. तर्काचा ठेका ? मी योग्य गोष्टींसाठी योग्य ते शब्द वापरण्याचा आग्रह धरतोय. तुम्हाला माझे पटत नसेल तर शब्दकोषात पाहून तपासू शकता. मिपाबद्दल: तसा ठेका असता तर फार बरे झाले असते. कोणी किती लिहावे असा नाही पण मिपावर काही एका किमान दर्जाचे साहित्य प्रसिद्ध व्हावे असे वाटते. उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा तुम्हाला समजलं नसेल तर सांगा की. त्यात काय?

संकेत 20/12/2010 - 03:46
हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे. नमस्कार संपादक, या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? वरच्यासारखे घाणेरडे आणि गलिच्छ प्रकार साधूसंतांच्या नावे खपवणारे आणि आपल्या तुंबड्या भरणारे लेखक होते. ते भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या नादी लावून आपले खिसे भरत होते परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? आपल्या मुलांना कापून टाकण्याच्या भाकड कथांना प्रसिद्धी देणार्‍या या सदस्येला मिपावर काही स्पेशल स्टेटस आहे का, असल्यास ते आम्हा इतर सदस्यांना सांगावे. जर तसे नसेल तर हे असे लेख मिपावर का राहावेत याचे कारण मिळावे. धन्यवाद, संकेत.

In reply to by संकेत

शुचि 20/12/2010 - 04:11
>> परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? >> समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहे. त्यात जर मुले कापण्याचा संदर्भ आला असेल आणि अनेकांच्या मनावर परिणाम झाला असेल तर काढून टाका हा लेख. एका पांढर्‍या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले. माझा यावर निरुपाय आहे. कारण दोन्ही प्रकारची माणसं मिपावर येणार. गोष्टीतला काळा ठीपका अधोरेखीत करून , लेख उडवायचा असेल तर उडवा. पण हे लक्षात ठेवा तुम्ही पांढरा कागद पहायला विसरताय.

In reply to by शुचि

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:05
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहेम म्हणून आम्ही मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय? निष्काम भक्तीसाठी तुमच्या स्चतःच्या मुलांना हंडीत शिजवाल का?

In reply to by शुचि

मनीषा 20/12/2010 - 09:59
एका पांढर्‍या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले. काही लोकांना पांढरा कागद आणि काळा ठिपका - दोन्ही दिसत असतील ..

फक्त एका कथेला प्रसिद्धी मिपावर दिल्याने सारखं आपलं अंधश्रद्धेला खतपाणीची, अंधश्रद्धेला खतपाणीमाळ का ओढली जात आहे ते कळत नाही. कथेमधनं बोध घ्यायचा असतो. कथेतील काही बाबी जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या (सहसा)सांगोपांगी असुन त्या खर्‍या की खोट्या याची शहनिशा करण्यापेक्षा कथेतुन भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो, तो घेणे जास्त श्रेयस्कर. कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?

In reply to by इंटरनेटस्नेही

Pain 20/12/2010 - 07:20
भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो म्हणजे काय व हा संदेश कसा मिळतो ? व्यावहारिक गोष्टींसाठी भक्ती, नवस करणारे बाजूला ठेवू. भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?

In reply to by Pain

अर्धवटराव 20/12/2010 - 10:13
(आयला.. कशाला या वादात पडतोय मी..) >>भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ? नाहि. या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्‍या आनंदासाठीही भक्ती करतात... किंबहुना ति भक्तीची परमोच्च स्टेट असावी (हा आमचा निष्कर्श बरका... अनुभव नाहि) संदर्भ द्यायचाच तर तुकारामांचे (त्यांनिच रचले असतील तर) "आनंदाचे डोही आनंद तरंग" आणि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालासे आम्हासी" हे अभंग. (अभक्त) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्‍या आनंदासाठीही भक्ती करतात... देअर यु आर, मिस्टर पेन!

In reply to by इंटरनेटस्नेही

Pain 21/12/2010 - 05:37
कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना? त्याच महाभारतात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टीत, धनुर्विद्येच्या परि़क्षेत, तुम्हाला काय दिसते अस प्रश्न द्रोणाचार्य विचारतात. सगळे जण झाडे, फळे, डोंगर इ. उत्तरे देतात त्यांना धनुष्याला हातही लावून दिला गेला नाही. अर्जुन म्हणाला, त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. आपल्याला काय हवे हे माहिती पाहिजे, आणि ते शोधण्याची ज्वलंत इच्छा पाहिजे, तरच ते शोधता येईल.

In reply to by अर्धवटराव

Pain 21/12/2010 - 05:38
ठीक आहे. मग तो आनंद मिळावा ही इच्छा/ कामनाच झाली ना? म्हणजे ती भक्ती/ आराधना ही सत्काम झाली.

In reply to by Pain

अर्धवटराव 21/12/2010 - 08:49
टेक्निकली येस !! प्रेमानंदाची कामना हि पण एक प्रकारची इच्छाच आहे. पण त्याकरता भक्ती "करता" येत नाहि... ति "होउन जाते". तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते... तसलच काहितरी. हे प्रेम का? तर तो स्वभाव आहे... एकदा हा अमृतदंश झाला तर त्याला औषध नाहि. (प्रवचनकार) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

Pain 22/12/2010 - 09:42
नाही. इतकी महत्त्वाची गोष्ट इतकी बेभरवशाची किंवा "झाली तर होणारी" असू शकत नाही, असल्यास त्याला काही अर्थ नाही. ज्यांना होत नाही त्यांनी वाट बघत बसायची का ? जे हे करायचे ठरवतात, ते निश्चायाने तडीला नेतात.

In reply to by Pain

गवि 22/12/2010 - 09:52
मुळात कोणतीही क्रिया निष्काम असूच शकत नाही हे मान्य का होत नसावे सर्वत्रांस ? ईश्वराने जग निर्माण केले असे धरले तरी इतक्या पसार्‍याची आणि तो घडावा याची ईषणा (म्हणजे कामनाच ना एका प्रकारची) त्याने केली आणि तसे घडवले ही. (ईश्वराचे अस्तित्व मानून...) ईश्वरालाही जे चुकले नाही ते आपण का चुकवू पाहतोय..? निष्काम अशी कोणतीही क्रिया जगात अस्तित्वात असेल तर पर्पेच्युअल मोशन (ऊर्जेच्या इनपुट शिवाय अनंत चालत राहणारे अक्षय यंत्र) ही अशक्य समजली गेलेली कल्पनाही शक्य म्हणावी लागेल. तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते इत्यादि सुद्धा काव्यात्मक पातळीवरची उदाहरणे झाली. त्यात (प्रेम या कल्पनेच्या ) खोलात जाण्याचे धाडस आपण करत नाही, पण त्यातही कामना, कार्यकारणभाव, सकाम प्रयत्न वगैरे असतातच..

In reply to by Pain

अर्धवटराव 22/12/2010 - 09:52
तुम्हाला त्यात बेभरवशाचं काय वाटलं बरं... आपल्या स्वभावात स्थीर राहणं अर्थहीन कसं? आणि निश्चयाने तडीने नेण्याचं म्हणाल तर त्याकरताच हा साधनेचा वगैरे प्रपंच... निश्चयाने तडीस नेण्यासाठी. अर्धवटराव

अर्धवटराव 20/12/2010 - 05:28
एक अद्भूत कथा म्हणुन हि गोष्ट वाचनीय आहे. बाकी भक्ती वगैरे विषयापासुन आम्हि चार हाथ लांब आहोत. आयला... इथे प्रत्येक क्षणाला काहितरी प्राप्त करण्याचि, उपभोग घेण्याचि ईच्छा मनात येतेय... कसली निष्काम भक्ती नि काय.. जे काहि थोडंफार भक्ती वगैरे विषयावर वाचन झालय त्यावरुन तरी असं वाटतं कि भक्ती एक फार सुंदर, सहज अशी प्रेमभावना आहे. प्रेम तर स्वाभावीक असतं, आणि ते अनुभवल्याशिवाय जाणवत देखील नाहि. मग या प्रेमानुभवाला अद्भूततेची जोड का द्यावी लागते बरं ?? म्हणजे कसं कि भक्ती अनुभवायची आहे काय... तर मग काहितरी गूढ-अद्भूत्-विचित्र-विवेकाला न पटणार्‍या, फँटसीयुक्त गोष्टीला तयार रहा. हा मेळ बसत नाहि. तुकोबांचे अभंग कुठेच गूढ वगैरे वाटत नाहि. समर्थांचे श्लोक अविवेकी जाणवत नाहित. एक मात्र कळते कि या लोकांनी जो प्रेमानुभव घेतलाय तो अजुनतरी आपल्याला आलेला नाहि. बाकि काहि विशेष नाहि... अवांतर : कथेचं तात्पर्य असं दिसतय कि फायनल सत्य जाणण्यासाठी काय काय बघायची, सहन करायची आणि तरिही डोकं शांत ठेऊन विचार करायची तयारी लागते याचा हा एक नमुना. आपापल्या वकुबाप्रमाणे मार्ग चालायचा.

शुचि 20/12/2010 - 06:38
सर्वांची माफी मागते या धाग्याबद्दल. पुन्हा असा काय कोणताच धागा परत निघणार नाही माझ्याकडून.

In reply to by शुचि

गोगोल 20/12/2010 - 06:47
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय? म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय? नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?

In reply to by गोगोल

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:03
संपादक मंडळाला विनंती: कृपया हा लेख अजिबात उडवू नये. फक्त तात्पर्याकडे पाहा म्हणत मुलांना हंडीत शिजवण्या विषयी लेख लिहिणार्‍य लेखिकेचा विकृतपणा इथे कायम स्वरुपी ठेवला पाहिजे.

In reply to by आमोद शिंदे

गोगोल 20/12/2010 - 07:13
त्या स्वत:च हा धागा उडवतील. मागे पण त्यांनी असे केलेले आहे. माझा पर्सनली या गोष्टीला काही एक विरोध नाही. हिंदू पुराणात अशा कितीतरी गोष्टी भरलेल्या आहेत (जशा की इन्सेस्ट, बळी देणे ई ई). पण जर का कुणाला तरी ते पटले नाही तर त्याला महामूर्ख आणि बावळट ठरवणे म्हणजे मत स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणे आहे. त्याला माझा नेहमीच विरोध राहील.

In reply to by गोगोल

Pain 20/12/2010 - 07:32
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय? म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय? नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी? अगदी खरे. पूर्वीपासून असेच सुरु आहे. यांना थांबवणे इतके सोपे नाही. इथे जुन्या जाणत्या लोकांनीही उदा. केशवसुनीत, राजेश घासकडवी वगैरे लोकांनीही त्यांना हेच सांगितले आहे पण काही उपयोग झाला नाही. मी १-२ महिने मिपापासून दूर होतो पण सध्या येउन पाहिले तर काँग्रेस गवतासारखे ते फोफावलेले दिसते. सगळे जण लेखक नसतात, किंवा काही खरोखर सगळ्यांबरोबर शेअर करावेत असे अनुभव प्रत्येकाला येत नाहीत. साधारणपणे आपले आयुष्य नॉर्मलच असते. नुसते कागद पेन किंवा सध्याच्या काळात काँप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असले म्हणजे आपण लेखक होत नाही.

In reply to by सन्जोप राव

Pain 20/12/2010 - 08:48
क्षमस्व. "मिपावरती मी पितरांचा कौल काढला नवा" हे फर्मास विडंबन करणार्‍या केशवसुमारांचा उल्लेख करायचा होता.

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:49
तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.
ह्यावर निषेध न नोंदवता माझ्या प्रतिसादाची तीव्रता ज्यांना झोंबली त्यांच्या आक्षेपाला माझ्यालेखी काडीचीही किंमत नाही.

In reply to by आमोद शिंदे

प्रदीप 20/12/2010 - 07:55
आपण कुणाबद्दल वैयक्तिक (आणि इथे असंबंद्धही) आरोप करतांना एक रेषा ओलांडली आहे हे आपणास समजले नाही, ह्यात नवल नाही. माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.

In reply to by प्रदीप

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:57
माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.
हाहाहा..इकडून अजून एक ब्लॅकमेलिंग का? चालू द्या...

In reply to by स्वानन्द

आमोद शिंदे 20/12/2010 - 07:59
हू केअर्स? "पोरेही कापून त्यात घातली." ह्यात तुम्हाला काहीच आक्षेपार्ह दिसत नसेल तर तुम्ही माझ्या प्रतिसादांना किती किंमत देता हू केअर्स?

In reply to by आमोद शिंदे

स्वानन्द 20/12/2010 - 08:33
आणि स्वतःची चूक दुसर्‍यांनी ( ज्यांनी लहान मुले कापण्यावर तुमच्याही आधी टीका केली आहे ) दाखवून दिली तरी ती मानण्याची तुमची तयारी नसेल, तर तुम्ही आमच्या प्रतीसादाची केअर करता की नाही ते, हू केअर्स?

मदनबाण 20/12/2010 - 08:29
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! ;) असो... जाता जाता :--- शिबी राजाची कथा मात्र आठवली !!! (दत्तात्रेयांचा दास)

In reply to by मदनबाण

गवि 20/12/2010 - 08:41
सगळ्यांनी अशा कथा वाचल्या असतील भरपूर पण चर्चेची संधी मिळाली नसावी.मी तरी त्यामुळेच मनातले मांडले.इतरांचेही असेच असावे.

In reply to by गवि

Pain 20/12/2010 - 09:27
तुम्हाला नाही, मदनबाण यांना दिलेला प्रतिसाद आहे. तुमच्या प्रतिसादाच्या खाली आहे म्हणजे तुम्हाला दिलाय अस नसतं. प्रेषक मदनबाण दि. सोम, 20/12/2010 - 08:29. ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! असो...

In reply to by Pain

गवि 20/12/2010 - 09:46
ह्म्म्.. आता लक्षात आलं. इतका वेळ मोबाईलवरून चालू असल्याने तो कॉमेंटबॉक्सच्या वगैरे लेआउटचा अंदाज आला नाही, म्हणून मलाच आहे असं समजून दिलं ठोकून उत्तर.. आता लक्षात ठेवीन.

In reply to by मदनबाण

मनीषा 20/12/2010 - 09:54
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! होय! अशा अनेक कथा अहेत .... पण अशा प्रकारच्या कथांचा वाचक वर्ग वेगळा आहे . ज्यांना अशा गोष्टी वाचायला, ऐकायला आवडतात तेच लोक अशी पुस्तके विकत घेतात अथवा अशा कथा जिथे सांगीतल्या जातात अशा व्याख्यानांना हजेरी लावतात. पण ज्यांना अशा कथांमधे रूची नाही ते त्या पासून दूर राहतात. मराठी संस्थळांवर, जिथे असे साहित्य वाचायला मिळण्याची अपेक्षा नसते तिथे येणार्‍या सभासदांकडून असे धागे चुकुन का होईना उघडले जातात, वाचले जातात ... जे सर्वसामान्यांच्या अभिरूचीला पात्र नाहीत. भक्ती, धर्म . . इ. ला विरोध नाही पण त्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याला विरोध आहे.. कशावर विश्वास ठेवायचा आणी कशावर नाही ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे ... पण आपले विचार न पटणार्‍या लोकांना अश्रद्ध, पाखंडी वगैरे ठरवणे गैर आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय बोलायचे/वाचायचे/ऐकायचे ही तुमची खाजगी बाब आहे त्यावर कुणी अक्षेप घेऊ शकत नाही , पण तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलत किंवा लिहित असाल तर काळजी घेणे जरूर आहे असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. बाकी एकेकाची समज , जाण .. इ. इ.

पक्या 20/12/2010 - 08:37
हॅ हॅ हॅ , काय चर्चा चालू आहे, प्रतिसाद कर्ते नको तिथे उर्जा वापरत आहेत. देवादिकांच्या , संतांच्या अशा हजारो गोष्टी सापडतील. कोणत्याही पुस्तक भांडारात अशी अनेक पुस्तके मिळतील. एव्हाना अशी पुस्तके वाचून किंवा अशा गोष्टी ऐकून अनेक मुलांचे बळी जायला हवे होते ना . नरसिहाची गोष्ट तर सर्वशृतच आहे. बापाने स्वतःच्या मुलाला उकळत्या तेलात टाकले, कड्यावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले वगैरे. आणि भक्त प्रल्हादाची ही गोष्ट आपण मुलांना पण सांगतो. अशा प्रकारच्या गोष्टींमधुन तात्पर्य घ्यायचे सोडून लोक नसत्या चर्चा करत बसतात.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा. श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत.