मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गंगाधर मुटे ·

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले

'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

गणेशा 29/05/2015 - 10:26
अप्रतिम ... नेमकी व्यथा ... वर्षोनवर्षे शेती रीलेटेड कविता लिहिने आणि त्याचे चित्रण करणे खरेच अवघड आहे.. कोणी तरी म्हंटले होते तसे.. या लेखनीतुन उतरलेल्या एका एका वाक्याची हत्यारे झाले पाहिजेत असे वाटते...

फार म्हणजे फार म्हणजे फारच निराशावादी कविता !!! मी काय म्हणतो एकदा शेती आम्हा कॉर्पोरेट लोकांच्या हातात चालवायला द्याच ... शेती किती प्रॉफीटेबल असु शकते ते आम्ही दाखवुन देवु !

In reply to by प्रसाद गोडबोले

काळा पहाड 29/05/2015 - 12:23
तुम्हाला काय कळतंय शेतीतलं तेव्हा तुम्ही त्यांच्या धाग्यावर कॉमेंट करताय? शहरातल्या लोकांनी शेतीवर बोलायला विरोध आहे त्यांचा.

In reply to by काळा पहाड

:D आम्ही पैशाची शेती करतो :) सध्या रुअपे लावले आहेत , मागल्या वर्षी डॉलर लावले होते आणि त्या आधी एकदा रियाल लावले होते, भरघोस उत्पन्न आले , आता पुढच्या वर्षी पाऊंड किंव्वा युरो लावावेत असा विचार आहे =))

In reply to by प्रसाद गोडबोले

काळा पहाड 29/05/2015 - 12:34
रुपयात काही उत्पन्न मिळत नाही. पाऊंड हे नगदी पीक आहे. पाऊंड लावलेलं शेत ५०-५० टक्क्यानं चालवायला द्यायचं असल्यास कळवा.

In reply to by प्रसाद गोडबोले

धनावडे 30/05/2015 - 17:04
+1 आमची काही फार शेती नाही पण जी आहे ती आईच बघते आणि ती नेहमी म्हणते मनापासून कष्ट(सगळेच करतात) केलेतर शेतसरी कधी उपाशी नाही मारत ,गरजेपुरत देतेच.

आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥
हे ही खरेच आहे. एकीचे पिक कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास समर्थ असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 23/03/2015 - 11:51 शेतकरी साहित्यसंमेलन वगैरे ऐकायला ठिक आहे. काय निष्पन्न होतं हो शेतकरी संमेलनामधुन? तुमच्या लेखामधुन सरळ सरळ एंड मार्केट वाल्या शहरी लोकांना टारगेट करताय तुम्ही तर. म्हणजे शेतकर्‍याला भाव नं मिळायला शहरी लोक कसे जबाबदार त्याच्यावर एखादी जिलबी येउ द्या की आकडेवारीसहित. कारण आमच्या दृष्टीनी रोजचं अन्न-भाजीपाला जो लागतो तो आम्ही शेतकर्‍याकडे जाउन आणत नाही तर मधल्या दुकानदार-भाजीवाला आणि त्यामागच्या दलालांच्या माध्यमातुन मागवत असतो. मग आम्ही थेट जबाबदार कसे म्हणे? मग तुमच्या शेतकर्‍यांनी एकत्र येउन मधले दलाल काढा की मोडुन. का शहरी भागातल्या लोकांना शिव्या दिल्या जबाबदार धरलं की संपली तुमची जबाबदारी? जो पिकवेल तो दर ठरवेल असं का नाही करत तुम्ही मग? तुमचेच नेते आहेत ना बसलेले वरपर्यंत? ज्या शहरी लोकांना तुम्ही शिव्या घालता ना त्यांच्याच भरलेल्या करामधुन पॅकेज मिळत असतात एवढं तरी ध्यानात घ्या. तुमचा शेतकरी काही सुतासारखा सरळ वगैरे काही नसतो लै बाराची जमात असते ती. सालं कृषीकर्ज घेउन घरामधे पैसे गुंतवणारे दाखवु का शेतकरी तुम्हाला? कृषीकर्ज घ्यायचं, बुडवायचं किंवा माफी मिळवायची एवढचं फक्त माहितीये बहुतांश शेतकरी वर्गाला. तुमच्या शेतकर्‍यामधेच काही अपवाद आहेत त्यांच्याकडुन काही शिकत का नाही? वेगळ्या पद्धतीने शेती करुन पार कोरडवाहु जमिनीत सुद्धा सोनं पिकवणारे काही शेतकरी आहेत की. पण त्याला कष्टाची तयारी लागते ती आहे का तुमच्या शेतकर्‍याकडे? विष प्यायला पैसा नाही म्हणतात तुमचे शेतकरी आणि लग्नात कर्ज काढुन खार्‍या-गोडाचं गावकी जेवण घालणं शहाणपणाच आहे होय? आत्ताच्या तुमच्या त्या शरद जोशींच्या भाषणामधे सुद्धा काही ठिकाणी ब्राम्हण आणि ब्राम्हणी पद्धतीच्या लेखनाचा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आलाय. चायला वर्षानुवर्ष सत्ताधरी वर्ग कुठल्या समाजाचा आहे तो बघा जरा डोळे उघडुन म्हणावं. उठलं की ब्राम्हणाचा उद्धार करायला बसायचं हे बरं नव्हे.
ह्याला उत्तर अजुन आल/ं नाही मुटेसर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 30/05/2015 - 22:59
या प्रश्नांची उत्तर कदाचित Who is killing our farmers? या विदर्भातील शेतकरी कुटुंबातील मुलाने लिहिलेल्या ब्लॉगवर मिळतील.

गणेशा 29/05/2015 - 10:26
अप्रतिम ... नेमकी व्यथा ... वर्षोनवर्षे शेती रीलेटेड कविता लिहिने आणि त्याचे चित्रण करणे खरेच अवघड आहे.. कोणी तरी म्हंटले होते तसे.. या लेखनीतुन उतरलेल्या एका एका वाक्याची हत्यारे झाले पाहिजेत असे वाटते...

फार म्हणजे फार म्हणजे फारच निराशावादी कविता !!! मी काय म्हणतो एकदा शेती आम्हा कॉर्पोरेट लोकांच्या हातात चालवायला द्याच ... शेती किती प्रॉफीटेबल असु शकते ते आम्ही दाखवुन देवु !

In reply to by प्रसाद गोडबोले

काळा पहाड 29/05/2015 - 12:23
तुम्हाला काय कळतंय शेतीतलं तेव्हा तुम्ही त्यांच्या धाग्यावर कॉमेंट करताय? शहरातल्या लोकांनी शेतीवर बोलायला विरोध आहे त्यांचा.

In reply to by काळा पहाड

:D आम्ही पैशाची शेती करतो :) सध्या रुअपे लावले आहेत , मागल्या वर्षी डॉलर लावले होते आणि त्या आधी एकदा रियाल लावले होते, भरघोस उत्पन्न आले , आता पुढच्या वर्षी पाऊंड किंव्वा युरो लावावेत असा विचार आहे =))

In reply to by प्रसाद गोडबोले

काळा पहाड 29/05/2015 - 12:34
रुपयात काही उत्पन्न मिळत नाही. पाऊंड हे नगदी पीक आहे. पाऊंड लावलेलं शेत ५०-५० टक्क्यानं चालवायला द्यायचं असल्यास कळवा.

In reply to by प्रसाद गोडबोले

धनावडे 30/05/2015 - 17:04
+1 आमची काही फार शेती नाही पण जी आहे ती आईच बघते आणि ती नेहमी म्हणते मनापासून कष्ट(सगळेच करतात) केलेतर शेतसरी कधी उपाशी नाही मारत ,गरजेपुरत देतेच.

आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥
हे ही खरेच आहे. एकीचे पिक कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास समर्थ असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 23/03/2015 - 11:51 शेतकरी साहित्यसंमेलन वगैरे ऐकायला ठिक आहे. काय निष्पन्न होतं हो शेतकरी संमेलनामधुन? तुमच्या लेखामधुन सरळ सरळ एंड मार्केट वाल्या शहरी लोकांना टारगेट करताय तुम्ही तर. म्हणजे शेतकर्‍याला भाव नं मिळायला शहरी लोक कसे जबाबदार त्याच्यावर एखादी जिलबी येउ द्या की आकडेवारीसहित. कारण आमच्या दृष्टीनी रोजचं अन्न-भाजीपाला जो लागतो तो आम्ही शेतकर्‍याकडे जाउन आणत नाही तर मधल्या दुकानदार-भाजीवाला आणि त्यामागच्या दलालांच्या माध्यमातुन मागवत असतो. मग आम्ही थेट जबाबदार कसे म्हणे? मग तुमच्या शेतकर्‍यांनी एकत्र येउन मधले दलाल काढा की मोडुन. का शहरी भागातल्या लोकांना शिव्या दिल्या जबाबदार धरलं की संपली तुमची जबाबदारी? जो पिकवेल तो दर ठरवेल असं का नाही करत तुम्ही मग? तुमचेच नेते आहेत ना बसलेले वरपर्यंत? ज्या शहरी लोकांना तुम्ही शिव्या घालता ना त्यांच्याच भरलेल्या करामधुन पॅकेज मिळत असतात एवढं तरी ध्यानात घ्या. तुमचा शेतकरी काही सुतासारखा सरळ वगैरे काही नसतो लै बाराची जमात असते ती. सालं कृषीकर्ज घेउन घरामधे पैसे गुंतवणारे दाखवु का शेतकरी तुम्हाला? कृषीकर्ज घ्यायचं, बुडवायचं किंवा माफी मिळवायची एवढचं फक्त माहितीये बहुतांश शेतकरी वर्गाला. तुमच्या शेतकर्‍यामधेच काही अपवाद आहेत त्यांच्याकडुन काही शिकत का नाही? वेगळ्या पद्धतीने शेती करुन पार कोरडवाहु जमिनीत सुद्धा सोनं पिकवणारे काही शेतकरी आहेत की. पण त्याला कष्टाची तयारी लागते ती आहे का तुमच्या शेतकर्‍याकडे? विष प्यायला पैसा नाही म्हणतात तुमचे शेतकरी आणि लग्नात कर्ज काढुन खार्‍या-गोडाचं गावकी जेवण घालणं शहाणपणाच आहे होय? आत्ताच्या तुमच्या त्या शरद जोशींच्या भाषणामधे सुद्धा काही ठिकाणी ब्राम्हण आणि ब्राम्हणी पद्धतीच्या लेखनाचा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आलाय. चायला वर्षानुवर्ष सत्ताधरी वर्ग कुठल्या समाजाचा आहे तो बघा जरा डोळे उघडुन म्हणावं. उठलं की ब्राम्हणाचा उद्धार करायला बसायचं हे बरं नव्हे.
ह्याला उत्तर अजुन आल/ं नाही मुटेसर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे 30/05/2015 - 22:59
या प्रश्नांची उत्तर कदाचित Who is killing our farmers? या विदर्भातील शेतकरी कुटुंबातील मुलाने लिहिलेल्या ब्लॉगवर मिळतील.
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका

'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥

म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्‍यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्‍यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥

ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली

मलाही कविता सुचली

दमामि ·

खेडूत 21/05/2015 - 13:11
अतिसुंदर! अथकपणे अश्याच कविता करा! मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
तुम्हाला कधी सुचते हो कविता ?
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात … (आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )

चित्रगुप्त 21/05/2015 - 14:00
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.

तिमा 24/05/2015 - 17:06
आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.

खेडूत 21/05/2015 - 13:11
अतिसुंदर! अथकपणे अश्याच कविता करा! मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
तुम्हाला कधी सुचते हो कविता ?
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात … (आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )

चित्रगुप्त 21/05/2015 - 14:00
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.

तिमा 24/05/2015 - 17:06
आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.
मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.

चलत मुसाफिर 26/04/2015 - 23:55
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.

आयुर्हित 27/04/2015 - 00:09
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी - गंगाधर मुटे आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे.... आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!

काळा पहाड 27/04/2015 - 00:35
शेतकर्‍यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्‍यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्‍यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला

वैश्विक खाज नाही

गंगाधर मुटे ·

विवेकपटाईत 19/04/2015 - 09:56
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे? शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही विचार करावा लागेल. बाकी पप्पू शेतकर्यांची रैली करतो आहे. हरवलेला वोट बॅंक शोधतो आहे.

hitesh 20/04/2015 - 05:07
छान. मोदी सगळी जमीन अदानी अंबानीना अदा करेल असे वाटते... मग काय खाणार ?

वेल्लाभट 20/04/2015 - 17:29
काही शेर आवडले... शालेय पुस्तकांनी..... छान जमलंय पण हिंदी/उर्दू शब्द खटकले. मराठी काव्यात हिंदी किंवा उर्दू शब्दांची सरमिसळ मला व्यक्तिशः आवडत नाही.

गंगाधर मुटे 21/04/2015 - 16:03
प्रतिसादाबदल सर्वांचा आभारी आहे. @ वेल्लाभटजी, आपण रिवाज या शब्दाबद्दल बोलताय का? हा शब्द आमच्याकडे मराठीमध्ये पूर्णपणे एकजीव झाला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

बहुदा ते "अनाज" ह्या शब्दाबाबत बोलत असावेत. रिवाज हा शब्द तसा रुळलेला आहे पण मलाही अनाज हा शब्द खटकला. बाकी गझल नेहेमीप्रमाणेच उत्तम!

In reply to by कानडाऊ योगेशु

गंगाधर मुटे 21/04/2015 - 23:44
आमच्या बोलीभाषेवर हिंदीचा प्रभाव असल्याने मराठी शब्द नेमकेपणाने ओळखने आम्हाला कठीण जाते. त्यामुळे असे होते. अनाज हा मराठी शब्द नाही, हे आता कळले. खाज, बकाल, रिवाज हे शब्दसुद्धा शुद्ध मराठी आहेत की नाही, हे मला ठरवणे कठीण आहे.

विवेकपटाईत 19/04/2015 - 09:56
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे? शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही विचार करावा लागेल. बाकी पप्पू शेतकर्यांची रैली करतो आहे. हरवलेला वोट बॅंक शोधतो आहे.

hitesh 20/04/2015 - 05:07
छान. मोदी सगळी जमीन अदानी अंबानीना अदा करेल असे वाटते... मग काय खाणार ?

वेल्लाभट 20/04/2015 - 17:29
काही शेर आवडले... शालेय पुस्तकांनी..... छान जमलंय पण हिंदी/उर्दू शब्द खटकले. मराठी काव्यात हिंदी किंवा उर्दू शब्दांची सरमिसळ मला व्यक्तिशः आवडत नाही.

गंगाधर मुटे 21/04/2015 - 16:03
प्रतिसादाबदल सर्वांचा आभारी आहे. @ वेल्लाभटजी, आपण रिवाज या शब्दाबद्दल बोलताय का? हा शब्द आमच्याकडे मराठीमध्ये पूर्णपणे एकजीव झाला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

बहुदा ते "अनाज" ह्या शब्दाबाबत बोलत असावेत. रिवाज हा शब्द तसा रुळलेला आहे पण मलाही अनाज हा शब्द खटकला. बाकी गझल नेहेमीप्रमाणेच उत्तम!

In reply to by कानडाऊ योगेशु

गंगाधर मुटे 21/04/2015 - 23:44
आमच्या बोलीभाषेवर हिंदीचा प्रभाव असल्याने मराठी शब्द नेमकेपणाने ओळखने आम्हाला कठीण जाते. त्यामुळे असे होते. अनाज हा मराठी शब्द नाही, हे आता कळले. खाज, बकाल, रिवाज हे शब्दसुद्धा शुद्ध मराठी आहेत की नाही, हे मला ठरवणे कठीण आहे.

वैश्विक खाज नाही


शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला

नाऱ्या नाऱ्या

चुकलामाकला ·

In reply to by चुकलामाकला

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)

विवेकपटाईत 19/04/2015 - 10:01
लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....

In reply to by चुकलामाकला

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)

विवेकपटाईत 19/04/2015 - 10:01
लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.

नाटक वाटू नये

गंगाधर मुटे ·

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

गर्भपातल्या रानी .....!

गंगाधर मुटे ·

वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही . जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही . माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही . शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?

नगरीनिरंजन 18/03/2015 - 18:58
कविता आवडली! पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.

विवेकपटाईत 18/03/2015 - 19:53
गारपिटीचे फोटो मेलेल्या पक्ष्यांचे फोटो झोपलेल्या शेतांचे फोटो सर्वच काही फेसबुक वर मित्रांसोबत शेयर केले सांयकाळी टीवी वर घूँट घूँट पीत चहा शेकऱ्यांच्या व्यथा गटकण्या शिवाय मी काहीही केले नाही.

वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही . जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही . माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही . शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?

नगरीनिरंजन 18/03/2015 - 18:58
कविता आवडली! पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.

विवेकपटाईत 18/03/2015 - 19:53
गारपिटीचे फोटो मेलेल्या पक्ष्यांचे फोटो झोपलेल्या शेतांचे फोटो सर्वच काही फेसबुक वर मित्रांसोबत शेयर केले सांयकाळी टीवी वर घूँट घूँट पीत चहा शेकऱ्यांच्या व्यथा गटकण्या शिवाय मी काहीही केले नाही.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया

कावळा *** लकी नसतो;

चुकलामाकला ·
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो...

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

सर्वच कविता सुरेख पण त्यातही,
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
जबाब नही!!

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 05/02/2015 - 23:27
दसपट नाही तरी तेवढीच किंमत द्यावी गाई आणि बैलांनापण. तेवढे देखील पुरे.

बोका-ए-आझम 06/02/2015 - 20:04
आता समजलं! उद्या माणसं भाकड झाल्यावर त्यांना कुठल्या कसाबाकडे नेणार ते पण सांगा!

In reply to by बोका-ए-आझम

गंगाधर मुटे 08/02/2015 - 00:03
काही भाकड माणसांना सरकारी तिजोरीतून पेन्शन वगैरे असते. गायींना केव्हा पेन्शन लागू करणार ते आधी सांगा! ;)

शैलेन्द्र 08/02/2015 - 12:31
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
आपलच नाही, या गडबडीत गाईच लेकरुही उपाशीच मरत साल..

खंडेराव 24/03/2015 - 14:35
आवडली.. फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!! हे बेस्टच

सर्वच कविता सुरेख पण त्यातही,
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
जबाब नही!!

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या 05/02/2015 - 23:27
दसपट नाही तरी तेवढीच किंमत द्यावी गाई आणि बैलांनापण. तेवढे देखील पुरे.

बोका-ए-आझम 06/02/2015 - 20:04
आता समजलं! उद्या माणसं भाकड झाल्यावर त्यांना कुठल्या कसाबाकडे नेणार ते पण सांगा!

In reply to by बोका-ए-आझम

गंगाधर मुटे 08/02/2015 - 00:03
काही भाकड माणसांना सरकारी तिजोरीतून पेन्शन वगैरे असते. गायींना केव्हा पेन्शन लागू करणार ते आधी सांगा! ;)

शैलेन्द्र 08/02/2015 - 12:31
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
आपलच नाही, या गडबडीत गाईच लेकरुही उपाशीच मरत साल..

खंडेराव 24/03/2015 - 14:35
आवडली.. फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!! हे बेस्टच
गोवंशाला अभय द्या...!!

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी