मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

जोशपूर्ण कविता! स्नेहांकिताशी सहमत. उलट अशा शेतकऱ्यांच्या बायकाच तर हिमतीने लढतायत. मुळात 'बायल्या' आणि 'मर्द' अशा कल्पनांमधून बाहेर पडायला हवं.

विटेकर 30/01/2015 - 12:34
शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नयेत , प्राप्त परिस्थितीत धीराने उभे रहावे.. अशासाठी कोणी संस्था/ व्यक्ती काम करते का ? (राजकीय नको) तिथल्या मानसिकतेवर आणि सामाजिक परिस्थितीवर काम करण्याची इच्छा आहे

In reply to by विटेकर

काळा पहाड 30/01/2015 - 18:19
शेतकर्‍यांना तुमच्या सारख्या शहरी एसी मधे बसणार्‍या आणि शेतीतलं ओ की ठो न कळणार्‍या बूर्झ्वा लोकांनी उपदेश करू नयेत, नाहीतर मुटेसाहेब तुम्हाला धडा शिकवायला तुमचं नाव या खालील यादीत टाकतील.
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

In reply to by काळा पहाड

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:09
उगीच चिंता वाहून चिंताग्रस्त होऊ नका. तुम्ही सुद्धा शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍यापैकी असाल, असे तुम्हास वाटत असेल तरी तुमच्यापेक्शा मोठे "लुटारु" खूप आहेत. त्यामुळे तुमचा नंबर यादीत इतक्या लवकर येण्याची शक्यता नाही. ;) तुमचा नंबर लागेपर्यंत कैक पिढ्या उलटून गेलेल्या असतील. तेव्हा तुम्ही नसालच. मग चिंता कशाला?:)

In reply to by विटेकर

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:04
बर्‍याच सामाजिक संस्था आहेत. पण आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहे. अशा संस्थाना मानसिक समाधान मिळवता येते मात्र उपयोगीता शून्य असते.

काळा पहाड 30/01/2015 - 18:25
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
काय डोळ्या समोर चित्र येत नाही हो. लुटारू म्हणजे सावकार गव्हर्मेंट म्हट्ले तर त्यांचे थर कुठे लावणार? गच्चीवर की थरावरून गच्चीवर जाणार?

In reply to by संदीप डांगे

काळा पहाड 30/01/2015 - 19:35
हां आत्ता उलगडा झाला. मुटेसाहेब तिथे तारांकित नोट लिहा ना राव पस्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना समजायला.

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:26
@ स्नेहांकिता, @ विशाखा पाटील या कवितेपुरता विचार केल्यास बायल्या या शब्दाचा बाई या शब्दाशी काहीही संबंध नाही. मर्द ज्या अर्थाने आला त्याच्या विरोधाभासी शब्द बायल्या. - बायल्यावाणी हा शब्द या कवितेचे बलस्थान आणि मर्मस्थान आहे. या शब्दामागे शेतकर्‍याला चेतवनारी चेतना आहे. - प्रचलित बोली भाषेचे संकेत पाहता आणि या कवितेत एकूणच जो वऱ्हाडी संस्कृतीचा फॉर्म वापरला त्यात हा शब्द चपखल बसतो व योग्य संदेश देवून जातो, असे वाटते. - पण हो, बायल्या शब्दामुळे बायकी या अर्थाने स्त्रीचे अवमूल्यन सूचित होते का? हा प्रश्न मलाही पडला होता. पण तरीही मी बायल्या शब्द बदलला नाही... कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... स्त्रीत्व हा दोष नाही ... तर स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे... इथे स्त्री म्हणून कोणी तिला तुच्छ लेखणे असे अभिप्रेत नाहीये... तर पुरुषाने स्त्रीत्व दर्शवणे हा दोष मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. पुरुषी स्त्री आणि स्त्रैण पुरुष .. या दोन्ही अवस्थेत मग तृतीयपंथी सूचित होतो... जी जीवनाची अपवादात्मक अवस्था आहे... आणि निकोप समाजाला आजीबात अभिप्रेत नाही... त्या अर्थाने बायल्या शब्द फारसा चुकत नाही.. असे माझे मत आहे.. आणि निराशेला आत्महत्येकडे जाऊ देण्यापेक्षा तिच्यात संताप, विद्रोह ओतणे लाखपट चांगले... त्या अर्थाने सुद्धा बायल्या हा शब्द मला सटीक आणि प्रासंगिक वाटला.

In reply to by गंगाधर मुटे

संदीप डांगे 04/02/2015 - 02:35
शब्दांच्या कितीही कोलांटउड्या तुम्ही मारल्यात तरी बायल्या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता तसा नाही आहे. स्नेहांकिता ताईंनी घेतलेला आक्षेप बरोबर आहे. विदर्भात वर्हाडी भाषेत बायल्या ह्या शब्दाचा अर्थ स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष असाच आहे. तर कोणत्या स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष? सामान्यपणे सगळीकडे स्त्रियांना दुर्बल, भित्र्या, अडाणी आणि परावलंबी समजतात. त्या कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत, कच खातात किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. सामान्यपणे स्त्रिया अशाच असतात असा समज आहे. त्यामुळे असा वागणारा पुरुष पौरुषत्व विसरला आहे असे समजले जाते. पौरुषत्व म्हणजे काय तर अश्या स्त्रियांच्या विरुद्ध वागणूक असणे. तर अशी गंगाधर साहेबांची आणि तत्सम समाजाची पौरुषत्वाची व्याख्या. त्यामुळे बायल्यासारखा वागू नको असं म्हणताना ते पुरुषांना बायकांसारखा वागू नको असे म्हणत आहेत. आता स्पष्टीकरण द्यावे लागतंय तर शब्दांचे बुडबुडे उडवत आहेत. ज्या अर्थी मर्द शब्द वापरला आहे त्यावरूनच तो पुरुषी अहंकारातून स्फुरलेला आहे हे स्पष्ट आहे. "एक पुरुष असून तू बाइसारखे हात पाय गाळून बसला आहे" असा सरळ अर्थ आहे म्हणजेच स्त्रिया हतबल होऊन बसतात, त्या लढू शकत नाहीत असा काही समज आहे. गंगाधर यांनी म्हटल्याप्रमाणे बायल्या म्हणजे हिजडा तर नाहीच नाही. एखादी व्यक्ती घाबरट आहे का लढवैय्या वृत्तीची आहे हे तिच्या लिंगावरून कधीच ठरत नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना चेतवण्याच्या निमित्ताने भलतीच मानसिकता मुन्टेनी चेतवू नये. माझे काही चुकत असेल तर मुन्टेसाहेबांनी ह्या वाक्याचा अभिप्रेत अर्थ सोदाहरण स्पष्ट करावा : स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे

In reply to by संदीप डांगे

गवि 04/02/2015 - 12:05
सर्वप्रथमः बायकांना अवमानकारक ठरेल असं कोणीही बोलू अथवा लिहू नये हे योग्य आणि पूर्ण मान्य आहे. बांगड्या भर, वगैरे वाक्प्रयोग अत्यंत अवमानकारक समजले जातात आणि बर्‍याचदा स्त्रियांकडूनही पुरुषाला वापरले जातात. आता प्रश्न आहे सदरहू कवितेचा. त्यात खेड्यातल्या शेतकर्‍याला आवाहन कम आव्हान आहे. कविता वाचनासाठी सर्वांना खुली असली तरी त्याचे टारगेट शेतकरी आहे. भाषाही स्थानिक आहे, लहेजाही गावरान बोलीचा आहे. याचाच अर्थ की कुठेना कुठे ती थेट टारगेट ग्रुपनेही ऐकावी, म्हणावी, वाचावी, म्हणून दाखवावी या उद्देशाने लिहिली गेली आहे, केवळ शहरी क्राउडला फॅन्सी गावरान कविता देण्यासाठी नव्हे. आता प्रथम उद्देश आहे तो शेतकर्‍याला पेटवण्याचा आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा. त्याच्या आसपासची पुरुषप्रधान संस्कृती गृहीत धरुन त्याला अपील होईल अशी भाषा वापरताना प्रत्येक क्षणी कवीने स्त्रीविषयक जागृतीचा अन्य लार्जर हेतूही सतत मनात बाळगला आणि बळंच एक्झेक्यूट केला पाहिजे असं वाटत नाही. सध्या त्या शेतकर्‍याला त्याच्या वातावरणातल्या मर्यादित संदर्भांत "बाईसारखा वागू नको मर्दासारखा वाग" असं म्हणणं हे त्याला आव्हान देऊन झडझडून लढायला उभा करण्यासाठी प्रभावी, पुरेसं आणि आवश्यक आहे. निराशेच्या गर्तेत आणि आत्महत्येच्या छायेत असलेल्या, स्त्रीपुरुष समानता वगैरे प्रांतामधे मागे असलेल्या त्या शेतकर्‍याला त्याही अवस्थेत आधी स्त्रीपुरुष एक असतात, सर्व जाती सारख्या, सर्व धर्म समान इ इ अशा प्रबोधनाचे प्राथमिक धडे देऊन मग आत्महत्येचा मार्ग न पत्करण्याचे पुढचे धडे सर्वसमतोल सांभाळणार्‍या सपक भाषेत द्यावेत यात कोणतीही उत्स्फूर्तता नाही. इथे मला वाटतं शेतकरी "हँगिंग ऑन लास्ट फिंगर" अशा कडेलोटाच्या अवस्थेत जणू लटकतो आहे आणि त्याला तातडीने खाड्कन प्रभाव करणारा चालू उताराच हवाय.. तो आदर्श समतोल उपाय असला पाहिजे हे शक्य नाही. शेतकरी उभा राहील, प्रगती करेल अन समृद्ध होईल तेव्हा तो स्त्रीपुरुष समानता, स्वातंत्र्याचा सन्मान, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि तत्सम अधिक तरल संकल्पना समजण्यासाठी योग्य स्थितीत येईल. तेव्हा सध्या या स्टेपला बायल्यागत मरु नको हे परिणामकारक असेल तर तसे असू दे. कवी, लेखक यांनी लिहिताना समतोल विचारांनीच लिहिलं पाहिजे असं नाही असं माझं मत आहे.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 12:52
कविता अथवा लेखनात असे शब्दप्रयोग, विचार एखाद्या पात्राच्या तोंडी घालणे योग्य वाटते.. कारण असे लोक (पात्रासारखे) असु शकतात .. नव्हे असतातच.. अशा प्रतिभावान पात्रयोजनेने लेखक अथवा कवी विविध भिन्न विचारधारा दाखवू शकतो.. पण जेव्हा कवी अथवा लेखक स्वतः एखादा संदेश देत असतो (जसे या कवितेत) तेव्हा हे शब्द विचार हे त्याचेच असतात.. अशावेळी अशा शब्दांची/विचारांची पूर्ण जवाबदारी घ्यावी.. अथवा ते शब्द वापरू नयेत..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 13:05
इथे कवी हे पात्र शेतकरी या पात्राला उद्देशून आवाहन करत आहे. लेखनाची शैली प्रथमवचनी किंवा थर्ड पार्टी कशीही असू शकते. म्हणजे बायल्यावाणी काय मरतोस कवी अभय म्हणे शेतकर्‍याला बांगड्या भर त्यापेक्षा त्याची बायको म्हणे त्याला वगैरे असे हेच शब्द पात्रांकडून बोलून घेतल्यासच जास्त स्वीकारार्ह ठरावे असे नव्हे. इथे कवी आणि पात्र एकाच जगात आहेत आणि इतरांना कथा सांगण्यापेक्षा त्या शेतकर्‍याशी संवादावर भर आहे.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 13:19
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात .. तेव्हा मग असं म्हणायचं नव्हतं वगैरे सारवासारव करायची नसेल तर शब्द जपूनच वापरावेत.. आणि या विषयावर भर आहे म्हणून बाकी गोष्टी वाचकांनी सांभाळून घ्याव्यात हे पटत नाही..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 13:25
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात
तृतीय किंव अन्य कोणत्याही वचनी शैलीतही ते लेखकाचेच विचार असतात. इथेही कवी हा एक पात्रच आहे हे मी अधोरेखित करु इच्छितो. हा अग्रलेख किंवा एखाद्या समितीचा शिफारस अहवाल किंवा न्यायालयाचे निकालपत्र नाही की ज्यामधे बॅलन्स साधला जावा. सारवासारवीलाच माझा विरोध आहे. जे लिहिलं त्या शब्दाच्या योग्यतेविषयी कारणमीमांसा करावी. शब्दाचा अर्थ तसा अभिप्रेत नव्हता असं नंतर म्हणणं हा योग्य डिफेन्स नव्हे हे मान्यच आहे.

गणेशा 03/02/2015 - 14:36
अतिशय परखड आणि वास्तव दर्शविणारी कविता.. सुरेख कविता म्हणावी तर ज्या भयान स्थितीबद्दल कविता आहे त्याने सुरेख पण म्हणता येत नाही. वास्तव खरेच बदलेल का हा प्रश्न आहे. हाताची बोटे सारखी नसली तरी माळेचे मणी कायम सारखेच असतात.. आणि राजकारणी हे माळेच मणीच असल्याने सारखेपणा त्यांच्यात असतोच आणि तोच येथे घातक आहे.. लिहित रहा ... वाचत आहे

गंगाधर मुटे 04/02/2015 - 11:52
@संदीप डांगे, चर्चेचे स्वागत आहे. तुम्ही म्हण्ता तशी भिती मलाही वाटली होती. मी लिहिले ते योग्य आहे याची मला खात्री आहे पण कवितेतून अर्थ बाहेर पडताना वाचकापर्यंत कसा पोचतो, याला जास्त महत्व आहे. त्यामुळे ही कविता प्रकाशित करण्यापूर्वी मी २६ लोकांकडे मेलव्दारे पाठवून त्यांची मते विचारली आणि चुकीचा तर अर्थ जाणार नाही ना, याची विचारणा केली. त्यांनी पुरेपूर समर्थन करून खोलवर पाहिले तर तसा अर्थ जाणार नाही याची ग्वाही दिली. त्यानंतरच ही कविता प्रकाशित केली. या कवितेवर अधिक सविस्तर चर्चा करायला मला आवडेल. यथावकाश मी माझे मत व्यक्त करतो.

पूर्वी, जेंव्हा असे शब्द प्रचलित झाले तेंव्हा 'लढणे' हा प्रांत पुरुषांचाच होता. ह्याला कारण निसर्गानेच पुरुषाला शारीरिक दृष्ट्या सबल आणि स्त्रीला दुर्बल बनविले आहे. ह्यावर तरी दुमत नसावे. बौद्धीक पातळीवर स्त्री-पुरुष एकच असले तरी लढण्याच्या शारीरिक पातळीवर दोघात फरक आहे. स्त्रीयांनी ह्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला तरी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाकडून राखी बांधून घेते तेंव्हा त्याने तिचे रक्षण करावे असा संकेत त्या मागे असतो. 'मुलींसारखा रडू नकोस', 'मुलींसारखा भांडू नकोस', 'घाबरतोस काय मुलींसारखा' हे आणि अशी अनेक वाक्ये कानावर पडत आम्ही लहानेचे मोठे झालो. आता काळ बदलला आहे. स्त्रीने बरीच प्रगती केली आहे हे कौतुकास्पद असले तरी नैसर्गिक फरक तसेच आहेत. त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. लचकत-मुरडत चालणारा पुरुष किती बायकांना नवरा म्हणून आवडेल? पुरुषाने कसे असावे, दिसावे, वागावे ह्याचे कांही अलिखित नियम आहेत त्या विपरीत, स्त्रीत्वाकडे झुकणारे वर्तन, दिसणे, वागणे दिसले की त्याला 'बायल्या' म्हणतात. त्यात स्त्रीयांना अपमानीत करण्याचा उद्देश नसुन पुरुषातील स्त्रीत्वाचा प्रभाव अधोरेखित करण्याचा असतो. मला तरी 'बायल्या' हा शब्द आक्षेपार्ह वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 04/02/2015 - 13:38
स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे वगैरेसाठी बायल्या म्हणणे.. आणि 'घाबरतोस काय मुलींसारखा?? मर्दासारखं वाग' या दोहोत नक्की फरक आहे.. पहिल्यात बायल्या आक्षेपार्ह नाही पण दुसर्‍यात नक्की आहे.. घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? त्याच शब्दांना चिकटून का रहा??.. जे वाटतं तेच शब्दात उतरतय याची काळजी घेतली की स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही..

In reply to by बाळ सप्रे

>>>> घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. उलट शारीरिक अक्षमतेची जाणिव असल्यामुळेच माणूस (स्त्री/पुरुष) घाबरत असतो. कितीही शूर पुरुष असला तरी सशस्त्र अणि नि:शस्त्र लढाईत नि:शस्त्र माणूस शारीरिक इजेला घाबरूनच मागे हटतो. साधे, बायका उंदराला घाबरतात त्यातही तो चावेल आणि आपल्याला इजा होईल हीच भिती असते. कुत्र्याला घाबरणारी माणसेही कुत्रा आपल्याला चावेल आणि आपल्याला शारीरिक इजा होईल हीच भिती असते. अशा हजारो उदाहरणांमधून स्वभावापेक्षा शारीरिक अक्षमताच भितीला कारणीभूत असते हे सिद्ध होते. >>>>काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? हरकत कांहीच नाही पण वास्तव स्विकारण्यात तरी काय समस्या आहे. स्त्रीयांची शारीरिक अक्षमता आजही वास्तव आहे. ते नैसर्गिकही आहे. नैसर्गिक वास्तव स्विकारण्यास नाकारणे हे वादळात वाळूत तोंड खुपसून बसणार्‍या उंटासारखे आहे. ह्यात स्त्रीयांनी अपमानीत होण्यासारखे तर अजिबात कांही नाही. इथे पुरुषाचे वर्चस्व दर्शविणे नसून स्त्री-पुरषांच्या नैसर्गिक शरीररचनेमुळे निर्माण झालेले शब्दप्रयोग आहेत. असा शब्दप्रयोग केल्याने स्त्रीया सामाजिक प्रगतीत मागे पडतील किंवा टाळल्यानेच पुढे जातील असे कांही नाही. स्त्रीयांकडूनही 'पुरुषीवृत्ती' असा सरसकट शब्दप्रयोग केला जातो. बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर अपराधातही, त्या अपराध्याला वेगळेकाढून संबोधण्याऐवजी 'बलात्कारी पुरुषीवृत्ती' असे बोलले जाते. त्यात तर गंभीर अपराधात समस्त पुरुषवर्गालाच दूषणे दिली जातात. असो. विषय भरकटू नये म्हणून इथेच थांबतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही.

In reply to by विशाल कुलकर्णी

सस्नेह 05/02/2015 - 16:29
अवमानाचा प्रश्नच नाही. 'बाई' किंवा 'बायले'पण इतके कच्चे नसते, हेच सांगायचे आहे. बाकी, धागाकर्त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे हे विशेषण वापरले आहे, हे त्यांच्या स्पष्टीकारणावरून दिसते आहे, तेव्हा वाद कशाला ?

ऋषिकेश 04/02/2015 - 14:00
ललित लेखनात किंवा कवितेत सामाजिक विधान नसून भावनांचे प्रतिबिंब असते असावे. त्या साठी लेखक कवीला त्याला योग्य वाटेल ती शब्दयोजना करू देणे आवश्यक वाटते. अललित लेखनात / एखाद्या विधानात/ भाषणात असे शब्द, भाषा कितीही अयोग्य असली (आहेच) तरी कविता, ललित लेखनात असे शब्द येणे गैर वाटत नाही.

कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... - पौरुषत्व म्हणजे लढणे आणि स्त्रीत्व म्हणजे रडणे असा जो अर्थ लावला जातो, त्यावर आक्षेप आहे. पुरुषाने लढावे आणि स्त्रीने लढू नये, स्त्रीने रडायलाच हवे आणि पुरुषाने अजिबात डोळ्यातून पाणी काढू नये, स्त्रीने घाबरावे आणि पुरुषाने घाबरू नये, असेही आग्रह धरणं चुकीचे आहे. लहानपणापासून दोघांच्याही मनावर जे बिंबवल जातं/गेलं, त्यामुळे त्यांच्यावर उगाच ओझं टाकलं जातं. एखाद्या कठीण प्रसंगात पुरुषाने रडले तर काय चुकले? परंतु रडणं हे त्याचं काम नाही, असं शिकवलं गेल्यामुळे त्याला लोकलाजेस्तव तसे करता येत नाही. त्यातून त्याचीही घुसमट होत असेल का? असाही एक प्रश्न आहे. राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा. एवढं सोडता, बाकी कविता आवडली आहेच.

In reply to by विशाखा पाटील

गवि 04/02/2015 - 14:24
राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा.
हे सर्व शतप्रतिशत बरोबर. पण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. इथे केवळ स्त्रीला दिला जाणारा कमीपणा अधोरेखित होऊ नये म्हणून "बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 14:33
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?
योग्य शब्दरचना सुचत नाही म्हणून कालबाह्य विचाराच्या शब्दरचनेला "नेटिव्ह" म्हणत किती वेळ धरुन बसणार?? योग्य शब्द सुचणे आणि वापरणे हीच तर खरी प्रतिभा..

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 14:45
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ"
यात दिलेल्या बाकी शब्दरचना अशा दिल्या अहेत की "बायल्यावाणी काय मरतोस?" हे एकद उजव वाटावं.. आणखी प्रयत्न केल्यास याहून चांगलं नक्कीच सुचेल .. पण ते 'बायल्यावाणी' खटकलं तरच !! e.g. भ्याडावानी काय मरतोस. शूरावानी मर ..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 16:01
तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे स्पष्ट केलाय आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते व्यवस्थित मांडलंय. ते समजतंही आहे. तुम्ही या मताशी प्रामाणिक आहात हेही कळतंय. पण इथे मुद्दा कोणती शब्दरचना कशापेक्षा जास्त चांगली असा नाहीच. माझा मुद्दा त्याहून वेगळा आहे. इथे भ्याडासारखे किंवा कुत्र्यासारखे किंवा जनावरागत मरु नको, योद्ध्यासारखे किंवा लढवय्यासारखे किंवा वाघासारखे लढ असे अनेक प्रकारे मांडता येईल. पण लेखकाची प्रतिभा अशी आल्टरनेट रचना शोधण्यात आहे असं तुम्ही जे म्हणताय तेच मुळात मला मान्य नाहीये. समाजात लेखक जे पाहतो ते तो व्यक्त करतो. समाजात जसं पहायला त्याला आवडेल तेही व्यक्त करतो पण त्याला पहायला जे आवडेल तसं दर्शवण्यासाठी रचना बदलून सुधारणा अधोरेखित करण्यासाठी प्रचारकी वाक्यांनी तो कलाकृतीच्या उत्स्फूर्ततेला मारत नाही. सिगरेट आरोग्याला अपायकारक आहे म्हणून चित्रपटात किंवा कादंबरीतही एखाद्या आजोबांचे पात्र बिडी पिणारे न दाखवता फक्त बदामदूध पिणारेच दाखवावे म्हणजे लेखकाने अधिक प्रतिभा दाखवली असं होत नाही. इन गिव्हन कंडिशन्स, "बायल्यावानी कायले मरतं" यात जी उत्स्फूर्तता आणि वास्तवता आहे ती इतर अधिक चांगल्या भासणार्‍या पण संतुलित उत्तम शब्दरचना शोधून काढण्यात नाही असं माझं म्हणणं आहे. जेव्हा बायलेपणा म्हणजे नाकर्तेपणा ही समजूत नष्ट होईल तेव्हा त्याचं लेखनसिनेमातलं प्रतिबिंबही नष्ट होईल. समाज सुधारण्याचा मूल उद्देश ठेवून पथनाट्य आणि प्रचारकी व्हिडिओ बनवता येतील पण उत्स्फूर्त लेखन / कलाकृती नाही. तुम्ही थेट शब्दात लोकांपुढे विचार मांडण्याविषयी म्हणालात ते बरोबरच आहे. उदा. मुटेसाहेब समजा एखाद्या शेतकरीविषयक सुधारणा सुचवणार्‍या कमिटीवर असतील आणि त्यांनी त्यांच्या सरकारला दिलेल्या अहवालात /रिपोर्टात "शेतकर्‍यांनी बायकीपणा सोडावा" असा उल्लेख केला तर तो खचितच अनुचित असेल.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 17:45
वर ऋशिकेशनेही म्हटल्याप्रमाणे ललित लेखन कविता आणि भाषण अथवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे अहवाल वगैरे यातील फरक आहेच.. हा दृष्टीकोन पटला पण तरीही प्रथमपुरुषी शैलीत अगदी निषेध करण्याइतक नसलतरी थोडसं खटकतच..

In reply to by गवि

साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. सहमत आहे. मुटे सरकार, पुढल्या वेळी अशा कवितेत ''अरे, लेका मानसावानी कायला मरतंय, टर्मीनेटरमधल्या त्या अर्नॉल्ड सारखं ठोकून मर'' असं करा. मग, इथे माणसाची किंमत कमी झाली असं कोणी म्हणु नये म्हणजे झालं. ;) -दिलीप बिरुटे

पैसा 04/02/2015 - 19:32
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला? येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला? त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!! कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड आला दिवस तसा... मानून घे तू गोड *** जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
हे भाग आवडले. पण लढा परिस्थितीबरोबर दिला पाहिजे. माणसांबरोबर नव्हे. बाकीची माणसं शेतकर्‍याचे शत्रू नसतात तर त्याचेच भाऊ, बहिणी, नातेवाईक असतात. यावेळी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय सोडून कवितेसंदर्भात कवितेतील शब्दयोजना आणि भाषा या इतर विषयावर चर्चा झाल्याचे पाहून आनंद झाला!

गणेशा 05/02/2015 - 15:41
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
जर एखादा शेतकरी आत्मह्त्या करणार असेन तर त्याला परावृत्त करण्यासाठी त्याच्या मनाला लागेल असे वाक्य म्हणुन कवीने वरती वाक्यरचना केली आहे, त्या शेतकर्‍याला परावृत्त करताना फक्त तोच डोळ्यासमोर ठेवुन आपल्या भाषेतील शब्द/वाक्य त्याने बोलले आहे त्यावेळेस .. इअतर समाज्/बाई/माणुस यांचा या वाक्याशी अर्थ लावणे कदाचीत विपर्यास वाटतो. मुळ कविता आणि त्याच्या अर्थापलिकडे फक्त शब्दावरुन आलेले रिप्लाय योग्य वाटत नाहित असो.

In reply to by गणेशा

हाडक्या 05/02/2015 - 23:19
+१ .. मुटेसाहेब, अगदी ओघवती रचना आहे हो. जे आपल्या मनात त्या क्षणी सुचेल ते लिहावं. वाढत्या सेंसॉरशीपचा उगी धसका वाक्यावाक्यास घेऊ लागल्यास अवघड होईल की . :)

In reply to by गंगाधर मुटे

कविता टाकल्यावर एकच प्रतिसाद लिहित जा आभाराचा. आणि त्यात काय लिहायचं ते एकदाच.... पुन्हा पुन्हा लिहित बसु नये असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 11/02/2015 - 18:26
बायल्या शब्दाबद्दल छिद्रन्वेषी होण्याचे कारण नव्हते. कितीतरी वेळा स्त्रियासुद्धा दुसर्‍या स्त्रीला फारच पुरुषी दिसत आहे! असे म्हणते..पुरुषी वागते असे म्हणतात ! बाकी भावनांओ को समझो . एवढेच म्हणायचे आहे

संदीप डांगे 11/02/2015 - 18:56
कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. जो शब्द ज्या कारणासाठी आणि ज्या भावनेने वापरला आहे ते योग्यच आहे. माझ्या मते त्या कारणाचा पाठपुरावा न करता कवीने घोळघोळ उत्तर देऊन 'आपल्या ते अपेक्षित नव्हते, मला तसे म्हणायचे नव्हते' वैगेरे छाप पलायन करू नये. कवी पेक्षा इतर सदस्यांनी योग्यप्रकारे त्या शब्दाची पाठराखण केली आहे जे अतिशय स्तुत्य आहे. माझा आक्षेप कवीच्या स्पष्टीकरणावर होता. त्यांनी ठामच राहायला हवे आपल्या कल्पनेवर आणि शब्दांच्या निवडीवर. कुणाचा आक्षेप आला म्हणून गुळमुळीत उत्तरे देऊन टाळू नये. बाकी माझे काही चुकले असल्यास दुरुस्त करावे…

कायच्या काय ! बायल्या हा शब्द कवितेत वापरला आहे त्याच अर्थाने कितीतरी काळापासून वापरला जातोय ! मुख्य म्हणजे काही हुच्च शहरी लोक सोडून शहरांत आणि सर्व खेड्यांत तो त्याच अर्थाने (सत्य परिस्थितीचे नाम अथवा भित्र्या वागणूकीचे विशेषण या अर्थाने) आजही वापरला जातोय... आणि त्यांना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. ही कविता खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याला उद्देशून असल्याने त्याला चिडवून त्याच्या अंगात विरश्रीचा संचार घडवून आणण्यासाठी अश्या खोचक आणि काहिश्या मानहानीकारक शब्दाची योजना हे केवळ कवीने घेतलेली सूट नसून कवितेची मूलभूत गरज होती. असे असताना त्या शब्दावर इतका गदारोळ आश्चर्यकारक वाटला !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 18/02/2015 - 18:16
+१ अगदी अगदी. कविता सुचल्यावर आता त्यांनी १० लोकांना दाखवली, त्या लोकांनी हो सगळे आहे ठिक म्हतल्यावर त्यांनी इथे टाकली. तरीपण खुसपट निघालेच. अजून पब्लिक करतील तर लोकांच्या भावना दुखावून त्यांच्या घरावर मोर्चेपण निघतील असं वाटंतय. ;) (जिथे तिथे सामाजिक सेंसॉरशिपचा वैताग आलेला)

जोशपूर्ण कविता! स्नेहांकिताशी सहमत. उलट अशा शेतकऱ्यांच्या बायकाच तर हिमतीने लढतायत. मुळात 'बायल्या' आणि 'मर्द' अशा कल्पनांमधून बाहेर पडायला हवं.

विटेकर 30/01/2015 - 12:34
शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नयेत , प्राप्त परिस्थितीत धीराने उभे रहावे.. अशासाठी कोणी संस्था/ व्यक्ती काम करते का ? (राजकीय नको) तिथल्या मानसिकतेवर आणि सामाजिक परिस्थितीवर काम करण्याची इच्छा आहे

In reply to by विटेकर

काळा पहाड 30/01/2015 - 18:19
शेतकर्‍यांना तुमच्या सारख्या शहरी एसी मधे बसणार्‍या आणि शेतीतलं ओ की ठो न कळणार्‍या बूर्झ्वा लोकांनी उपदेश करू नयेत, नाहीतर मुटेसाहेब तुम्हाला धडा शिकवायला तुमचं नाव या खालील यादीत टाकतील.
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

In reply to by काळा पहाड

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:09
उगीच चिंता वाहून चिंताग्रस्त होऊ नका. तुम्ही सुद्धा शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍यापैकी असाल, असे तुम्हास वाटत असेल तरी तुमच्यापेक्शा मोठे "लुटारु" खूप आहेत. त्यामुळे तुमचा नंबर यादीत इतक्या लवकर येण्याची शक्यता नाही. ;) तुमचा नंबर लागेपर्यंत कैक पिढ्या उलटून गेलेल्या असतील. तेव्हा तुम्ही नसालच. मग चिंता कशाला?:)

In reply to by विटेकर

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:04
बर्‍याच सामाजिक संस्था आहेत. पण आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहे. अशा संस्थाना मानसिक समाधान मिळवता येते मात्र उपयोगीता शून्य असते.

काळा पहाड 30/01/2015 - 18:25
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
काय डोळ्या समोर चित्र येत नाही हो. लुटारू म्हणजे सावकार गव्हर्मेंट म्हट्ले तर त्यांचे थर कुठे लावणार? गच्चीवर की थरावरून गच्चीवर जाणार?

In reply to by संदीप डांगे

काळा पहाड 30/01/2015 - 19:35
हां आत्ता उलगडा झाला. मुटेसाहेब तिथे तारांकित नोट लिहा ना राव पस्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना समजायला.

गंगाधर मुटे 03/02/2015 - 03:26
@ स्नेहांकिता, @ विशाखा पाटील या कवितेपुरता विचार केल्यास बायल्या या शब्दाचा बाई या शब्दाशी काहीही संबंध नाही. मर्द ज्या अर्थाने आला त्याच्या विरोधाभासी शब्द बायल्या. - बायल्यावाणी हा शब्द या कवितेचे बलस्थान आणि मर्मस्थान आहे. या शब्दामागे शेतकर्‍याला चेतवनारी चेतना आहे. - प्रचलित बोली भाषेचे संकेत पाहता आणि या कवितेत एकूणच जो वऱ्हाडी संस्कृतीचा फॉर्म वापरला त्यात हा शब्द चपखल बसतो व योग्य संदेश देवून जातो, असे वाटते. - पण हो, बायल्या शब्दामुळे बायकी या अर्थाने स्त्रीचे अवमूल्यन सूचित होते का? हा प्रश्न मलाही पडला होता. पण तरीही मी बायल्या शब्द बदलला नाही... कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... स्त्रीत्व हा दोष नाही ... तर स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे... इथे स्त्री म्हणून कोणी तिला तुच्छ लेखणे असे अभिप्रेत नाहीये... तर पुरुषाने स्त्रीत्व दर्शवणे हा दोष मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. पुरुषी स्त्री आणि स्त्रैण पुरुष .. या दोन्ही अवस्थेत मग तृतीयपंथी सूचित होतो... जी जीवनाची अपवादात्मक अवस्था आहे... आणि निकोप समाजाला आजीबात अभिप्रेत नाही... त्या अर्थाने बायल्या शब्द फारसा चुकत नाही.. असे माझे मत आहे.. आणि निराशेला आत्महत्येकडे जाऊ देण्यापेक्षा तिच्यात संताप, विद्रोह ओतणे लाखपट चांगले... त्या अर्थाने सुद्धा बायल्या हा शब्द मला सटीक आणि प्रासंगिक वाटला.

In reply to by गंगाधर मुटे

संदीप डांगे 04/02/2015 - 02:35
शब्दांच्या कितीही कोलांटउड्या तुम्ही मारल्यात तरी बायल्या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता तसा नाही आहे. स्नेहांकिता ताईंनी घेतलेला आक्षेप बरोबर आहे. विदर्भात वर्हाडी भाषेत बायल्या ह्या शब्दाचा अर्थ स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष असाच आहे. तर कोणत्या स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष? सामान्यपणे सगळीकडे स्त्रियांना दुर्बल, भित्र्या, अडाणी आणि परावलंबी समजतात. त्या कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत, कच खातात किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. सामान्यपणे स्त्रिया अशाच असतात असा समज आहे. त्यामुळे असा वागणारा पुरुष पौरुषत्व विसरला आहे असे समजले जाते. पौरुषत्व म्हणजे काय तर अश्या स्त्रियांच्या विरुद्ध वागणूक असणे. तर अशी गंगाधर साहेबांची आणि तत्सम समाजाची पौरुषत्वाची व्याख्या. त्यामुळे बायल्यासारखा वागू नको असं म्हणताना ते पुरुषांना बायकांसारखा वागू नको असे म्हणत आहेत. आता स्पष्टीकरण द्यावे लागतंय तर शब्दांचे बुडबुडे उडवत आहेत. ज्या अर्थी मर्द शब्द वापरला आहे त्यावरूनच तो पुरुषी अहंकारातून स्फुरलेला आहे हे स्पष्ट आहे. "एक पुरुष असून तू बाइसारखे हात पाय गाळून बसला आहे" असा सरळ अर्थ आहे म्हणजेच स्त्रिया हतबल होऊन बसतात, त्या लढू शकत नाहीत असा काही समज आहे. गंगाधर यांनी म्हटल्याप्रमाणे बायल्या म्हणजे हिजडा तर नाहीच नाही. एखादी व्यक्ती घाबरट आहे का लढवैय्या वृत्तीची आहे हे तिच्या लिंगावरून कधीच ठरत नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना चेतवण्याच्या निमित्ताने भलतीच मानसिकता मुन्टेनी चेतवू नये. माझे काही चुकत असेल तर मुन्टेसाहेबांनी ह्या वाक्याचा अभिप्रेत अर्थ सोदाहरण स्पष्ट करावा : स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे

In reply to by संदीप डांगे

गवि 04/02/2015 - 12:05
सर्वप्रथमः बायकांना अवमानकारक ठरेल असं कोणीही बोलू अथवा लिहू नये हे योग्य आणि पूर्ण मान्य आहे. बांगड्या भर, वगैरे वाक्प्रयोग अत्यंत अवमानकारक समजले जातात आणि बर्‍याचदा स्त्रियांकडूनही पुरुषाला वापरले जातात. आता प्रश्न आहे सदरहू कवितेचा. त्यात खेड्यातल्या शेतकर्‍याला आवाहन कम आव्हान आहे. कविता वाचनासाठी सर्वांना खुली असली तरी त्याचे टारगेट शेतकरी आहे. भाषाही स्थानिक आहे, लहेजाही गावरान बोलीचा आहे. याचाच अर्थ की कुठेना कुठे ती थेट टारगेट ग्रुपनेही ऐकावी, म्हणावी, वाचावी, म्हणून दाखवावी या उद्देशाने लिहिली गेली आहे, केवळ शहरी क्राउडला फॅन्सी गावरान कविता देण्यासाठी नव्हे. आता प्रथम उद्देश आहे तो शेतकर्‍याला पेटवण्याचा आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा. त्याच्या आसपासची पुरुषप्रधान संस्कृती गृहीत धरुन त्याला अपील होईल अशी भाषा वापरताना प्रत्येक क्षणी कवीने स्त्रीविषयक जागृतीचा अन्य लार्जर हेतूही सतत मनात बाळगला आणि बळंच एक्झेक्यूट केला पाहिजे असं वाटत नाही. सध्या त्या शेतकर्‍याला त्याच्या वातावरणातल्या मर्यादित संदर्भांत "बाईसारखा वागू नको मर्दासारखा वाग" असं म्हणणं हे त्याला आव्हान देऊन झडझडून लढायला उभा करण्यासाठी प्रभावी, पुरेसं आणि आवश्यक आहे. निराशेच्या गर्तेत आणि आत्महत्येच्या छायेत असलेल्या, स्त्रीपुरुष समानता वगैरे प्रांतामधे मागे असलेल्या त्या शेतकर्‍याला त्याही अवस्थेत आधी स्त्रीपुरुष एक असतात, सर्व जाती सारख्या, सर्व धर्म समान इ इ अशा प्रबोधनाचे प्राथमिक धडे देऊन मग आत्महत्येचा मार्ग न पत्करण्याचे पुढचे धडे सर्वसमतोल सांभाळणार्‍या सपक भाषेत द्यावेत यात कोणतीही उत्स्फूर्तता नाही. इथे मला वाटतं शेतकरी "हँगिंग ऑन लास्ट फिंगर" अशा कडेलोटाच्या अवस्थेत जणू लटकतो आहे आणि त्याला तातडीने खाड्कन प्रभाव करणारा चालू उताराच हवाय.. तो आदर्श समतोल उपाय असला पाहिजे हे शक्य नाही. शेतकरी उभा राहील, प्रगती करेल अन समृद्ध होईल तेव्हा तो स्त्रीपुरुष समानता, स्वातंत्र्याचा सन्मान, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि तत्सम अधिक तरल संकल्पना समजण्यासाठी योग्य स्थितीत येईल. तेव्हा सध्या या स्टेपला बायल्यागत मरु नको हे परिणामकारक असेल तर तसे असू दे. कवी, लेखक यांनी लिहिताना समतोल विचारांनीच लिहिलं पाहिजे असं नाही असं माझं मत आहे.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 12:52
कविता अथवा लेखनात असे शब्दप्रयोग, विचार एखाद्या पात्राच्या तोंडी घालणे योग्य वाटते.. कारण असे लोक (पात्रासारखे) असु शकतात .. नव्हे असतातच.. अशा प्रतिभावान पात्रयोजनेने लेखक अथवा कवी विविध भिन्न विचारधारा दाखवू शकतो.. पण जेव्हा कवी अथवा लेखक स्वतः एखादा संदेश देत असतो (जसे या कवितेत) तेव्हा हे शब्द विचार हे त्याचेच असतात.. अशावेळी अशा शब्दांची/विचारांची पूर्ण जवाबदारी घ्यावी.. अथवा ते शब्द वापरू नयेत..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 13:05
इथे कवी हे पात्र शेतकरी या पात्राला उद्देशून आवाहन करत आहे. लेखनाची शैली प्रथमवचनी किंवा थर्ड पार्टी कशीही असू शकते. म्हणजे बायल्यावाणी काय मरतोस कवी अभय म्हणे शेतकर्‍याला बांगड्या भर त्यापेक्षा त्याची बायको म्हणे त्याला वगैरे असे हेच शब्द पात्रांकडून बोलून घेतल्यासच जास्त स्वीकारार्ह ठरावे असे नव्हे. इथे कवी आणि पात्र एकाच जगात आहेत आणि इतरांना कथा सांगण्यापेक्षा त्या शेतकर्‍याशी संवादावर भर आहे.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 13:19
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात .. तेव्हा मग असं म्हणायचं नव्हतं वगैरे सारवासारव करायची नसेल तर शब्द जपूनच वापरावेत.. आणि या विषयावर भर आहे म्हणून बाकी गोष्टी वाचकांनी सांभाळून घ्याव्यात हे पटत नाही..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 13:25
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात
तृतीय किंव अन्य कोणत्याही वचनी शैलीतही ते लेखकाचेच विचार असतात. इथेही कवी हा एक पात्रच आहे हे मी अधोरेखित करु इच्छितो. हा अग्रलेख किंवा एखाद्या समितीचा शिफारस अहवाल किंवा न्यायालयाचे निकालपत्र नाही की ज्यामधे बॅलन्स साधला जावा. सारवासारवीलाच माझा विरोध आहे. जे लिहिलं त्या शब्दाच्या योग्यतेविषयी कारणमीमांसा करावी. शब्दाचा अर्थ तसा अभिप्रेत नव्हता असं नंतर म्हणणं हा योग्य डिफेन्स नव्हे हे मान्यच आहे.

