कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं.
मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं .
एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची
चांगला परिचय
चित्रपट एक नंबर आहे. ओळख
ओळख छान आहे ..
+१
यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीतयात मुख्य नायकाने कोणाला चापट पण मारलेली नाहीये...In reply to +१ by फुटूवाला
_/\_ धन्यवाद ... मुलीबद्दल
आवडलेला आयुष्यमानचा डॉयलॉग एकच
In reply to आवडलेला आयुष्यमानचा डॉयलॉग एकच by जॉनविक्क
जाती व्यवस्थेला त्याने दिलेली ही खणखाणीत शिवी होती
In reply to जाती व्यवस्थेला त्याने दिलेली ही खणखाणीत शिवी होती by जॉनविक्क
हो :)
चित्रपटाचा पहिला हाफ चांगला
In reply to चित्रपटाचा पहिला हाफ चांगला by महासंग्राम
सवर्ण ?
उत्कृष्ठ सिनेमा
छान! चित्रपट चांगला असेलच .......
समाजात तेढ वाढवणारे चित्रपट
In reply to समाजात तेढ वाढवणारे चित्रपट by तमराज किल्विष
नावातक कायदा असणारा हा चित्रपट
In reply to समाजात तेढ वाढवणारे चित्रपट by तमराज किल्विष
वास्तव अप्रिय आहे म्हणून स्वीप इट अंडर द कारपेट ?
समाजात तेढ वाढवणारे चित्रपट वाढलेतवास्तव हे जर अप्रिय आहे तर त्याला ते मुळी अस्तित्वातच नाहीत असा गोड गैरसमज करुन वावरण्यापेक्षा. ते जसं आहे ते तसं अगोदर समजुन घेणे स्वीकार करणे ते बदलण्याची पहीली पायरी असते. मुळात वास्तवाचं भान च नसेल व ऑल इज वेल च आहे हा भ्रम असेल तर असा एखादा चित्रपट साखर झोपेत असलेल्याला झोपमोड झाल्यावर येते तशी फिलींग देतो. हा झोपमोड झाल्याने आलेला राग समजण्यासारखा आहे. याने तेढ वाढण्यापेक्षा भान येते व भान आल्याने थोडीफार संवेदनशीलता करूणा निर्माण होण्यास किमान मदत होते असे माझे मत आहे. या वास्तव स्वीकारानंतरच बदल होऊ शकतो अगोदर नाही.जनता भानावर आहे असे तुम्हाला
अत्यंत सुंदर चित्रपट