मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

चित्तरंजन भट ·

विसोबा खेचर 19/09/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर 19/09/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली 19/09/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट 19/09/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट 19/09/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 19/09/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण 19/09/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव 19/09/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू 19/09/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा 19/09/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/09/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना 19/09/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 19/09/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी 19/09/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!

विसोबा खेचर 19/09/2007 - 00:03
आत्ता जरा गडबडीत आहे, त्यामुळे 'सुरेख' असा प्रतिसाद देऊन हे दोन शब्द संपवतो.. विस्तृत प्रतिसाद सवडीने... :) तात्या.

कोलबेर 19/09/2007 - 00:16
'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख

In reply to by कोलबेर

प्रियाली 19/09/2007 - 00:29
>>'चित्त ह्यांच्याकडे एक उत्तम सटायरीकल व्हेन आहे' हे संजोप रावांचे उद्गार सार्थ ठरवणारा लेख अगदी!! अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

In reply to by प्रियाली

सर्किट 19/09/2007 - 00:45
अवांतरः लेख वाचून असेही वाटले की फुकटची वाहवा, व्यक्तिगत आरोप, जाहिरातबाजी, पाठीची थोपटाथोपटी, एकमेकांच्या घरात घुसणे, नकारात्मक प्रतिक्रियांवर आपला फालतूचा अहंकार दुखवून घेणे यांना सर्वांनीच कोठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. सहमत आहे. - (गावठी) सर्किट (ता.क. स्कॉटलंड मध्ये देशी दारूच्या नावाखाली ग्लेनफिडिश विकतात का?)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 01:00
हा लेख सर्वांना एक मस्त सल्ला देणारा वाटला म्हणून व्यक्तिगत टिका असतानाही आवडला. GROW UP GUYS!!! हा उपप्रतिसाद कोणा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे!

सर्किट 19/09/2007 - 01:01
जिथे जिथे नवीन उत्पादने निर्माण करतात, तेथे एक क्वालिटी अशुअरन्स चे डिपार्टमेंट असते. संकेतस्थळ हे उत्पादन मानले, तर त्याचा क्यू ए दोन प्रकारे होईल. एक म्हणजे तांत्रिक दृष्ट्या. (योग्य ठिकाणी क्लिक केल्यास योग्य पानावर पोहोचता येते, वगैरे.) आणि दुसरा, म्हणजे त्या संक्केतस्थळाच्या स्टेटेड पॉलिसीप्रमाणे ते वागते आहे, की नाही ह्याचा. मिसळपाव वर गेल्या चोवीस तासात, काही सदस्यांनी ह्या क्यू ए चा रोल स्वीकारला आहे, हे पाहून चांगले वाटते. कारण ते लेखन म्हणजे क्यू ए डिपार्टमेंटने केलेली "स्ट्रेस टेस्ट" होती. अद्याप तरी मिसळपाव ह्या टेस्ट सुट ला पुरून उरले आहे, असे मला वाटते. - (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 19/09/2007 - 01:25
- (मिसळपाव क्यू ए म्यानेजर) सर्किट नाही, म्यॅनेजरकी करताय हे चांगलंच आहे, परंतु पगार काय घेणार हे पंचायत समितीच्या कानावर असू द्या म्हणजे झालं! :) आपल्यासारख्या ज्येष्ठ संगणकतज्ञाचा आणि क्वालिटी ऍनालिस्टचा पगार, केवळ मिसळ आणि फार फार तर ताक मिळणार्‍या जुन्नरच्या फलटण्च्या ष्टँडवरील 'मिसळपाव' नावाच्या गावरान टपरीला परवडला तर पहिजे ना! :) असो! अवांतर - तात्या अभ्यंकर या इसमाचे ग्लेन फिडिच या विदेशी व्हिस्कीवर मनस्वी प्रेम आहे! सदर लेखात चित्तोबांनी ग्लेन फिडिच चा विषय काढला म्हणून ही अभिव्यक्ति करण्यावाचून राहवले नाही! :) तात्या.

आजानुकर्ण 19/09/2007 - 08:25
इतके दिवस चित्तरंजन (गझला लिहित असल्यामुळे आणि आम्हाला त्या कळत नसल्यामुळे) लिष्टमध्ये नव्हते. पण आता तेही आमच्या 'हिट लिस्ट' मध्ये. शशांकची "क्रिएटिव्हीच्या भुतास" ही उत्तम रेवडी आता आठवली. आणि सोबत पिवळाई पण. मस्तच!

प्रमोद देव 19/09/2007 - 08:59
चित्त गजला चांगल्या लिहितात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि होते;पण ते गद्य इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकतात हे फक्त मलाच माहित होते(कोण तो? कोण प्रतिप्रश्न विचारतोय?). त्यांचे वेळोवेळी आलेले प्रतिसाद ज्यांनी काळजीपूर्वक वाचले असतील त्यांना माझे म्हणणे नक्की पटेल. तेव्हा चित्तना एक विनंती म्हणा,फर्माइश म्हणा! काय हवे ते म्हणा पण आता असेच काही तरी मधनं मधनं(गजलेतून बाहेर येतील तेव्हा) फर्मासपैकी गद्यही लिहित जा. वाचायला मजा येतेय. चिमटे कसे काढावेत हे कुणीही चित्त ह्यांच्याकडून शिकावे(हां! आता कधी कधी ते जरा जास्त जोरात चिमटा घेतात तेव्हा माणसं कळवळतात.तेव्हा तेवढे दूर्लक्षित करू या.) तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. त्यांनी कुणाचे कौतुक केले तर मात्र जरा पचवणे जड जाते हे मात्र खरे आहे पण आता त्यांच्या जोडीला चित्त हेही सामील झालेले दिसताहेत तेव्हा आता इथली 'मिसळ' चांगलीच झणझणीत होणार आहे हे नक्की! तात्यांचे हाटेल आता एकदम फार्मात चालणार बरं का!

बेसनलाडू 19/09/2007 - 10:34
pulmonary आणि umbilical वेन्स वगळता बाकीच्या वेन्स अशुद्ध (ऑक्सिजन कमी असलेले - सामान्य मराठीत 'नासके'?) रक्त वाहून नेत असल्याने चित्तरंजन यांच्यासारख्या सर्वपरिचित व्यक्तिमत्त्वाच्या सटायरिकल वेन्स मधून कशा(कशा)मुळे नासलेले रक्त वाहत असेल, असा प्रश्न पडला आहे. (सर्वांनी हलकेच घ्या.)

दिगम्भा 19/09/2007 - 10:41
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. हाही लेख बेहद्द आवडला. - (एकूणच फ्यान) दिगम्भा

In reply to by दिगम्भा

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:33
संजोपरावांचे नैसर्गिक व चित्तोबांचे अनैसर्गिक, दोन्ही प्रकारचे चिमटे आम्हाला आवडतात हे नोंदवू इच्छितो. संजोपशेठचे चिमटे तेवढे नैसर्गिक आणि चित्तोबांचे अनैसर्गिक? हे कसे काय हो दिगम्भाशेठ? बहुधा संजोपशेठ तुमच्या गोटातले, कळपातले, कंपूतले, वगैरे वगैरे दिसतात! :) असो.. बाय द वे, अनैसर्गिक चिमट्यांविषयी जरा विस्तृतपणे लिवाल का? जसा 'नैसर्गिक विधी' असा शब्द आहे, तसं तब्येत (म्हणजे पोट,) बिघडल्यावर जी धावपळ करवी लागते त्याला 'अनैसर्गिक विधी' असे म्हणावे काय? :) उत्तरांच्या अपेक्षेत.. आपला, (आजच्या दिवसातले सगळे विधी आटपलेला, शुचिर्भूत!) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 19/09/2007 - 11:36
...ह्याचे उत्तर प्रमोदकाकांच्या ह्या ओळीत आहे तसे संजोपजी पण चिमटे काढण्यात उस्ताद आहेत पण ते जगजाहीर असल्यामुळे लोकांना त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही. आगाऊपणा बद्दल क्षमस्व! -कोलबेर

विसोबा खेचर 19/09/2007 - 11:17
अर्थात तात्यांनी प्रत्यक्ष भेटून तो गैरसमज दूर केला. तसे ते वेळोवेळी भेटून माझे अनेक गैरसमज दूर करीत असतात. हम्म! :) तरी अद्यापही आपल्यात काही गैरसमज बाकी आहेत ते दूर करण्याकरता लवकरच आपल्याला भेटायला पुण्याला येत आहे! :) तात्यांना प्रशंसा आवडते (तशी कुणाला आवडत नाही. साले सगळे नाटक करतात.) आणि तात्याला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचाच मी चाहता आहे. विशेषतः माधवी गाडगीळ. बाई काय स्वीट प्रतिसाद देतात! तात्यांना!! हो, खरं आहे. आणि बरं का चित्तोबा, त्या बाई दिसायलाही स्वीट आहेत. वाटल्यास ओळख करून देईन केव्हातरी! :) मंडळी इथे आमचा तात्या किती प्रेमळ, दयाळू आहे, साक्षात भोलेनाथ आहे, ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता तेव्हा 'अरे, चित्त्त्या प्रशासकाला, वेलणकराला अपघात झाला रे" अर्थात, अनेकदा त्यांचे प्रतिसाद ग्लेनफिडीशऐवजी गावठी घेऊन लिहिल्यासारखे वाटतात, हा भाग निराळा. हा हा हा! असो, लेखन बाकी फर्मास आहे हो चित्तोबा. आमच्या वाचण्यात तरी आपला हा पहिलाच लेख आला आहे. आम्हाला वाटले होते की आपण फक्त काव्यच करता! 'मात्सर्य' हा शब्द विशेष आवडला! मिलिंदा हा शब्द तुझ्या भांडारत टाक रे! :) तात्या.

विसुनाना 19/09/2007 - 12:12
ज्यांना आपण चहा किंवा इतर काही पाजतो किंवा त्याहून उत्तम म्हणजे जे आपणांस चहा किंवा इतर गोष्टी पाजतात ते अर्थातच श्रेष्ठ कवी. कोणाचीच नावं उघड करणार नाही.कारण सिच्युएशन फ्लुइड आहे. बरेच काही इतर फ्लुईड स्टॉकमध्ये आहे - चित्तोपंत, या एकदा आमच्याकडे, कधी येताय? ;-)

मस्त रेशमी चिमटे काढले आहेत चित्त तुम्ही , तुम्ही गद्य फार कमी का हो लिहिता? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 19/09/2007 - 13:22
चित्तोबा रसिक आहेत आणि रंगेल (ही) (असावेत), त्यामुळे ते चिमटेही दुखरे किंवा बोचरे न काढता रेशमीच काढतात असे वाटते! :)

विकेड बनी 19/09/2007 - 13:33
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे इथेही ज्येष्ठांनी पाठीची थोपटाथोपटी सुरु केली आहे. :-) लेखाचा उद्देश फसला की हे वाचक मठ्ठ आहेत का हा त्यांचा एखाद्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवण्याचा डाव आहे तेच कळत नाही. बहुधा त्यांना त्या फ्लुईड स्टॉकमध्येच जास्त इंटरेस्ट असावा!
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.

शायरे आज़म

चित्तरंजन भट ·

विसोबा खेचर 18/09/2007 - 11:48
चित्तोबा, दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. दिलावर फ़िगार साहेबांनी छानच लिहिलं आहे. त्यांना इथे पेश केल्याबद्दल आपले अनेक आभार. या निमित्ताने ऊर्दू भाषेची ओळख करून देणारे साहित्य इथे अजूनही यावे अशी मनिषा आहे.. आपला, (शायरे आज़म!) तात्या.

तो 18/09/2007 - 15:04
बरेच नवे तखल्लूस कळाले. तफदीश केली पाहिजे.

विसोबा खेचर 18/09/2007 - 11:48
चित्तोबा, दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. दिलावर फ़िगार साहेबांनी छानच लिहिलं आहे. त्यांना इथे पेश केल्याबद्दल आपले अनेक आभार. या निमित्ताने ऊर्दू भाषेची ओळख करून देणारे साहित्य इथे अजूनही यावे अशी मनिषा आहे.. आपला, (शायरे आज़म!) तात्या.

तो 18/09/2007 - 15:04
बरेच नवे तखल्लूस कळाले. तफदीश केली पाहिजे.
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा.. शायरे आज़म कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें करने लगे बहस की अब हिंदो-पाक में वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके! मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा! बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

विसोबा खेचर ·

सहज 16/09/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत 16/09/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 16/09/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण 16/09/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन 16/09/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव 16/09/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण 16/09/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 16/09/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली 16/09/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/09/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव 16/09/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

कोलबेर 17/09/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 17/09/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव 17/09/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट 17/09/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 17/09/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 17/09/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 17/09/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय 17/09/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/09/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर 17/09/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 17/09/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन 18/09/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन 19/09/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा 18/09/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित 18/09/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी 05/03/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी

सहज 16/09/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत 16/09/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 16/09/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण 16/09/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन 16/09/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव 16/09/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण 16/09/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 16/09/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली 16/09/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 16/09/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव 16/09/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 16/09/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

कोलबेर 17/09/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 17/09/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव 17/09/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट 17/09/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 17/09/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 17/09/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 17/09/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 17/09/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय 17/09/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/09/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर 17/09/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 17/09/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन 18/09/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन 19/09/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा 18/09/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित 18/09/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी 05/03/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?

ऎसा खत में लिखो

पंकज ·

पंकज, नारायण सुर्वेंची 'पत्रात लिव्हा' नावाची कविता त्यांच्याच तोंडून मी ऐकलेली आहे. नवरा शिकण्याच्या निमित्ताने बाहेरगावी की परदेशात असतो आणि त्याची बायको त्याला असेच काही तरी प्रश्न विचारते. ती कविता जर कोणास माहिती असेल तर तिचा दुवा किंवा 'कविता' इथे दिली तर बरे होईल.

पंकज 17/09/2007 - 13:26
"पत्रात लिव्हा" हि कविता म्हणजे "ऎसा खत में लिखो" चा नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद. नोकरी निमित्ताने परदेशी असलेल्या नवर्‍याला लिहिलेले पत्र आहे. ती स्त्री हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेत आहे, त्यामुळे त्याला उद्देशून "ऎसा खत में लिखो" हे शब्द आलेले आहेत.

In reply to by पंकज

धन्यवाद ! पंकजसेठ. मी तेव्हाच म्हणणार होतो,त्या कवितेचा स्वैरअनुवाद तर नाही ना ? पण मुळ कवितेतील शब्द आठवत नव्हते. आणि इथला कुणी कवितेचा जाणकार 'कष्टमर' मिसळीची तर्री अंगावर पाडेल म्हणून बोललो नाही. ;) (मुळ कविता तुमच्याकडे असेल तर त्या द्या ना इथे )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंकज 17/09/2007 - 14:15
काहितरी गडबड होतेय. मुळ कविता वर दिलेली आहे. लवकरच तीचा स्वैरअनुवाद देण्याचा प्रयत्न करतो. "ऎसा खत में लिखो" हि मुळ कविता आहे.

टिकाकार 17/09/2007 - 14:21
कविता भयन्कर आहे. इथे कोपि पेस्त करनारा त्याहून्..... टिकाकार

विसुनाना 17/09/2007 - 15:25
शैनाज श्येक - गीता म्हाजन कोन असंल ती असंल..पर ही कविता लै आवडली राव आपल्याला.

धनंजय 17/09/2007 - 19:18
पहिल्यांदा वाचताना गडबडीत नीट वाचली नाही म्हणून कळली नाही. काही गोष्टी लिही आणि काही गोष्टी लिहू नकोस असे म्हणत असल्याचा भास झाला - "मैं पानी को जाऊ क्या; नको ऎसा खत में लिखो ।" अशी "नको" ची साईड वाचताना मी चुकवली. असा चुकीचा ";" घालून मी अर्थाचा अनर्थ केला! त्यामुळे ही बाई बंडखोर खरेच आहे की नाही, की नवर्‍यापासून बंड लपवते आहे, लपवतच असेल तर काही गोष्टी मुद्दाम का सांगते आहे... वगैरे नुसता मनात गोंधळ. नीट वाचल्यावर मस्त वाटली. स्वैर अनुवादाची वाट पाहातो आहे.

आजानुकर्ण 17/09/2007 - 20:33
हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत "नको" हा मराठी शब्द वापरतात असे वाटते. उदा. हैदराबादी. वो लाल वाली मर्सिडिझ बेंझ नक्को रे बावा... वो सफेद वाली भिजा दे... मेरे को कामा है बहुत कामा है मेरे को.

पंकज 17/09/2007 - 23:19
असं पत्रात लिवा.... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा || कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर, पानी आणायला जाऊ का नको - काय ते... शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले, दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको - काय ते... पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्क्ट झाली खेप, बेबी झाली मोठी, तीला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आमी सगळ्यांनी एकू का नको ? काय ते... बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, शंभर रुपयाचे इंजक्शन मारले पान्यातच पैसे गेले, त्याला जे.जे. ला नेवू का नको - काय ते... नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्याजणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको - काय ते.... बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते, आयाबायांनी शिकायला पायजे वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ का नको - काय ते... जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे, घडुनमिळून राह्याचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समदया वस्तीला समजावू का नको - काय ते... कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, मिटींगला जाते, मोर्च्याला जाते त्याविना कसं जगणार? या तुमीबी साथ द्यायला - काय ते पत्रात... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा....|| मुळ : शहनाज शेख व गीता महाजन स्वैर अनु: नारायण सुर्वे.

क्या बात है ! अरे याच कवितेबद्दल म्हणत होतो. मला वाटले मुळ कविता नारायण सुर्वेंची आणि त्याचा हिंदी अनुवाद शहनाज शेख व गीता महाजन यांनी केला. चला ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी ! धन्यवाद !

उपक्रम या मराठी संकेतस्थळावर या पंकजशी माझं खुप भांडण झालं होतं अजिबात एकमेकांमधुन वारं जात नव्हतं ते भांडण वैचारिक वरुन व्यक्तिगत होत होतं. एकमेकांना लॉग इन दिसल्यावर एकमेकांची चिड यावी इतका द्वेष पण दै.सकाळ मधील सप्तरंग मधील आई-वडीलांना, आजी आजोबांना पत्र लिहा या सदरात माझ्या मुलीनेही पत्र लिहिलं होतं. माझ्या मुलीचं पत्र आवडलं आणि ते मी निवडलं आणि दै सकाळ मधे त्याचं माझं भांडण विसरुन ते पत्र छापून आणलं, सर, हे पत्र मीच सलेक्ट करतो हे व्य नि ने सांगणारा दै सकाळ मधील पंकज कोनाला भेटला तर प्रा डॉच्या लेकीला जो आनंद दिला त्याबद्द्ल पंकज तुमचे आभार प्रा.डॉ.ला मानायचे आहेत म्हणावं........! आठवण येते रे पंकज...... -दिलीप बिरुटे

राही 27/10/2015 - 21:54
मला तर अजूनही वाटतंय की मूळ कविता नारायण सुर्वे यांचीच असावी. अनेकांकडून ती नारायण सुर्वे यांची म्हणूनच ऐकली आहे. खुद्द श्री सुर्वे यांच्या शोकसभेतही ही मराठी कविता आणि तिचा आणखी एका भाषेतला अनुवाद (बहुधा मलयालम)दोन्ही वाचले गेल्याचं आठवतंय. या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद झालेला आहे असंही तिथे सांगितलं गेलं. आता पुन्हा मूळ स्रोत पाहायला पाहिजे. कुणाचीही का असेना, कविता छानच आहे. (पण बहुधा श्री सुर्वे यांचीच.)

बोका-ए-आझम 28/10/2015 - 09:25
ही नारायण सुर्व्यांची कविता म्हणूनच माहित होती पण ती अनुवादित होती हे नव्याने कळलं. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही. मास्तरांनी कविता इतकी आपलीशी केली की ती त्यांचीच झाली असं म्हणायला हवं.

पंकज, नारायण सुर्वेंची 'पत्रात लिव्हा' नावाची कविता त्यांच्याच तोंडून मी ऐकलेली आहे. नवरा शिकण्याच्या निमित्ताने बाहेरगावी की परदेशात असतो आणि त्याची बायको त्याला असेच काही तरी प्रश्न विचारते. ती कविता जर कोणास माहिती असेल तर तिचा दुवा किंवा 'कविता' इथे दिली तर बरे होईल.

पंकज 17/09/2007 - 13:26
"पत्रात लिव्हा" हि कविता म्हणजे "ऎसा खत में लिखो" चा नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद. नोकरी निमित्ताने परदेशी असलेल्या नवर्‍याला लिहिलेले पत्र आहे. ती स्त्री हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेत आहे, त्यामुळे त्याला उद्देशून "ऎसा खत में लिखो" हे शब्द आलेले आहेत.

In reply to by पंकज

धन्यवाद ! पंकजसेठ. मी तेव्हाच म्हणणार होतो,त्या कवितेचा स्वैरअनुवाद तर नाही ना ? पण मुळ कवितेतील शब्द आठवत नव्हते. आणि इथला कुणी कवितेचा जाणकार 'कष्टमर' मिसळीची तर्री अंगावर पाडेल म्हणून बोललो नाही. ;) (मुळ कविता तुमच्याकडे असेल तर त्या द्या ना इथे )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंकज 17/09/2007 - 14:15
काहितरी गडबड होतेय. मुळ कविता वर दिलेली आहे. लवकरच तीचा स्वैरअनुवाद देण्याचा प्रयत्न करतो. "ऎसा खत में लिखो" हि मुळ कविता आहे.

टिकाकार 17/09/2007 - 14:21
कविता भयन्कर आहे. इथे कोपि पेस्त करनारा त्याहून्..... टिकाकार

विसुनाना 17/09/2007 - 15:25
शैनाज श्येक - गीता म्हाजन कोन असंल ती असंल..पर ही कविता लै आवडली राव आपल्याला.

धनंजय 17/09/2007 - 19:18
पहिल्यांदा वाचताना गडबडीत नीट वाचली नाही म्हणून कळली नाही. काही गोष्टी लिही आणि काही गोष्टी लिहू नकोस असे म्हणत असल्याचा भास झाला - "मैं पानी को जाऊ क्या; नको ऎसा खत में लिखो ।" अशी "नको" ची साईड वाचताना मी चुकवली. असा चुकीचा ";" घालून मी अर्थाचा अनर्थ केला! त्यामुळे ही बाई बंडखोर खरेच आहे की नाही, की नवर्‍यापासून बंड लपवते आहे, लपवतच असेल तर काही गोष्टी मुद्दाम का सांगते आहे... वगैरे नुसता मनात गोंधळ. नीट वाचल्यावर मस्त वाटली. स्वैर अनुवादाची वाट पाहातो आहे.

आजानुकर्ण 17/09/2007 - 20:33
हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत "नको" हा मराठी शब्द वापरतात असे वाटते. उदा. हैदराबादी. वो लाल वाली मर्सिडिझ बेंझ नक्को रे बावा... वो सफेद वाली भिजा दे... मेरे को कामा है बहुत कामा है मेरे को.

पंकज 17/09/2007 - 23:19
असं पत्रात लिवा.... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा || कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर, पानी आणायला जाऊ का नको - काय ते... शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले, दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको - काय ते... पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्क्ट झाली खेप, बेबी झाली मोठी, तीला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आमी सगळ्यांनी एकू का नको ? काय ते... बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, शंभर रुपयाचे इंजक्शन मारले पान्यातच पैसे गेले, त्याला जे.जे. ला नेवू का नको - काय ते... नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्याजणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको - काय ते.... बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते, आयाबायांनी शिकायला पायजे वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ का नको - काय ते... जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे, घडुनमिळून राह्याचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समदया वस्तीला समजावू का नको - काय ते... कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, मिटींगला जाते, मोर्च्याला जाते त्याविना कसं जगणार? या तुमीबी साथ द्यायला - काय ते पत्रात... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा....|| मुळ : शहनाज शेख व गीता महाजन स्वैर अनु: नारायण सुर्वे.

क्या बात है ! अरे याच कवितेबद्दल म्हणत होतो. मला वाटले मुळ कविता नारायण सुर्वेंची आणि त्याचा हिंदी अनुवाद शहनाज शेख व गीता महाजन यांनी केला. चला ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी ! धन्यवाद !

उपक्रम या मराठी संकेतस्थळावर या पंकजशी माझं खुप भांडण झालं होतं अजिबात एकमेकांमधुन वारं जात नव्हतं ते भांडण वैचारिक वरुन व्यक्तिगत होत होतं. एकमेकांना लॉग इन दिसल्यावर एकमेकांची चिड यावी इतका द्वेष पण दै.सकाळ मधील सप्तरंग मधील आई-वडीलांना, आजी आजोबांना पत्र लिहा या सदरात माझ्या मुलीनेही पत्र लिहिलं होतं. माझ्या मुलीचं पत्र आवडलं आणि ते मी निवडलं आणि दै सकाळ मधे त्याचं माझं भांडण विसरुन ते पत्र छापून आणलं, सर, हे पत्र मीच सलेक्ट करतो हे व्य नि ने सांगणारा दै सकाळ मधील पंकज कोनाला भेटला तर प्रा डॉच्या लेकीला जो आनंद दिला त्याबद्द्ल पंकज तुमचे आभार प्रा.डॉ.ला मानायचे आहेत म्हणावं........! आठवण येते रे पंकज...... -दिलीप बिरुटे

राही 27/10/2015 - 21:54
मला तर अजूनही वाटतंय की मूळ कविता नारायण सुर्वे यांचीच असावी. अनेकांकडून ती नारायण सुर्वे यांची म्हणूनच ऐकली आहे. खुद्द श्री सुर्वे यांच्या शोकसभेतही ही मराठी कविता आणि तिचा आणखी एका भाषेतला अनुवाद (बहुधा मलयालम)दोन्ही वाचले गेल्याचं आठवतंय. या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद झालेला आहे असंही तिथे सांगितलं गेलं. आता पुन्हा मूळ स्रोत पाहायला पाहिजे. कुणाचीही का असेना, कविता छानच आहे. (पण बहुधा श्री सुर्वे यांचीच.)

बोका-ए-आझम 28/10/2015 - 09:25
ही नारायण सुर्व्यांची कविता म्हणूनच माहित होती पण ती अनुवादित होती हे नव्याने कळलं. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही. मास्तरांनी कविता इतकी आपलीशी केली की ती त्यांचीच झाली असं म्हणायला हवं.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.

संस्कृती..

मिसळपाव पंचायत समिती ·

नंदन 15/09/2007 - 23:41
गणेश चतुर्थीच्या दिवशी पु.लं.नी लिहिलेल्या या ओळी लिहून खर्‍या अर्थाने या संकेतस्थळाचा श्रीगणेशा झाला आहे, असं वाटलं. सुसंस्कृतपणा म्हणजे सुतकी चेहरे, जे बहुसंख्यांना आवडते त्याला नाक मुरडणे इ. गोष्टी अभिप्रेत असतात असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या पलीकडे जाऊन आपण जे काही उत्सव साजरे करतो, लहान-सहान कृतींतून दुसर्‍यांचा विचार करण्याची आणि आपला इतिहास आणि पूर्वज यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्याची जी शिकवण मिळते, असे आणि इतर बरेच काही म्हणजे संस्कृती. विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/09/2007 - 23:56
>> असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो. >>विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल. नंदनशेठशी सहमत आहे.. संस्कृती या शब्दाचा इतका साधासोपा आणि खास करून मराठमोळा अर्था भाईकाकांव्यतिरिक्त क्वचितच कुणी उलगडून सांगितला असेल! यातलं, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, हे वाक्य तर काळजालाच हात घालतं! असो.. आपला, (पुलंप्रेमी!) तात्या.

शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानात नेहमी ऐकायला मिळते. आपल्याला भूक लागली असता भाकरी खाणे ही प्रकृती, इतरांना भुक लागली असता आपल्या वाटची भाकरी त्याला देणे ही संस्कृती, आणि इतरांची भाकर आपण ओरबाडुन खाणे ही विकृती. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 16/09/2007 - 18:51
हे मी न्या. रानडे (प्रार्थनासमाजाचे नाही, नंतरच्या काळातले) यांचे एक रामावरचे पुस्तक वाचले होते त्यात पण याच पद्धतीची व्याख्या होती. कदाचीत या व्याख्येचा उगम जुना आणि निनावी असावा (अर्थात हे म्हणताना मी शिवाजी रावांना आणि रानड्यांना चूक म्हणत नाही अथवा नावे ठेवत नाही आहे). "स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती" पुढे अजून साधी व्याख्या: "जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव".

सागर 17/09/2007 - 12:58
माफ करा तुमच्या आणि माझ्याही आदरस्थानांबाबत थोडेसे बोलू ईच्छितो. ओंकार जोशींना गमभनमुळे आणि नीलकांत यांना माझे शब्द पासून ओळखतो या आदरस्थानांमधुन माझे शब्द कमी झाले याची मला खंत वाटते. पण हे संकेतस्थळ सुरुवात जशी करु शकले तसा सदस्यांचा विश्वास जपू शकले नाही. आणि बंद पडले. मनोगत बाबत मला फारसा अनुभव नाही. पण माझे शब्दचा अनुभव नक्कीच व्यथित करणारा आहे. मराठी लोकांच्या सेवेसाठी सुरु झालेले हे संकेतस्थळ आता बंद पडले आहे, त्यासाठी काही व्यावसायिक वा अन्य कारणे असतील. पण या गोष्टीची मला खंत तर नक्की च आहे असो. कालाय तस्मै: नमः - सागर

In reply to by सागर

सर्किट 19/09/2007 - 06:36
माझे शब्द चे उदाहरण माझ्या मनात अनेक दिवसांपासून घोळते आहे. सुदैवाने आपल्याला मनमोकळी चर्चा करण्यास हे संकेतस्थळ लाभले आहे. ह्यावर चर्चा विषय टाकल्यास, कुठल्या स्थळाचे काय चुकले, आणि काय बरोबर होते, अशी चर्चा करणे जास्त योग्य ठरेल. ह्या चर्चेत मी ते उपस्थित करणे योग्य वाटत नाही. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राज जैन 21/09/2007 - 01:37
सर्किट महोदय, जरुर लिहा कारण माझ्या प्रत्येक चूकीतून काही ना काही सर्वानांच शिकण्यासारखे आहे. जरुर पडली तर मला जीमेल वर निसंकोच पणे संपर्क साधा. राज जैन

नीलकांत 20/09/2007 - 20:50
सागर, माझे शब्द बंद झाले यामागे कुठलेही प्रत्यक्ष व्यवसाईक कारण नाही. राज यांनी घेतलेला सेवा प्रदाता फार बंधनकारक होता. संकेतस्थळाचा माहितीओघ खुप जास्त होता. त्यामुळे ते संकेतस्थळ अधिकमागणी या नावाखाली सेवाप्रदात्याने स्थगीत केले. राजने नवा सेवा प्रदाता घेतला. मात्र मधेच माझेशब्दच्या विदाचा अपघात झाला. मागे राज तो विदा दुरुस्त करीत असल्याचे बोलला होता. आता सद्य परिस्थिती अशी आहे की राज ला त्याच्या व्यवसाईक कामात वेळ मिळत नाहीये. माझे शब्द पुन्हा सुरू करने म्हणजे भरपुर वेळ खर्ची घालावा लागेल. तसा राज एवढ्यात नेटवर नसतोच. मिसळपाव वर आता दिसायला लागला आहे. ही चर्चा तो वाचेल व अधिक खुलाशेवार उत्तर देईल अशी अपेक्षा. नीलकांत

In reply to by नीलकांत

आजानुकर्ण 20/09/2007 - 21:44
म्हणजे शनी वक्री, रवि मकरेत आणि इतर ग्रह मसणात असल्याने विदाच्या अपघाताची साडेसाती सर्व मराठी संकेतस्थळांना आहे तर. संकेतस्थळचालकांनी डोक्यावर निळा दगड बांधणे यासारखे काही ज्योतिषशास्त्रीय उपाय योजता येतील का? (उत्तरोत्सुक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

राज जैन 21/09/2007 - 01:40
आजानू, ही सुचना तुम्ही खुप वेळाने दिलीत हो, नाहीतर मी देखील नवरत्ने आपल्या २० च्या २० बोटांमध्ये धारण केली असती ! डोक्यावर बाधल्यावर काही फरक पडेल का हो ? ;) राज जैन

प्रमोद देव 20/09/2007 - 21:37
असे त्यांनीच मला सांगितले. आता त्यांचा त्यावर ताबा नाही असेही ते म्हणाले.तेव्हा ते चालू होईल अथवा नाही ते नव्या मालकावरच अवलंबून आहे असे दिसते.

राज जैन 21/09/2007 - 01:31
आपल्या सर्वांचे आभार की तुम्ही सर्व मित्र मंडळी माझे शब्द विषयी लिहताय, पण माझे शब्द चे दुखः मला तेवढेच आहे जेव्हढे एखाद्या आईचे लहानगे मुल वयात येण्याच्या आधीच देवा घरी जाते, माझ्या परीने मी खुप काही प्रयत्न केले. थोड्या आर्थिक लाभाच्या मोहापायी मी संकेतस्थळ विकले होते हे कबूल करण्यास मला जरा ही संकोच वाटत नाही, पण ती माझी खुप मोठी चूक होती असे आज वाटते. ज्यांना संकेतस्थळ दिले होते त्यांना मदत व्हा वी ह्या उद्देशाने मी काही काळ त्यांना सोबत देखील दीली व दोन वेळा संकेतस्थळ दुरुस्त करुन दिले, पण काही कारणामुळे अथवा दैवामुळे समजा ते संकेतस्थळाला व्यवस्थीत राखु शकले नाहीत. मागील महीण्यामध्ये त्यांच्या शी अर्थपुर्ण बोलणी करुन स्थळ परत हाती घेतले होते पण सेवादात्याने पुन्हा माझी गोची केली व जो विदा व साहित्य संकेतस्थळावर होते त्याची सीडी देण्याचे नाकारले, विदा व साहित्य मिळून ८९० एमबी ची झिप फाईल महाजालावरुन २४ तासाच्या आत (सेवादात्याची अट होती) संगणकावर उतरुन घेणे मला येथे भारतात तरी शक्य नाही आहे, माझ्याकडे अजून एक महीना आहे जर कोणी साह्य केले तर शक्य होईल, (मी त्या व्यक्तीस संकेतस्थळ व सर्व विदा स्वाधीन करेन एकच अट संकेतस्थळ व्यवस्थीत चालवावे) संकेतस्थळावर जी स्पर्धा घेतली होती त्याचे बक्षीस व ईतर गोष्टी त्या नवीन संस्थेने पुर्ण करण्याचे वचन दिले होते व मी काही काळ महाजाल्याच्या संपर्कामध्ये देखील नव्हतो त्यामुळे देखील मी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालू शकलो नाही व सदस्यांचा विश्वास गमावून बसलो :( परत एकदा नवीन सेवादाता घेतला आहे व नवीन संकेतस्थळाचे काम चालू करतच होतो तेव्हा अचानक उपक्रमवर मला ह्या मिसळ-पाव संकेतस्थळाविषयी कळाले तेव्हा नवीन संकेतस्थळ चालू करण्याचा विचार रद्द केला. आपलाच मित्र, राज जैन

अभिनंदन तात्या! मिसळपाव अगदी झोकात सुरू झालंय. इथे येऊन खूप आनंद वाटला, आपुलकी वाटली. इथले काही लेख,कविता वाचल्या. खूपच छान आहेत. रौशनीही वाचते आहे. विषय आणि लेखन दोन्हीही भन्नाट आहे, हाताळणीही खास तात्याशैलीतली आहे. काही वादविवाद वाचले, काही भांडणंही वाचली. खूप मजा आली. अगदी तात्यांना साजेसं असंच त्यांचं संकेतस्थळही झालं आहे! -:) नीलकांतरावांचे, ओंकाररावांचे व पंचायत समितीचे हार्दिक अभिनंदन! पुलंचा लेखही फारच अप्रतीम! मिसळपाववर आता बर्‍याचदा येणं होईल. तात्या, तुम्हाला आणि तुमच्या पंचायत समितीच्या सर्व टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा! - डॉ माधवी गाडगीळ.

In reply to by माधवी गाडगीळ

नंदा प्रधान 19/08/2008 - 19:22
मॅडम तुम्ही कुठं आहे सध्या? दिसत नाही इकडे अलिकडॅ.. आता वरचेवर येणार म्हणाला होतात - नंदा

विजुभाऊ 26/07/2012 - 11:07
मिपा ने अंतार्जालावर बरीच मजल मारली आहे. एक मिपा संस्कृतीच तयार झाली आहे म्हणाना. ही तयार होण्याला तात्या /नीलकांत यांच्या बरोबरच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वच मिपाकरांचा हातभर आहे. धम्या चे खट्याळ प्रतीसाद / डॉन्याचे मेग्या बायटी तसेच थत्तेचाचांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद , जागुतै स्वाती तै राजेश ( बरेच महीने झाले कुठे गायबलीय कोण जाणे),पेठकर काका गणपा भौ( याने चित्रमय रेशियांचा ट्रेन्ड सेट केला) यांच्या भन्नाट रेशीप्या , सोत्रि ( तोच तो....कॉकटेल गुरू) सेंटी लिखाण करणारा आनंदयात्री , लिखाणाला वेगळीच उंची देणारा सर्किट , केशवसुमार , प्राजु , चेतन गुगळे ( हे सगळेच बे पत्ता आहेत) ३_१४ अदिती( हीच ती १/६ गोरी यमी गोखले) आणि तिच्या अंतारजालीय मारामार्‍या , धम्माल आगरी भाषेत बोलणारा ब्रिटीश, व्यक्ती चित्रक तात्या , चित्रमय प्रतिसादक जयपाल , विनोबा ,चतुरंग ,राजे .धनंजय ,नंदन, क्रिप्टीकप्रभु मास्तर , पिवळा डांबीस आणि रामदास ,सर्वसाक्षी ,टार्‍या , सखाराम गटणे , परीकथेतला राजकुमार ,श्रामो , विकास ,प्रदीप ,वहीदा ,गवि ,बिपीन कार्यकर्ते,पैसा , इरसाल या आणि अशा , वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव असणार्‍या बर्‍याच जणानी त्यांचे जग आपल्या समोर आणत आपले विश्व समृद्ध केले. ही संस्कृती जोपासली. मिपामुळे आम्ही लिहीते झालो असे बरेच जण सांगतात. मिपाने आपल्या सर्वाना काय दिले हे सांगणे कठीण आहे. वैयक्तीक बोलायचे झाले तर एक मोठ्ठा मित्रपरीवार दिला. बहुतेक मोठ्या गावात हक्काचे मित्र दिले. कामाच्या रगाड्यात आपलेही एक वेगळे जग असू शकते हा विश्वास दिला. हसतखेळत रट्टे देता येतात आणि ते हसतखेळतच सहनही करावे लागतात याची जाणीव करुन दिली.

सर टोबी 15/05/2024 - 19:08
मिपावर, नक्की कधी ते आठवत नाही, सदस्यत्व घेण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. तसेही वाचनमात्र असतांनाच काही सदस्यांचे आपापसातले जास्त मैत्रीचे संबंध, त्याच्या अनुषंगाने डोळ्यावर येईल इतपत पंक्तीप्रपंच, विदेशात राहणारे आणि देशी, सामान्य आणि उच्च अशा वर्गवारी ध्यानात आल्या होत्या. परत एकदा प्रयत्न केला तेव्हा सदस्यत्व मिळाले. त्याच दरम्यान राजकीय चर्चांनी जोर पकडला. पण या चर्चा सर्रास एकतर्फी असायच्या आणि त्या चर्च्यांमध्ये सामान्यतः संघीय बाळकडू ठिबकायचे. जसे नेहरूंनी काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेऊन घाण केली, वगैरे. एक नितीन थत्ते म्हणून होते तेच काय तो विरोध करायचे. त्यांची टर उडवण्यासाठीच मला वाटते त्यांना अगोदर चिच्चा आणि मग चाचा असं उपनाम दिले गेले. या सर्वाचा परिणाम म्हणून मी कधी कुणाशीही वैयक्तिक मैत्री संबंध साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिवाभावाचे मैतर वगैरे काही नाही. जेव्हा सर्वजण उच्चरवात काही तरी बोलत असतात तेव्हा आपला एक तात्विक मुद्दा धीटपणे मांडावा एवढाच उद्देश असतो. अर्थात त्याची किंमतही मोजावी लागते.

In reply to by सर टोबी

मिपावर आता सतरा वर्ष होतील. सगळाच कमालीचा आणि भारी प्रवास राहिला. जालीय प्रवास भारी अनुभव असतो. नितीन थत्तेंची आठवण येतेच. एकमेव काँग्रेसचे विचार मांडणारे होते आणि तेव्हाचे विरोधक थत्ते चाचा म्हणायचे तेही भारी होतं. बाकी, दोन पाच मिपाकर सोडले तर, मिपावर आपली मैत्री कोणाशीही फार नाही. मिपावर उत्तम लिहिणारे, भारी पंच, काही विशेष असे सगळेच लिहिणारे आवडले ते सर्व मित्रच म्हणायचे इतकंच. बाकी, मिपा आपलं पहिलं प्रेम राहीलं. मनोगत आणि मायबोलीवरही आहे, पण तिकडे इतकं दळण नसतं. मिपानं लिहितं बोलतं केलं. समृद्ध केलं. कायम ऋणी आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 15/05/2024 - 19:53
थत्ते चाचा, सुनील, सर्वसाक्षी, रामदास काका हे सर्व हल्ली दिसतच नाहीत. आपण यांना पहिलंत का (मिपावर) असा एक धागा काढा रे. किमान तीस चाळीस एकेकाळचे ॲक्टिव आणि रोचक प्रतिसाद देणारे आयडी आठवतील.

नंदन 15/09/2007 - 23:41
गणेश चतुर्थीच्या दिवशी पु.लं.नी लिहिलेल्या या ओळी लिहून खर्‍या अर्थाने या संकेतस्थळाचा श्रीगणेशा झाला आहे, असं वाटलं. सुसंस्कृतपणा म्हणजे सुतकी चेहरे, जे बहुसंख्यांना आवडते त्याला नाक मुरडणे इ. गोष्टी अभिप्रेत असतात असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या पलीकडे जाऊन आपण जे काही उत्सव साजरे करतो, लहान-सहान कृतींतून दुसर्‍यांचा विचार करण्याची आणि आपला इतिहास आणि पूर्वज यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्याची जी शिकवण मिळते, असे आणि इतर बरेच काही म्हणजे संस्कृती. विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/09/2007 - 23:56
>> असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो. >>विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल. नंदनशेठशी सहमत आहे.. संस्कृती या शब्दाचा इतका साधासोपा आणि खास करून मराठमोळा अर्था भाईकाकांव्यतिरिक्त क्वचितच कुणी उलगडून सांगितला असेल! यातलं, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, हे वाक्य तर काळजालाच हात घालतं! असो.. आपला, (पुलंप्रेमी!) तात्या.

शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानात नेहमी ऐकायला मिळते. आपल्याला भूक लागली असता भाकरी खाणे ही प्रकृती, इतरांना भुक लागली असता आपल्या वाटची भाकरी त्याला देणे ही संस्कृती, आणि इतरांची भाकर आपण ओरबाडुन खाणे ही विकृती. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 16/09/2007 - 18:51
हे मी न्या. रानडे (प्रार्थनासमाजाचे नाही, नंतरच्या काळातले) यांचे एक रामावरचे पुस्तक वाचले होते त्यात पण याच पद्धतीची व्याख्या होती. कदाचीत या व्याख्येचा उगम जुना आणि निनावी असावा (अर्थात हे म्हणताना मी शिवाजी रावांना आणि रानड्यांना चूक म्हणत नाही अथवा नावे ठेवत नाही आहे). "स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती" पुढे अजून साधी व्याख्या: "जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव".

सागर 17/09/2007 - 12:58
माफ करा तुमच्या आणि माझ्याही आदरस्थानांबाबत थोडेसे बोलू ईच्छितो. ओंकार जोशींना गमभनमुळे आणि नीलकांत यांना माझे शब्द पासून ओळखतो या आदरस्थानांमधुन माझे शब्द कमी झाले याची मला खंत वाटते. पण हे संकेतस्थळ सुरुवात जशी करु शकले तसा सदस्यांचा विश्वास जपू शकले नाही. आणि बंद पडले. मनोगत बाबत मला फारसा अनुभव नाही. पण माझे शब्दचा अनुभव नक्कीच व्यथित करणारा आहे. मराठी लोकांच्या सेवेसाठी सुरु झालेले हे संकेतस्थळ आता बंद पडले आहे, त्यासाठी काही व्यावसायिक वा अन्य कारणे असतील. पण या गोष्टीची मला खंत तर नक्की च आहे असो. कालाय तस्मै: नमः - सागर

In reply to by सागर

सर्किट 19/09/2007 - 06:36
माझे शब्द चे उदाहरण माझ्या मनात अनेक दिवसांपासून घोळते आहे. सुदैवाने आपल्याला मनमोकळी चर्चा करण्यास हे संकेतस्थळ लाभले आहे. ह्यावर चर्चा विषय टाकल्यास, कुठल्या स्थळाचे काय चुकले, आणि काय बरोबर होते, अशी चर्चा करणे जास्त योग्य ठरेल. ह्या चर्चेत मी ते उपस्थित करणे योग्य वाटत नाही. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राज जैन 21/09/2007 - 01:37
सर्किट महोदय, जरुर लिहा कारण माझ्या प्रत्येक चूकीतून काही ना काही सर्वानांच शिकण्यासारखे आहे. जरुर पडली तर मला जीमेल वर निसंकोच पणे संपर्क साधा. राज जैन

नीलकांत 20/09/2007 - 20:50
सागर, माझे शब्द बंद झाले यामागे कुठलेही प्रत्यक्ष व्यवसाईक कारण नाही. राज यांनी घेतलेला सेवा प्रदाता फार बंधनकारक होता. संकेतस्थळाचा माहितीओघ खुप जास्त होता. त्यामुळे ते संकेतस्थळ अधिकमागणी या नावाखाली सेवाप्रदात्याने स्थगीत केले. राजने नवा सेवा प्रदाता घेतला. मात्र मधेच माझेशब्दच्या विदाचा अपघात झाला. मागे राज तो विदा दुरुस्त करीत असल्याचे बोलला होता. आता सद्य परिस्थिती अशी आहे की राज ला त्याच्या व्यवसाईक कामात वेळ मिळत नाहीये. माझे शब्द पुन्हा सुरू करने म्हणजे भरपुर वेळ खर्ची घालावा लागेल. तसा राज एवढ्यात नेटवर नसतोच. मिसळपाव वर आता दिसायला लागला आहे. ही चर्चा तो वाचेल व अधिक खुलाशेवार उत्तर देईल अशी अपेक्षा. नीलकांत

In reply to by नीलकांत

आजानुकर्ण 20/09/2007 - 21:44
म्हणजे शनी वक्री, रवि मकरेत आणि इतर ग्रह मसणात असल्याने विदाच्या अपघाताची साडेसाती सर्व मराठी संकेतस्थळांना आहे तर. संकेतस्थळचालकांनी डोक्यावर निळा दगड बांधणे यासारखे काही ज्योतिषशास्त्रीय उपाय योजता येतील का? (उत्तरोत्सुक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

राज जैन 21/09/2007 - 01:40
आजानू, ही सुचना तुम्ही खुप वेळाने दिलीत हो, नाहीतर मी देखील नवरत्ने आपल्या २० च्या २० बोटांमध्ये धारण केली असती ! डोक्यावर बाधल्यावर काही फरक पडेल का हो ? ;) राज जैन

प्रमोद देव 20/09/2007 - 21:37
असे त्यांनीच मला सांगितले. आता त्यांचा त्यावर ताबा नाही असेही ते म्हणाले.तेव्हा ते चालू होईल अथवा नाही ते नव्या मालकावरच अवलंबून आहे असे दिसते.

राज जैन 21/09/2007 - 01:31
आपल्या सर्वांचे आभार की तुम्ही सर्व मित्र मंडळी माझे शब्द विषयी लिहताय, पण माझे शब्द चे दुखः मला तेवढेच आहे जेव्हढे एखाद्या आईचे लहानगे मुल वयात येण्याच्या आधीच देवा घरी जाते, माझ्या परीने मी खुप काही प्रयत्न केले. थोड्या आर्थिक लाभाच्या मोहापायी मी संकेतस्थळ विकले होते हे कबूल करण्यास मला जरा ही संकोच वाटत नाही, पण ती माझी खुप मोठी चूक होती असे आज वाटते. ज्यांना संकेतस्थळ दिले होते त्यांना मदत व्हा वी ह्या उद्देशाने मी काही काळ त्यांना सोबत देखील दीली व दोन वेळा संकेतस्थळ दुरुस्त करुन दिले, पण काही कारणामुळे अथवा दैवामुळे समजा ते संकेतस्थळाला व्यवस्थीत राखु शकले नाहीत. मागील महीण्यामध्ये त्यांच्या शी अर्थपुर्ण बोलणी करुन स्थळ परत हाती घेतले होते पण सेवादात्याने पुन्हा माझी गोची केली व जो विदा व साहित्य संकेतस्थळावर होते त्याची सीडी देण्याचे नाकारले, विदा व साहित्य मिळून ८९० एमबी ची झिप फाईल महाजालावरुन २४ तासाच्या आत (सेवादात्याची अट होती) संगणकावर उतरुन घेणे मला येथे भारतात तरी शक्य नाही आहे, माझ्याकडे अजून एक महीना आहे जर कोणी साह्य केले तर शक्य होईल, (मी त्या व्यक्तीस संकेतस्थळ व सर्व विदा स्वाधीन करेन एकच अट संकेतस्थळ व्यवस्थीत चालवावे) संकेतस्थळावर जी स्पर्धा घेतली होती त्याचे बक्षीस व ईतर गोष्टी त्या नवीन संस्थेने पुर्ण करण्याचे वचन दिले होते व मी काही काळ महाजाल्याच्या संपर्कामध्ये देखील नव्हतो त्यामुळे देखील मी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालू शकलो नाही व सदस्यांचा विश्वास गमावून बसलो :( परत एकदा नवीन सेवादाता घेतला आहे व नवीन संकेतस्थळाचे काम चालू करतच होतो तेव्हा अचानक उपक्रमवर मला ह्या मिसळ-पाव संकेतस्थळाविषयी कळाले तेव्हा नवीन संकेतस्थळ चालू करण्याचा विचार रद्द केला. आपलाच मित्र, राज जैन

अभिनंदन तात्या! मिसळपाव अगदी झोकात सुरू झालंय. इथे येऊन खूप आनंद वाटला, आपुलकी वाटली. इथले काही लेख,कविता वाचल्या. खूपच छान आहेत. रौशनीही वाचते आहे. विषय आणि लेखन दोन्हीही भन्नाट आहे, हाताळणीही खास तात्याशैलीतली आहे. काही वादविवाद वाचले, काही भांडणंही वाचली. खूप मजा आली. अगदी तात्यांना साजेसं असंच त्यांचं संकेतस्थळही झालं आहे! -:) नीलकांतरावांचे, ओंकाररावांचे व पंचायत समितीचे हार्दिक अभिनंदन! पुलंचा लेखही फारच अप्रतीम! मिसळपाववर आता बर्‍याचदा येणं होईल. तात्या, तुम्हाला आणि तुमच्या पंचायत समितीच्या सर्व टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा! - डॉ माधवी गाडगीळ.

In reply to by माधवी गाडगीळ

नंदा प्रधान 19/08/2008 - 19:22
मॅडम तुम्ही कुठं आहे सध्या? दिसत नाही इकडे अलिकडॅ.. आता वरचेवर येणार म्हणाला होतात - नंदा

विजुभाऊ 26/07/2012 - 11:07
मिपा ने अंतार्जालावर बरीच मजल मारली आहे. एक मिपा संस्कृतीच तयार झाली आहे म्हणाना. ही तयार होण्याला तात्या /नीलकांत यांच्या बरोबरच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वच मिपाकरांचा हातभर आहे. धम्या चे खट्याळ प्रतीसाद / डॉन्याचे मेग्या बायटी तसेच थत्तेचाचांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद , जागुतै स्वाती तै राजेश ( बरेच महीने झाले कुठे गायबलीय कोण जाणे),पेठकर काका गणपा भौ( याने चित्रमय रेशियांचा ट्रेन्ड सेट केला) यांच्या भन्नाट रेशीप्या , सोत्रि ( तोच तो....कॉकटेल गुरू) सेंटी लिखाण करणारा आनंदयात्री , लिखाणाला वेगळीच उंची देणारा सर्किट , केशवसुमार , प्राजु , चेतन गुगळे ( हे सगळेच बे पत्ता आहेत) ३_१४ अदिती( हीच ती १/६ गोरी यमी गोखले) आणि तिच्या अंतारजालीय मारामार्‍या , धम्माल आगरी भाषेत बोलणारा ब्रिटीश, व्यक्ती चित्रक तात्या , चित्रमय प्रतिसादक जयपाल , विनोबा ,चतुरंग ,राजे .धनंजय ,नंदन, क्रिप्टीकप्रभु मास्तर , पिवळा डांबीस आणि रामदास ,सर्वसाक्षी ,टार्‍या , सखाराम गटणे , परीकथेतला राजकुमार ,श्रामो , विकास ,प्रदीप ,वहीदा ,गवि ,बिपीन कार्यकर्ते,पैसा , इरसाल या आणि अशा , वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव असणार्‍या बर्‍याच जणानी त्यांचे जग आपल्या समोर आणत आपले विश्व समृद्ध केले. ही संस्कृती जोपासली. मिपामुळे आम्ही लिहीते झालो असे बरेच जण सांगतात. मिपाने आपल्या सर्वाना काय दिले हे सांगणे कठीण आहे. वैयक्तीक बोलायचे झाले तर एक मोठ्ठा मित्रपरीवार दिला. बहुतेक मोठ्या गावात हक्काचे मित्र दिले. कामाच्या रगाड्यात आपलेही एक वेगळे जग असू शकते हा विश्वास दिला. हसतखेळत रट्टे देता येतात आणि ते हसतखेळतच सहनही करावे लागतात याची जाणीव करुन दिली.

सर टोबी 15/05/2024 - 19:08
मिपावर, नक्की कधी ते आठवत नाही, सदस्यत्व घेण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. तसेही वाचनमात्र असतांनाच काही सदस्यांचे आपापसातले जास्त मैत्रीचे संबंध, त्याच्या अनुषंगाने डोळ्यावर येईल इतपत पंक्तीप्रपंच, विदेशात राहणारे आणि देशी, सामान्य आणि उच्च अशा वर्गवारी ध्यानात आल्या होत्या. परत एकदा प्रयत्न केला तेव्हा सदस्यत्व मिळाले. त्याच दरम्यान राजकीय चर्चांनी जोर पकडला. पण या चर्चा सर्रास एकतर्फी असायच्या आणि त्या चर्च्यांमध्ये सामान्यतः संघीय बाळकडू ठिबकायचे. जसे नेहरूंनी काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेऊन घाण केली, वगैरे. एक नितीन थत्ते म्हणून होते तेच काय तो विरोध करायचे. त्यांची टर उडवण्यासाठीच मला वाटते त्यांना अगोदर चिच्चा आणि मग चाचा असं उपनाम दिले गेले. या सर्वाचा परिणाम म्हणून मी कधी कुणाशीही वैयक्तिक मैत्री संबंध साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिवाभावाचे मैतर वगैरे काही नाही. जेव्हा सर्वजण उच्चरवात काही तरी बोलत असतात तेव्हा आपला एक तात्विक मुद्दा धीटपणे मांडावा एवढाच उद्देश असतो. अर्थात त्याची किंमतही मोजावी लागते.

In reply to by सर टोबी

मिपावर आता सतरा वर्ष होतील. सगळाच कमालीचा आणि भारी प्रवास राहिला. जालीय प्रवास भारी अनुभव असतो. नितीन थत्तेंची आठवण येतेच. एकमेव काँग्रेसचे विचार मांडणारे होते आणि तेव्हाचे विरोधक थत्ते चाचा म्हणायचे तेही भारी होतं. बाकी, दोन पाच मिपाकर सोडले तर, मिपावर आपली मैत्री कोणाशीही फार नाही. मिपावर उत्तम लिहिणारे, भारी पंच, काही विशेष असे सगळेच लिहिणारे आवडले ते सर्व मित्रच म्हणायचे इतकंच. बाकी, मिपा आपलं पहिलं प्रेम राहीलं. मनोगत आणि मायबोलीवरही आहे, पण तिकडे इतकं दळण नसतं. मिपानं लिहितं बोलतं केलं. समृद्ध केलं. कायम ऋणी आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 15/05/2024 - 19:53
थत्ते चाचा, सुनील, सर्वसाक्षी, रामदास काका हे सर्व हल्ली दिसतच नाहीत. आपण यांना पहिलंत का (मिपावर) असा एक धागा काढा रे. किमान तीस चाळीस एकेकाळचे ॲक्टिव आणि रोचक प्रतिसाद देणारे आयडी आठवतील.
सर्व मंडळींचे मिसळपाववर स्वागत! ऋणनिर्देश - नीलकांत गमभनकार ओंकार जोशी =============================================== आमची आदरस्थाने - मनोगत उपक्रम मायबोली माझे शब्द मराठीगझल सुरेशभट डॉट कॉम =============================================== राम राम मंडळी, आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणा सर्व सभासद मंडळींचा या संकेतस्थळावर सक्रीय सहभाग आणि सहकार्य राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व!