गणेशा 03/02/2015 - 14:36
अतिशय परखड आणि वास्तव दर्शविणारी कविता.. सुरेख कविता म्हणावी तर ज्या भयान स्थितीबद्दल कविता आहे त्याने सुरेख पण म्हणता येत नाही. वास्तव खरेच बदलेल का हा प्रश्न आहे. हाताची बोटे सारखी नसली तरी माळेचे मणी कायम सारखेच असतात.. आणि राजकारणी हे माळेच मणीच असल्याने सारखेपणा त्यांच्यात असतोच आणि तोच येथे घातक आहे.. लिहित रहा ... वाचत आहे

गंगाधर मुटे 04/02/2015 - 11:52
@संदीप डांगे, चर्चेचे स्वागत आहे. तुम्ही म्हण्ता तशी भिती मलाही वाटली होती. मी लिहिले ते योग्य आहे याची मला खात्री आहे पण कवितेतून अर्थ बाहेर पडताना वाचकापर्यंत कसा पोचतो, याला जास्त महत्व आहे. त्यामुळे ही कविता प्रकाशित करण्यापूर्वी मी २६ लोकांकडे मेलव्दारे पाठवून त्यांची मते विचारली आणि चुकीचा तर अर्थ जाणार नाही ना, याची विचारणा केली. त्यांनी पुरेपूर समर्थन करून खोलवर पाहिले तर तसा अर्थ जाणार नाही याची ग्वाही दिली. त्यानंतरच ही कविता प्रकाशित केली. या कवितेवर अधिक सविस्तर चर्चा करायला मला आवडेल. यथावकाश मी माझे मत व्यक्त करतो.

पूर्वी, जेंव्हा असे शब्द प्रचलित झाले तेंव्हा 'लढणे' हा प्रांत पुरुषांचाच होता. ह्याला कारण निसर्गानेच पुरुषाला शारीरिक दृष्ट्या सबल आणि स्त्रीला दुर्बल बनविले आहे. ह्यावर तरी दुमत नसावे. बौद्धीक पातळीवर स्त्री-पुरुष एकच असले तरी लढण्याच्या शारीरिक पातळीवर दोघात फरक आहे. स्त्रीयांनी ह्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला तरी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाकडून राखी बांधून घेते तेंव्हा त्याने तिचे रक्षण करावे असा संकेत त्या मागे असतो. 'मुलींसारखा रडू नकोस', 'मुलींसारखा भांडू नकोस', 'घाबरतोस काय मुलींसारखा' हे आणि अशी अनेक वाक्ये कानावर पडत आम्ही लहानेचे मोठे झालो. आता काळ बदलला आहे. स्त्रीने बरीच प्रगती केली आहे हे कौतुकास्पद असले तरी नैसर्गिक फरक तसेच आहेत. त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. लचकत-मुरडत चालणारा पुरुष किती बायकांना नवरा म्हणून आवडेल? पुरुषाने कसे असावे, दिसावे, वागावे ह्याचे कांही अलिखित नियम आहेत त्या विपरीत, स्त्रीत्वाकडे झुकणारे वर्तन, दिसणे, वागणे दिसले की त्याला 'बायल्या' म्हणतात. त्यात स्त्रीयांना अपमानीत करण्याचा उद्देश नसुन पुरुषातील स्त्रीत्वाचा प्रभाव अधोरेखित करण्याचा असतो. मला तरी 'बायल्या' हा शब्द आक्षेपार्ह वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 04/02/2015 - 13:38
स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे वगैरेसाठी बायल्या म्हणणे.. आणि 'घाबरतोस काय मुलींसारखा?? मर्दासारखं वाग' या दोहोत नक्की फरक आहे.. पहिल्यात बायल्या आक्षेपार्ह नाही पण दुसर्‍यात नक्की आहे.. घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? त्याच शब्दांना चिकटून का रहा??.. जे वाटतं तेच शब्दात उतरतय याची काळजी घेतली की स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही..

In reply to by बाळ सप्रे

>>>> घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. उलट शारीरिक अक्षमतेची जाणिव असल्यामुळेच माणूस (स्त्री/पुरुष) घाबरत असतो. कितीही शूर पुरुष असला तरी सशस्त्र अणि नि:शस्त्र लढाईत नि:शस्त्र माणूस शारीरिक इजेला घाबरूनच मागे हटतो. साधे, बायका उंदराला घाबरतात त्यातही तो चावेल आणि आपल्याला इजा होईल हीच भिती असते. कुत्र्याला घाबरणारी माणसेही कुत्रा आपल्याला चावेल आणि आपल्याला शारीरिक इजा होईल हीच भिती असते. अशा हजारो उदाहरणांमधून स्वभावापेक्षा शारीरिक अक्षमताच भितीला कारणीभूत असते हे सिद्ध होते. >>>>काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? हरकत कांहीच नाही पण वास्तव स्विकारण्यात तरी काय समस्या आहे. स्त्रीयांची शारीरिक अक्षमता आजही वास्तव आहे. ते नैसर्गिकही आहे. नैसर्गिक वास्तव स्विकारण्यास नाकारणे हे वादळात वाळूत तोंड खुपसून बसणार्‍या उंटासारखे आहे. ह्यात स्त्रीयांनी अपमानीत होण्यासारखे तर अजिबात कांही नाही. इथे पुरुषाचे वर्चस्व दर्शविणे नसून स्त्री-पुरषांच्या नैसर्गिक शरीररचनेमुळे निर्माण झालेले शब्दप्रयोग आहेत. असा शब्दप्रयोग केल्याने स्त्रीया सामाजिक प्रगतीत मागे पडतील किंवा टाळल्यानेच पुढे जातील असे कांही नाही. स्त्रीयांकडूनही 'पुरुषीवृत्ती' असा सरसकट शब्दप्रयोग केला जातो. बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर अपराधातही, त्या अपराध्याला वेगळेकाढून संबोधण्याऐवजी 'बलात्कारी पुरुषीवृत्ती' असे बोलले जाते. त्यात तर गंभीर अपराधात समस्त पुरुषवर्गालाच दूषणे दिली जातात. असो. विषय भरकटू नये म्हणून इथेच थांबतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही.

In reply to by विशाल कुलकर्णी

सस्नेह 05/02/2015 - 16:29
अवमानाचा प्रश्नच नाही. 'बाई' किंवा 'बायले'पण इतके कच्चे नसते, हेच सांगायचे आहे. बाकी, धागाकर्त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे हे विशेषण वापरले आहे, हे त्यांच्या स्पष्टीकारणावरून दिसते आहे, तेव्हा वाद कशाला ?

ऋषिकेश 04/02/2015 - 14:00
ललित लेखनात किंवा कवितेत सामाजिक विधान नसून भावनांचे प्रतिबिंब असते असावे. त्या साठी लेखक कवीला त्याला योग्य वाटेल ती शब्दयोजना करू देणे आवश्यक वाटते. अललित लेखनात / एखाद्या विधानात/ भाषणात असे शब्द, भाषा कितीही अयोग्य असली (आहेच) तरी कविता, ललित लेखनात असे शब्द येणे गैर वाटत नाही.

कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... - पौरुषत्व म्हणजे लढणे आणि स्त्रीत्व म्हणजे रडणे असा जो अर्थ लावला जातो, त्यावर आक्षेप आहे. पुरुषाने लढावे आणि स्त्रीने लढू नये, स्त्रीने रडायलाच हवे आणि पुरुषाने अजिबात डोळ्यातून पाणी काढू नये, स्त्रीने घाबरावे आणि पुरुषाने घाबरू नये, असेही आग्रह धरणं चुकीचे आहे. लहानपणापासून दोघांच्याही मनावर जे बिंबवल जातं/गेलं, त्यामुळे त्यांच्यावर उगाच ओझं टाकलं जातं. एखाद्या कठीण प्रसंगात पुरुषाने रडले तर काय चुकले? परंतु रडणं हे त्याचं काम नाही, असं शिकवलं गेल्यामुळे त्याला लोकलाजेस्तव तसे करता येत नाही. त्यातून त्याचीही घुसमट होत असेल का? असाही एक प्रश्न आहे. राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा. एवढं सोडता, बाकी कविता आवडली आहेच.

In reply to by विशाखा पाटील

गवि 04/02/2015 - 14:24
राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा.
हे सर्व शतप्रतिशत बरोबर. पण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. इथे केवळ स्त्रीला दिला जाणारा कमीपणा अधोरेखित होऊ नये म्हणून "बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 14:33
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?
योग्य शब्दरचना सुचत नाही म्हणून कालबाह्य विचाराच्या शब्दरचनेला "नेटिव्ह" म्हणत किती वेळ धरुन बसणार?? योग्य शब्द सुचणे आणि वापरणे हीच तर खरी प्रतिभा..

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 14:45
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ"
यात दिलेल्या बाकी शब्दरचना अशा दिल्या अहेत की "बायल्यावाणी काय मरतोस?" हे एकद उजव वाटावं.. आणखी प्रयत्न केल्यास याहून चांगलं नक्कीच सुचेल .. पण ते 'बायल्यावाणी' खटकलं तरच !! e.g. भ्याडावानी काय मरतोस. शूरावानी मर ..

In reply to by बाळ सप्रे

गवि 04/02/2015 - 16:01
तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे स्पष्ट केलाय आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते व्यवस्थित मांडलंय. ते समजतंही आहे. तुम्ही या मताशी प्रामाणिक आहात हेही कळतंय. पण इथे मुद्दा कोणती शब्दरचना कशापेक्षा जास्त चांगली असा नाहीच. माझा मुद्दा त्याहून वेगळा आहे. इथे भ्याडासारखे किंवा कुत्र्यासारखे किंवा जनावरागत मरु नको, योद्ध्यासारखे किंवा लढवय्यासारखे किंवा वाघासारखे लढ असे अनेक प्रकारे मांडता येईल. पण लेखकाची प्रतिभा अशी आल्टरनेट रचना शोधण्यात आहे असं तुम्ही जे म्हणताय तेच मुळात मला मान्य नाहीये. समाजात लेखक जे पाहतो ते तो व्यक्त करतो. समाजात जसं पहायला त्याला आवडेल तेही व्यक्त करतो पण त्याला पहायला जे आवडेल तसं दर्शवण्यासाठी रचना बदलून सुधारणा अधोरेखित करण्यासाठी प्रचारकी वाक्यांनी तो कलाकृतीच्या उत्स्फूर्ततेला मारत नाही. सिगरेट आरोग्याला अपायकारक आहे म्हणून चित्रपटात किंवा कादंबरीतही एखाद्या आजोबांचे पात्र बिडी पिणारे न दाखवता फक्त बदामदूध पिणारेच दाखवावे म्हणजे लेखकाने अधिक प्रतिभा दाखवली असं होत नाही. इन गिव्हन कंडिशन्स, "बायल्यावानी कायले मरतं" यात जी उत्स्फूर्तता आणि वास्तवता आहे ती इतर अधिक चांगल्या भासणार्‍या पण संतुलित उत्तम शब्दरचना शोधून काढण्यात नाही असं माझं म्हणणं आहे. जेव्हा बायलेपणा म्हणजे नाकर्तेपणा ही समजूत नष्ट होईल तेव्हा त्याचं लेखनसिनेमातलं प्रतिबिंबही नष्ट होईल. समाज सुधारण्याचा मूल उद्देश ठेवून पथनाट्य आणि प्रचारकी व्हिडिओ बनवता येतील पण उत्स्फूर्त लेखन / कलाकृती नाही. तुम्ही थेट शब्दात लोकांपुढे विचार मांडण्याविषयी म्हणालात ते बरोबरच आहे. उदा. मुटेसाहेब समजा एखाद्या शेतकरीविषयक सुधारणा सुचवणार्‍या कमिटीवर असतील आणि त्यांनी त्यांच्या सरकारला दिलेल्या अहवालात /रिपोर्टात "शेतकर्‍यांनी बायकीपणा सोडावा" असा उल्लेख केला तर तो खचितच अनुचित असेल.

In reply to by गवि

बाळ सप्रे 04/02/2015 - 17:45
वर ऋशिकेशनेही म्हटल्याप्रमाणे ललित लेखन कविता आणि भाषण अथवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे अहवाल वगैरे यातील फरक आहेच.. हा दृष्टीकोन पटला पण तरीही प्रथमपुरुषी शैलीत अगदी निषेध करण्याइतक नसलतरी थोडसं खटकतच..

In reply to by गवि

साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. सहमत आहे. मुटे सरकार, पुढल्या वेळी अशा कवितेत ''अरे, लेका मानसावानी कायला मरतंय, टर्मीनेटरमधल्या त्या अर्नॉल्ड सारखं ठोकून मर'' असं करा. मग, इथे माणसाची किंमत कमी झाली असं कोणी म्हणु नये म्हणजे झालं. ;) -दिलीप बिरुटे

पैसा 04/02/2015 - 19:32
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला? येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला? त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!! कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड आला दिवस तसा... मानून घे तू गोड *** जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
हे भाग आवडले. पण लढा परिस्थितीबरोबर दिला पाहिजे. माणसांबरोबर नव्हे. बाकीची माणसं शेतकर्‍याचे शत्रू नसतात तर त्याचेच भाऊ, बहिणी, नातेवाईक असतात. यावेळी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय सोडून कवितेसंदर्भात कवितेतील शब्दयोजना आणि भाषा या इतर विषयावर चर्चा झाल्याचे पाहून आनंद झाला!

गणेशा 05/02/2015 - 15:41
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
जर एखादा शेतकरी आत्मह्त्या करणार असेन तर त्याला परावृत्त करण्यासाठी त्याच्या मनाला लागेल असे वाक्य म्हणुन कवीने वरती वाक्यरचना केली आहे, त्या शेतकर्‍याला परावृत्त करताना फक्त तोच डोळ्यासमोर ठेवुन आपल्या भाषेतील शब्द/वाक्य त्याने बोलले आहे त्यावेळेस .. इअतर समाज्/बाई/माणुस यांचा या वाक्याशी अर्थ लावणे कदाचीत विपर्यास वाटतो. मुळ कविता आणि त्याच्या अर्थापलिकडे फक्त शब्दावरुन आलेले रिप्लाय योग्य वाटत नाहित असो.

In reply to by गणेशा

हाडक्या 05/02/2015 - 23:19
+१ .. मुटेसाहेब, अगदी ओघवती रचना आहे हो. जे आपल्या मनात त्या क्षणी सुचेल ते लिहावं. वाढत्या सेंसॉरशीपचा उगी धसका वाक्यावाक्यास घेऊ लागल्यास अवघड होईल की . :)

In reply to by गंगाधर मुटे

कविता टाकल्यावर एकच प्रतिसाद लिहित जा आभाराचा. आणि त्यात काय लिहायचं ते एकदाच.... पुन्हा पुन्हा लिहित बसु नये असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 11/02/2015 - 18:26
बायल्या शब्दाबद्दल छिद्रन्वेषी होण्याचे कारण नव्हते. कितीतरी वेळा स्त्रियासुद्धा दुसर्‍या स्त्रीला फारच पुरुषी दिसत आहे! असे म्हणते..पुरुषी वागते असे म्हणतात ! बाकी भावनांओ को समझो . एवढेच म्हणायचे आहे

संदीप डांगे 11/02/2015 - 18:56
कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. जो शब्द ज्या कारणासाठी आणि ज्या भावनेने वापरला आहे ते योग्यच आहे. माझ्या मते त्या कारणाचा पाठपुरावा न करता कवीने घोळघोळ उत्तर देऊन 'आपल्या ते अपेक्षित नव्हते, मला तसे म्हणायचे नव्हते' वैगेरे छाप पलायन करू नये. कवी पेक्षा इतर सदस्यांनी योग्यप्रकारे त्या शब्दाची पाठराखण केली आहे जे अतिशय स्तुत्य आहे. माझा आक्षेप कवीच्या स्पष्टीकरणावर होता. त्यांनी ठामच राहायला हवे आपल्या कल्पनेवर आणि शब्दांच्या निवडीवर. कुणाचा आक्षेप आला म्हणून गुळमुळीत उत्तरे देऊन टाळू नये. बाकी माझे काही चुकले असल्यास दुरुस्त करावे…

कायच्या काय ! बायल्या हा शब्द कवितेत वापरला आहे त्याच अर्थाने कितीतरी काळापासून वापरला जातोय ! मुख्य म्हणजे काही हुच्च शहरी लोक सोडून शहरांत आणि सर्व खेड्यांत तो त्याच अर्थाने (सत्य परिस्थितीचे नाम अथवा भित्र्या वागणूकीचे विशेषण या अर्थाने) आजही वापरला जातोय... आणि त्यांना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. ही कविता खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याला उद्देशून असल्याने त्याला चिडवून त्याच्या अंगात विरश्रीचा संचार घडवून आणण्यासाठी अश्या खोचक आणि काहिश्या मानहानीकारक शब्दाची योजना हे केवळ कवीने घेतलेली सूट नसून कवितेची मूलभूत गरज होती. असे असताना त्या शब्दावर इतका गदारोळ आश्चर्यकारक वाटला !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 18/02/2015 - 18:16
+१ अगदी अगदी. कविता सुचल्यावर आता त्यांनी १० लोकांना दाखवली, त्या लोकांनी हो सगळे आहे ठिक म्हतल्यावर त्यांनी इथे टाकली. तरीपण खुसपट निघालेच. अजून पब्लिक करतील तर लोकांच्या भावना दुखावून त्यांच्या घरावर मोर्चेपण निघतील असं वाटंतय. ;) (जिथे तिथे सामाजिक सेंसॉरशिपचा वैताग आलेला)
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट

माणुसकीचा येता गहिवर

मंदार दिलीप जोशी ·

लहान मुले, मग ती कोणत्याही राष्ट्राची असो, अशा प्रकारे मेली म्हणून पहिलेछूट दु:खाची प्रतिक्रिया उमटणे व त्यांच्यासाठी कळवळणे हे नैसर्गिक आहे व माणुसकीला धरुन आहे. माझा आक्षेप या भावनिक प्रतिक्रियेच्या अतिरेकाला मात्र निश्चितपणे आहे. आपल्या घरातली व्यक्ती गेली तर दोन दिवसात माणूस ताळ्यावर येऊन कामाला लागतो. मात्र आज बघायला गेलं तर आठवडा झाला तरी सोशल मिडियावर जी रडारड चालू आहे ती पाहून माझे परदेशी पत्रमित्रही स्तिमित झाले आहेत. "रात्री झोप लागत नाही" काय, "जेवण जात नाही" काय, डिस्प्ले/प्रोफाईल पिक्चर काळे करणे काय, एक ना दोन असंख्य आचरटपणाचे नमूने दिसत आहेत.

या घटनेच्या दोन-तीन दिवस नंतर ISIS च्या अतिरेक्यांशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांनी १५० महिला व मुलींना ठार मारले, ही बातमी आजही कुणाच्या गावीच नाही. त्याबद्दल कुणालाही दु:खच नाही असे दिसत आहे. इराक व परिसरात अशा हत्या रोज होत आहेत, त्यात लहान कोवळी मुले देखील आहेत. येझदी नामक जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण मेणबत्त्या सोडा कुणाला पत्ताच नाही. याचे एक कारण म्हणजे आपल्याला रडारड करायला किंवा द्वेष करायला एखादं ग्लॅमरस कारण लागतं. हिटलर हे त्याचं अगदी ढळढळीत उदाहरण आहे. ज्युंच्या हत्या व द्वेष हे युरोपातल्या प्रत्येक देशात झालेले आहे, पण त्याबद्दल कुणीही फारसे लिहीताना व बोलताना दिसत नाही. तसे बोलणे गैरसोयीचे आहे हा भाग सोडा, पण शेवटी ग्लॅमराइज कोण तर हिटलरच झाला. लोकांना शिव्याशाप द्यायला एक ग्लॅमरस टार्गेट मिळाले. तर या बाबतीत बाकी सगळे विसरुन लोक पाकिस्तानात घडलेल्या गोष्टीवर गळे काढू लागले, तर ते असो.

स्वतःचे मूल गमावल्याच्या दु:खावेगात माणूस कधी कधी वाहवत जाऊन चार शब्द अधिक-उणे बोलतो हे मान्य. पण तुमचे लहानगे मूल गेलेले असताना अतिरेक्यांना शिव्याशाप देतानाही त्या अम्मी-अब्बांच्या डोस्क्यात "ही आपलीच मुले होती ना, अमेरिका किंवा भारतातली मुले तर नव्हती ना" अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात, तेव्हा हे उदाहरण (३) (अ) बरोबर किंवा वेगळे घेतल्यासही अपवादात्मक नव्हे तर प्रातिनिधिक ठरते. त्यामुळे या घटनेबाबत सुरवातीला निर्माण झालेले दु:ख व सहानुभूती नष्ट होते.

या घटनेची तूलना २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी करणार्‍यांची कीव करावीशी वाटते. तो हल्ला एका शांतताप्रिय देशावर पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. तर पेशावरच्या शाळेत झालेला हल्ला हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासूर त्यांच्यावरच उलटलेला असल्याने असली तूलना संतापजनकच नव्हे तर आचरट आणि बालीशही आहे.

लहान मुले, मग ती कोणत्याही राष्ट्राची असो, अशा प्रकारे मेली म्हणून पहिलेछूट दु:खाची प्रतिक्रिया उमटणे व त्यांच्यासाठी कळवळणे हे नैसर्गिक आहे व माणुसकीला धरुन आहे. माझा आक्षेप या भावनिक प्रतिक्रियेच्या अतिरेकाला मात्र निश्चितपणे आहे. आपल्या घरातली व्यक्ती गेली तर दोन दिवसात माणूस ताळ्यावर येऊन कामाला लागतो. मात्र आज बघायला गेलं तर आठवडा झाला तरी सोशल मिडियावर जी रडारड चालू आहे ती पाहून माझे परदेशी पत्रमित्रही स्तिमित झाले आहेत. "रात्री झोप लागत नाही" काय, "जेवण जात नाही" काय, डिस्प्ले/प्रोफाईल पिक्चर काळे करणे काय, एक ना दोन असंख्य आचरटपणाचे नमूने दिसत आहेत.

या घटनेच्या दोन-तीन दिवस नंतर ISIS च्या अतिरेक्यांशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांनी १५० महिला व मुलींना ठार मारले, ही बातमी आजही कुणाच्या गावीच नाही. त्याबद्दल कुणालाही दु:खच नाही असे दिसत आहे. इराक व परिसरात अशा हत्या रोज होत आहेत, त्यात लहान कोवळी मुले देखील आहेत. येझदी नामक जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण मेणबत्त्या सोडा कुणाला पत्ताच नाही. याचे एक कारण म्हणजे आपल्याला रडारड करायला किंवा द्वेष करायला एखादं ग्लॅमरस कारण लागतं. हिटलर हे त्याचं अगदी ढळढळीत उदाहरण आहे. ज्युंच्या हत्या व द्वेष हे युरोपातल्या प्रत्येक देशात झालेले आहे, पण त्याबद्दल कुणीही फारसे लिहीताना व बोलताना दिसत नाही. तसे बोलणे गैरसोयीचे आहे हा भाग सोडा, पण शेवटी ग्लॅमराइज कोण तर हिटलरच झाला. लोकांना शिव्याशाप द्यायला एक ग्लॅमरस टार्गेट मिळाले. तर या बाबतीत बाकी सगळे विसरुन लोक पाकिस्तानात घडलेल्या गोष्टीवर गळे काढू लागले, तर ते असो.

स्वतःचे मूल गमावल्याच्या दु:खावेगात माणूस कधी कधी वाहवत जाऊन चार शब्द अधिक-उणे बोलतो हे मान्य. पण तुमचे लहानगे मूल गेलेले असताना अतिरेक्यांना शिव्याशाप देतानाही त्या अम्मी-अब्बांच्या डोस्क्यात "ही आपलीच मुले होती ना, अमेरिका किंवा भारतातली मुले तर नव्हती ना" अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात, तेव्हा हे उदाहरण (३) (अ) बरोबर किंवा वेगळे घेतल्यासही अपवादात्मक नव्हे तर प्रातिनिधिक ठरते. त्यामुळे या घटनेबाबत सुरवातीला निर्माण झालेले दु:ख व सहानुभूती नष्ट होते.

या घटनेची तूलना २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी करणार्‍यांची कीव करावीशी वाटते. तो हल्ला एका शांतताप्रिय देशावर पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. तर पेशावरच्या शाळेत झालेला हल्ला हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासूर त्यांच्यावरच उलटलेला असल्याने असली तूलना संतापजनकच नव्हे तर आचरट आणि बालीशही आहे.
माणुसकीचा येता गहिवर आठवा त्यांचे अत्याचार लुटलेली माताभगिनींची अब्रू अन् स्वाहा केलेले घरदार युद्धामध्ये सातत्याने खाल्ली माती झाली हार मग सोडले जिहादी पिल्लू अन् सुरु जाहले अत्याचार ठेउनी जा तुमच्या बायकापोरी ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार भोसकलेले कोवळे जीव अन् माजवलेला हाहा:कार काश्मीरी शालीवर पडली आमच्याच रक्ताची लाली फार काश्मीरी जनता जाहली पाकी गोळ्यांची शिकार समाधान होईना तयांचे बॉम्बस्फोटांनी केले बेजार अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले आई-बाप अन् मित्रही फार शरीरात आजही काचा शस्त्रक्रियांनी आजही बेजार तुमच्या फुकाच्य

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे ·

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

निसर्गकन्या : लावणी

गंगाधर मुटे ·

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!
निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 10/07/2014 - 00:33
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार 10/07/2014 - 10:25
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद

ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))

In reply to by भृशुंडी

माहितगार 11/07/2014 - 08:19
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:22
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

In reply to by मराठे

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:06
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

In reply to by माहितगार

पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 11/07/2014 - 11:10
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:19
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:35
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 13/07/2014 - 20:29
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

In reply to by माहितगार

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गंगाधर मुटे 14/07/2014 - 09:40
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 14/07/2014 - 12:01
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 14/07/2014 - 09:45
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 14/07/2014 - 14:52
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!

In reply to by प्यारे१

गंगाधर मुटे 14/07/2014 - 15:13
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे 14/07/2014 - 11:26
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 14/07/2014 - 12:07
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

गंगाधर मुटे 14/07/2014 - 16:03
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

In reply to by सूड

गंगाधर मुटे 14/07/2014 - 20:27
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे 14/07/2014 - 20:37
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 15/07/2014 - 08:30
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

गंगाधर मुटे 15/07/2014 - 19:29
@ सूड, धन्यवाद. परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :) कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत. आनंद आहे. :)

In reply to by यशोधरा

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ? मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :) (पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 15/07/2014 - 22:30
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

गंगाधर मुटे 15/07/2014 - 21:57
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :) पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

In reply to by गंगाधर मुटे

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/07/2014 - 13:26
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 15/07/2014 - 22:05
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब???? नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा? -(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे 15/07/2014 - 22:07
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 15/07/2014 - 22:10
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व. चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 15/07/2014 - 22:22
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे. तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

In reply to by प्यारे१

आयुर्हित 16/07/2014 - 01:19
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते. त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना. फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 16/07/2014 - 01:50
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!! 'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी? अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा 16/07/2014 - 11:18
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का? अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?

आयुर्हित 10/07/2014 - 00:33
आजच्या या आषाढि एकादशीच्या शुभ पावन दिवशी भक्तीरसात भिजलेले "अरविंद" श्री गंगाधरजी मूटे पाहून मन तॄप्त झाले. जय हरी विठ्ठल...!जय हरी विठ्ठल...!!

माहितगार 10/07/2014 - 10:25
--/\-- जाहले आज बढीया रसपान 'अरविंदा'ने दिले आम्हा आत्मभान !! धन्यवाद

ऑफीसात चित्र दिसत नाहीये ... पण धाग्याचे नाव विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! वाचुन एका खास मिपाकराची आठवण झाली .... =))

In reply to by भृशुंडी

माहितगार 11/07/2014 - 08:19
शीर्षक मनाला साशंकीत करावयास लावत, पण ती माझ्या मनाचा मळभ आहे जो मला सतत पिणे शब्द पाहीला की नाही त्या गोष्टीची आठवण देतो ? शीर्षक भरकटलेल्या अशुद्ध मनाला आकर्षीत करून आणत आणि सन्मार्गाला नेऊन सोडत. या अर्थाने शीर्षक धक्का तंत्राचा उपयोग करत, पण ते भयानक नाही मार्मिक आहे. काव्य तंत्र आणि समीक्षेबद्दल मला काहीच कल्पना नाही. या काव्यावर काव्यातील भावात्मकते सोबत काव्यतंत्राचा प्रभाव जाणवत राहतो. काव्याच तंत्र असावयास हरकत नाही, भावोत्कटता, सोअत चपखल शब्द सुचणे एवढी असली पाहीजे की तांत्रीकता जाणवली नाही पाहीजे. अर्थात कविची अभिव्यक्त होतानाची भावोत्कटता आणि स्फूर्ती ह्यास गणितीय नियम लागू होऊ शकत नाहीत ते जुळूनच याव लागत अस कुठेतरी वाटल. (चूभु.दे.घे.) हे असूनही भरकटणार्‍या मनांना, तसेच महाराष्ट्रातील अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस लोकांकरता हे काव्य एक ऊत्तम पाठ आहे.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:22
काव्यतंत्राचा प्रभाव जाणवण्याचे कारण गीत लयीत आणणे, हे आहे. गीत गाताना शब्दांची ओढातान होनार नाही, याची काळजी घ्यावीच लागते. :)

In reply to by मराठे

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:06
अरविंद हे उपनाव मी फक्त भक्तीगितासाठीच वापरत असतो, ज्या भक्तीगीतांना सामाजिक बांधिलकी नसते. केवळ भक्तीभाव असतो. अभय हे उपनाव मी सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या आणि वैचारिक मांडणी करणार्‍या सर्व प्रकारच्या काव्यामध्ये वापरतो. भावभक्ती व सामाजिक बांधिलकी यात द्वंद निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक वाटते. :)

In reply to by माहितगार

पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल! - विंदा करंदीकर

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 11/07/2014 - 11:10
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!
कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!>>>. मस्स्स्त...! *i-m_so_happy*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:19
त्याच्या कंपणीत बसने लैच अवघड असते राव! तरीही लाखो लोकं खुशीने पायीपायी जातात हो कंपनीत बसायला. शिवाय एकदा चढली की गावे आणि नाचावे पण लागते बरं का! जमेल तुम्हाला? ;)

गंगाधर मुटे 12/07/2014 - 18:35
बिरुटे सर, ज्याला विठ्ठल कळत नाही आणि विद्यार्थीही कळत नाही, ज्याला स्वार्थ कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ज्याला चांगले कळत नाही आणि वाईटही कळत नाही, अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.

In reply to by गंगाधर मुटे

@त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/blank-expression-smiley-emoticon.png

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 13/07/2014 - 20:29
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्य
शक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्‍या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.

In reply to by माहितगार

साधच बघायच झालं तर,विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गंगाधर मुटे 14/07/2014 - 09:40
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 14/07/2014 - 12:01
मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' यांनी मांडलेला 'चराचरात विठ्ठल (इश्वर) पाहणे' हा सुद्धा भारतीय अध्यात्म विचार आहे या बाबत आपलेही दुमत असणार नाही. करता करविता सर्वकाही परमेश्वर आहे. मुलाचा दंगा, मस्ती, अट्टल खोड्या हे सर्वकाही इश्वर निर्मित मायाजालच आहे. इश्वराच्या निर्मीत कोणत्याच गोष्टीला इश्वरेतर म्हणून मी नाकारत नाही त्यातही मी निस्पृहतेने इश्वरच (इश्वरी लीला) बघतो. असा काहीसा तो 'अत्रुप्त आत्मा' निर्देशिक करु इच्छित असलेला विचार असावा असे मला वाटते.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 14/07/2014 - 09:45
खट्याळ आणि खोडकरपणा हे विठोबाचे स्वभावगूण नाहीत. फक्त तो पोरगा "काळा" आहे, एवढ्या एका कारणासाठी मास्तरला त्याच्यात विठ्ठल दिसतो!

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 14/07/2014 - 14:52
अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश कृष्ण असं आहे. कृष्णाची बायको रुक्मिणी आहे ना? हा काळा, तो काळा. खट्याळपण आणि खोड्या करणं हे कृष्णचरित्रातनं घेतलेलं आहे. कदाचित आता समीकरणं जुळतील. बाकी कीस बाई कीस चालू द्या!

In reply to by प्यारे१

गंगाधर मुटे 14/07/2014 - 15:13
अशा तर्‍हेनेच समर्थन करायचे झाले तर ही कविता विठ्ठलावर नव्हे तर येशू ख्रिस्तावर बेतलेली आहे, आणि तो बालक म्हणजे बजरंगबलीचा अंश आहे हेही सिद्ध करून दाखवता येईल. :D

In reply to by अनुप ढेरे

गंगाधर मुटे 14/07/2014 - 11:26
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.
अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 14/07/2014 - 12:07
हम्म हाही अँगल महत्वाचा आहे खासकरून अत्रुप्त आत्मा यांच्या मांडणी सोबत वाचला म्हणजे पटतो असे वाटते. मला वाटते या कवितेकडे बर्‍याच अँगलनी बघता येते किंवा आपण सर्व मिपाकरांनी पाहिले. @ बिरुटेसर, धन्यवाद, तुमच्या या कवितेस पोस्टवण्यामुळे एक चांगल्या कवितेस वाचण्याची संधी मिळाली. (मी कीस जरा जास्तच पाडला असेल तर क्षमस्व.)

गंगाधर मुटे 14/07/2014 - 16:03
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.
याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!

In reply to by सूड

गंगाधर मुटे 14/07/2014 - 20:27
@ सूड, तुम्ही एकीकडे बळजबरीने माझे तोंड दाबून धरले. शब्दबान चालवून मी पुढे लिहिणार नाही याचा बंदोबस्त केला. आता पुन्हा "जशी तुमची इच्छा!!" म्हणताय? :D माझी इच्छा तर कवितेविषयी लिहायची होती. :) शब्दबान चालविण्याऐवजी तुम्ही त्या कवितेचा सविस्तर रसग्रहण करून अर्थ उलगडून दाखवला असता तर मी आपोआपच उघडा/तोंडघशी पडलो असतो ना? त्यासाठी माझी मुस्कटदाबी करायची गरजच नव्हती! जाऊ द्या. आता तरी तुम्हीच अर्थ उलगडून दाखवा. *bye*

In reply to by गंगाधर मुटे

अनुप ढेरे 14/07/2014 - 20:37
अहो लोकांनी वर स्वतःला उमजलेले अर्थ सांगितले आहेत. तुम्हीही सांगा तुम्हाला काय उमगलं. काहीच उमगलं नसेल तर राहुद्या. आणि एकच अर्थ असेल कवितेला असही नाही. एकहून अधिक अर्थ असू शकतात.

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार 15/07/2014 - 08:30
विंदांच्या अष्टदर्शनेच्या प्रस्तावनेत कोणत्याही विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या विपर्यस्त लेखन होत नाही आहे हे दुसर्‍या समीक्षकाकडून तपासून घेण्याचे भान विंदा दाखवताना दिसतात. दुसरा मुद्दा विंदांची हि कविता कोणत्या काव्य संग्रहातून आहे कल्पना नाही पण त्यांच्या साहित्य लेखनाचा एक मोठा भाग बाल साहित्य आणि बाल कवितांचा असावा. कवितेच्या काँटॅक्स्टची आपल्याला काहीच कल्पना नाही. बर्‍याचदा कविता एखाद्या घटनेवरून सुचलेल्या असू शकतात, किंवा लहान मुलांकरता वरवर लिहिलेल्या कवितेला आपण फारच खोदतोय असे असे तर नाही ना ?

गंगाधर मुटे 15/07/2014 - 19:29
@ सूड, धन्यवाद. परत धन्यवाद एवढ्यासाठी की बरं झालं वेळीच तुम्ही माझं तोंड दाबून धरलं. नाहीतर मी लिहितच राहिलो असतो आणि मग काही प्रतिसादकांनी माझी हजामत करण्यात काहीही कसर बाकी ठेवली नसती. :) कवितेचा मध्यवर्ती अर्थ किंवा कवितेचा उलगडा कुणीच करायला तयार नाही. मात्र मिळेल तो वस्तरा घेऊन माझ्यावर तुटून पडू पाहात आहेत. आनंद आहे. :)

In reply to by यशोधरा

कवीच्या कवीतेत कवीला विचारल्याशिवाय कविता टाकणार नाही. फक्त तेवढं ”कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास” तर नाही ना असा शेरा मारु नका बॊ. मग कविता डकवेन, चालेल ना ? मुटे साहेब, अवांतराबद्दल क्षमस्व. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

छ्या.... तुम्हाला नाय कल्ला आमचा प्रतिसाद मग. :) (पहिल्या प्रतिसादात मी हसरी स्मायली टाकायला हवी होती वाटतं) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 15/07/2014 - 22:30
म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली. म्हनलं, तुमास्नी समजंल. हाय का आता? समदाच सावळा (विठूरायाचा)गोंधळ की!

गंगाधर मुटे 15/07/2014 - 21:57
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुम्हाला कविता डकवता आली पण कवितेचा अर्थ काही डकवता येत नाहीये! :) हरकत नाही, सगळ्याच सगळंच जमत्येच असं नाही. :) पुढच्या वेळेस कोणाची आणि कुठेही कविता डकवायची झाल्यास संपूर्ण अर्थासहित डकवावी, एवढे तरी माझ्यासारख्यावर उपकार करणार काय? :)

In reply to by गंगाधर मुटे

मला कविता डकवता येते पण अर्थ लागेलच हे काही सांगता येत नाही, हे खरं आहे. मी कवितेवर बोलतो म्हणजे मला कविता खूप कळते असंही नाही. मला दुसर्‍यांच्या कवितेवर आणि कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही. मला कविता अर्थासहित डकवावी वाटली तरी कवितेचा अर्थ तोच असेल हेही सांगता येणार नाही, वरील सर्व सबबीवरुन एकच सांगतो. मी यापुढे कविता डकवणार नाही. चुक झाली. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 16/07/2014 - 13:26
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.
सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्‍या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 15/07/2014 - 22:05
आखिर केहना क्या चाहते है अभयारविंद मुटे साब???? नक्की काय अर्थ असू शकेल विंदा करंदीकरांच्या कवितेचा? -(ह्यावेळी शतक होऊनच जाऊ दे!)

गंगाधर मुटे 15/07/2014 - 22:07
पंढरपूरच्या वेशीबाहेर एक छोटी शाळा आहे. सर्व मुले गोरी पण एक मुलगा कुट्ट काळा आहे. दंगा करतो, मस्ती करतो खोड्या करण्यात अट्टल आहे, न जाणो तो विठ्ठल असेल, करणार काय असे मास्तर म्हणतात. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, असा अर्थ आहे का हो कवितेचा? :)

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 15/07/2014 - 22:10
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, तुमचा वरील प्रतिसाद येण्यापूर्वीच हा प्रतिसाद मी टाकला. क्षमस्व. चर्चा लांबवण्यात हशिल नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्यारे१ 15/07/2014 - 22:22
विन्दांनी लिहीलेल्या बालकवितांमधली ही एक कविता असावी असा माझा समज आहे. तज्ज्ञ लोकांनी बॅटरी/विजेरी/मर्क्युरी/हॅलोजनची लाईट मारावी ही विनंती.

In reply to by प्यारे१

आयुर्हित 16/07/2014 - 01:19
पंढरपूरच्या "वेशीबाहेर" ह्या शब्दामुळे विंदांची कविता अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवित आहे, असे वाटते. त्याकाळी (सानेगुरुजींच्या आंदोलनाआधी)विठ्ठल मंदिरात प्रवेश करायला परवानगी नसल्याने विठ्ठलाला हात कसा लावायचा/काळ्या विद्यार्थ्याला शिक्षा कशी करायची "करणार काय" हाच प्रश्न पडलाय मास्तरांना. फक्त विठ्ठल हाच एकमेव शब्द हेच साम्य आहे, परंतू दोन्ही कविता दोन वेगळ्या आशयाच्या आहेत.

In reply to by आयुर्हित

प्यारे१ 16/07/2014 - 01:50
मुलांनो, पाहा पाहा हत्तीचा (नसलेला) पाय/शेपूट/सोंड/कान वगैरे वगैरे....!!! 'वेशीबाहेर' असलेल्या शाळेतली सगळी मुलं 'गोरी' नि एकच पोरगा काळा??????? मुळात सगळी 'गोरी' मुलं वेशीबाहेर का जातील शाळेत? जर तशी 'सगळीच' जात असतील तर ती शाळा 'वेशीबाहेर'ची कशी? अर्थात माझ्या गावची शाळा गावाबाहेर म्हणजे वेशीच्या पलिकडच्या पण पलिकडं आहे (हा *हारवडा, तो मां*वडा (हो, अजूनही हीच नावं आहेत.) मग 'वडा' (ओढा) मग शाळा) पण त्या शाळेत अलिकडची, पलिकडची, अलिकडून पलिकडची नि पलिकडून अलिकडची अशी सगळी मुलं जातात. ;)

आशिष दा 16/07/2014 - 11:18
सगळ्याच गोष्टींचं "रसग्रहण" आवश्यक असतं का? अतिशय गोड कविता आहे विंदांची. तेवढं बास नाही?
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! Pandharpur बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!

वारी

आनंदमयी ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित 05/07/2014 - 09:51
छान व मनाला भावनारी कविता. फक्त एक बदल सुचवू इच्छितो: विष्णुरूपी लीन होवून जगावे अंतास उरावे विष्णूरूप ||

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित 05/07/2014 - 09:51
छान व मनाला भावनारी कविता. फक्त एक बदल सुचवू इच्छितो: विष्णुरूपी लीन होवून जगावे अंतास उरावे विष्णूरूप ||
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी

प्रीतीची पारंबी

गंगाधर मुटे ·
प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा

लोकशाहीचा सांगावा

गंगाधर मुटे ·
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे ·

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई