मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे ·

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

परतून ये तू घरी

गंगाधर मुटे ·

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी

दोन मूठ राख

गंगाधर मुटे ·

कवितेतला विचार नकारात्मक आणि अपूर्ण वाटला. घराच्या कोणत्या तरी कोनाड्यात उलट्या टांगलेल्या काळ्या बाहूलीलाही असेच काहीसे वाटत असावे की "माझ्या मूळेच हे घर टिकून आहे, मी नसते तर....". घरमालका कडेही ती बाहूली तशीच मगृर पणे पहात असते. तसा काहीसा विचार अस्तित्व या कवितेमधे करते असे वाटले. आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सतिश गावडे 22/07/2016 - 10:15
आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय?
जरा वेगळ्या कोनातून पाहीले तर "अस्तित्व" कधी अस्तित्वहीनाचा उपहास करणार नाही असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

हम्म... हे देखिल बरोबरच आहे खरे... आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ माझे असे होते कधिकधि. पैजारबुवा,

In reply to by सतिश गावडे

नाखु 22/07/2016 - 09:53
असे म्हणून तुम्ही झुंडशाहीचे समर्थक+सहभागी ठरू शकाल अशी मला सार्थ भीती वाटते. कवीता २०१० ला खरेच अर्थवाही होती पण अता...... मिपा वारकरी शहरी नाखु

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 22/07/2016 - 10:19
मला या कवितेत लागलेले अर्थः अस्तित्व: कर्तृत्ववान, ज्याने स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा जनमानसात तयार केली आहे असा अस्तित्वहीन: कर्तृत्वहीन, स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा नाही असा

पण रूपकांचा गोंधळ होतोय का? अस्तित्वहिनाला बिनमायबापाचे लेकरू म्हणणे म्हणजे नक्की काय? कवितेचा आशय आणि एकंदरित रचना आवडलीच! Sandy

कवितेतला विचार नकारात्मक आणि अपूर्ण वाटला. घराच्या कोणत्या तरी कोनाड्यात उलट्या टांगलेल्या काळ्या बाहूलीलाही असेच काहीसे वाटत असावे की "माझ्या मूळेच हे घर टिकून आहे, मी नसते तर....". घरमालका कडेही ती बाहूली तशीच मगृर पणे पहात असते. तसा काहीसा विचार अस्तित्व या कवितेमधे करते असे वाटले. आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सतिश गावडे 22/07/2016 - 10:15
आणि तशीही अस्तित्वाने अस्तित्वहिनाचा उपहास करावा ही तर जगरहाटीच आहे, त्यात विशेष ते काय?
जरा वेगळ्या कोनातून पाहीले तर "अस्तित्व" कधी अस्तित्वहीनाचा उपहास करणार नाही असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

हम्म... हे देखिल बरोबरच आहे खरे... आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ माझे असे होते कधिकधि. पैजारबुवा,

In reply to by सतिश गावडे

नाखु 22/07/2016 - 09:53
असे म्हणून तुम्ही झुंडशाहीचे समर्थक+सहभागी ठरू शकाल अशी मला सार्थ भीती वाटते. कवीता २०१० ला खरेच अर्थवाही होती पण अता...... मिपा वारकरी शहरी नाखु

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 22/07/2016 - 10:19
मला या कवितेत लागलेले अर्थः अस्तित्व: कर्तृत्ववान, ज्याने स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा जनमानसात तयार केली आहे असा अस्तित्वहीन: कर्तृत्वहीन, स्वतःची अशी एक ओळख किंवा प्रतिमा नाही असा

पण रूपकांचा गोंधळ होतोय का? अस्तित्वहिनाला बिनमायबापाचे लेकरू म्हणणे म्हणजे नक्की काय? कवितेचा आशय आणि एकंदरित रचना आवडलीच! Sandy
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

गंगाधर मुटे ·
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

गंगाधर मुटे ·

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

गंगाधर मुटे ·

In reply to by मितभाषी

गंगाधर मुटे 17/07/2016 - 20:21
माणसाला काहीही सहज होता येते. कवी, तत्वचिंतक, पुढारी, तज्ञ वगैरे. पण संत होता येत नाही कारण त्याला शुद्ध आचरण आवश्यक असते, जे आपल्याला शक्य नसते.

झेन 18/07/2016 - 21:52
माझ्या विठ्ठलाचा | कैसा दुजाभाव गावच्याच चोरांनी | गाव चीत केलं रानातलं पाणी | उद्योगानं नेलं साखर सोडून बेण | मळी मागे लागलं धरणाचा साठा | शॉवरात गेला फोर्चुनर याची | धुतात लेकरं इथे पिण्यासाठी | मद्ययुक्त पाणी गढूळाचे धनी | होईनाका कुणी लक्ष अब्जावधी | करोडाचा धनी बाळीराज्याचे नाव | हाच खरा स्वामी ठेवूनिया कमी | शेतीमाल भाव ? घेतलीना डाळ | रु. दोनशे मोजून गावही भकास | भकास मारुती का बोलावे विठ्ठला | सुधारावी नीती इथे दारिद्र्याचे | सर्वत्र साम्राज्य जागा विकून | गुंठ्यावर माज त्याचा दिसतो आयोग | टॅक्स तोच भरी कोण राबील शेतात | बांधावर मारामारी माझा सहकार | माझा कारखाना पोर सातवी फेल | बसतो शिक्षणाच्या दुकाना गाव म्हंजे जनू | इनोसंट फार धाग्यावर धागा | जनरलायजेशन अपार जिथे तिथे माझा | छूपाच अजेंडा कधी तुका कधी विठू | दुकानी माझाच झेंडा सांगा अभयराया | झेन एवढे माज्या तुकयाने | काय केले वाकडे

In reply to by झेन

गंगाधर मुटे 18/07/2016 - 23:06
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही. एक मात्र खरं की या देशातले सारे भारतीय "मी शेतकर्‍याच्या बाजुचा आहे, शेतकरी गरीब आहे, त्याची आर्थिक स्थिती सुधारयला पाहिजे" असेच बोलतात. तुम्ही पहिल्यांदा खरंखूरं आणि तुमच्या मनातलं बोललात, याबद्दल अभिम्नंदन! पण स्वतःचे नाव लपवूनच बोललात. जरा इथे स्वतःचे खरे नाव आणि पत्ता जाहीर करा बघू. तसे झाले तर मी सर्वत्र अभिमानाने सांगेन की मनातल्कं खरंखूरं हिमतीने बोलणारा एक व्यक्ती मला गवसला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

तुम्ही शेतकऱ्यांचा कैवार घेतला आहे हे मी जाणून आहे. त्यासाठी तुम्ही कुणाकुणाचा रोषही ओढवून घेत असाल, इथे मिपावर तुमच्यामागे प्रश्न-प्रतिप्रश्नांचे भुंगे लागताना पाहिलेत मी. कुणीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने व्यवस्थेशी/परिस्थितीशी/ दैवाशी लढा देत ती मशाल सतत पेटती ठेवणं हे सर्व सर्व मान्यच. तुम्ही लिहिताही उत्तम. पेपरात वगैरे छापून येत. कुठल्या कुठल्या मासिकातूनही येत असेल. शेतकरी/ग्रामीण/वैदर्भीय साहित्य संमेलनंही तुम्ही तुमच्या कविता/गजलांनी दणाणून सोडता. त्याबद्दल तुमचे विशेष कौतुकही आहेच! पण म्हणून डोळ्यावर कातड ओढून घेणंही बरं नव्हे! तुमच्या या विधानावर मी केवळ
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही.
इतकच म्हणेन की, याचा अर्थ तुम्ही भारत सोडाच, महाराष्ट्र देखील नीट पाहिलेला नाही! शेवटी एवढीच विनंती आहे की, सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! माझे नाव संदीप भानुदास चांदणे, मोशी, पुणे - ४१२१०५ आणि हो, मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे बरंका! Sandy

In reply to by चांदणे संदीप

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:34
सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! कुठे दिली आहे सरसकटपणे लोकांना दूषणे??? हा मुद्दा वारंवार मिसळपावर का रेटला जातो, हे मलाही कळत नाही. किती वेळा या एकाच प्रश्नाचे उत्तर देत बसायचे?

In reply to by झेन

कपिलमुनी 19/07/2016 - 12:40
तुम्ही फक्त पुणे - कोल्हापूर पट्ट्यामधली शेती पाहिली अहे का ? शहराशेजारच्या गावांमध्ये फक्त गुंठामंत्री आहेत. त्याच्या पलीकडे नाहीत. मुटे एक टोक असेल तर तुमची विचारसरणी दुसरे टोक आहे .

खटपट्या 19/07/2016 - 04:47
मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण पाण्याच्या ओळी पटल्या नाहीत. शेतकर्‍याला स्वतःच्या शेतात शेततळी बांधून पाणी अडवायला कोणी रोखले नाही. धरणातून थेट शेतात पाणी आणण्यासाठी जेवढा खर्च आहे त्यापेक्षा कमी खर्चातच हे होइल. आणी धरणातून पाणी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा अशी कवने करुन काय होणार...असो.

In reply to by खटपट्या

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:39
एक साधा प्रश्न महानगरातील नागरिकही "पाणी अडवा, पाणी जिरवा" कार्यक्रम राबवतात का? पावसाचे पाणी अडवून त्यावर भागवतात का? महानगरातला नागरीक आणि गावातला नागरिक अशा दोन मनुष्यजाती निर्माण केल्या आहेत का? तसे नसेल तर एकाला एक आणि दुसर्‍याला एक अशी फूटपट्टी का वापरावी.

In reply to by गंगाधर मुटे

कपिलमुनी 19/07/2016 - 12:46
पवना धरणामधील पाण्यावर सर्वांचा हक्क असताना ते पाणी बंद जलवाहिनीतून पिंचि मनपा ला देण्याचा घाट घातला आहे. ( सध्या पण दिले जातेच) . पाणी कालव्यातून आणले तर जमीनीत मुरते आणि आजूबाजूच्या शेतांना फायदा होतो . पण बिल्डर लॉबी मुळे बंद जलवाहिनी पाहिजे. कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by गंगाधर मुटे

झेन म्हणजे संदीप चांदणे नाही. मला वाटले म्हणून मी तिथेच उपप्रतिसाद लिहिला. धन्यवाद, आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा. काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. Sandy

In reply to by चांदणे संदीप

गंगाधर मुटे 19/07/2016 - 13:44
झेन म्हणजे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. ************* सरसकटीकरण थांबवा. >>> पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा. काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. >>>> त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते. नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. >>> कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही. तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. >>> तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला.

गंगाधर मुटे 19/07/2016 - 13:49
झेन म्हणजे संदीप चांदणे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. *************
आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा.
पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा.
काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या.
त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते.
नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा.
कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही.
तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला.
तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला

नाखु 19/07/2016 - 14:09
पावसाचे पाणी जिरवणे आणि पुनर्भरण आवश्यक केले पाहिजे. (जे मगरपट्टा सिएटी व विलाज जावडेकरांच्या काही गृह्पक्ल्पात आहे)
कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.
सत्य आहे बहुतांश धरणाच्या जवळ असलेल्या गावांत त्या धरणाच्या पाण्याचा उपयोग्/विनिमय करू दिला जात नाही. कंपन्या काही प्रमाणात पाण्याचा पुनर्वापर करतात या संबधी एक उपयुक्त लिंक. नितवाचक नाखु

In reply to by मितभाषी

गंगाधर मुटे 17/07/2016 - 20:21
माणसाला काहीही सहज होता येते. कवी, तत्वचिंतक, पुढारी, तज्ञ वगैरे. पण संत होता येत नाही कारण त्याला शुद्ध आचरण आवश्यक असते, जे आपल्याला शक्य नसते.

झेन 18/07/2016 - 21:52
माझ्या विठ्ठलाचा | कैसा दुजाभाव गावच्याच चोरांनी | गाव चीत केलं रानातलं पाणी | उद्योगानं नेलं साखर सोडून बेण | मळी मागे लागलं धरणाचा साठा | शॉवरात गेला फोर्चुनर याची | धुतात लेकरं इथे पिण्यासाठी | मद्ययुक्त पाणी गढूळाचे धनी | होईनाका कुणी लक्ष अब्जावधी | करोडाचा धनी बाळीराज्याचे नाव | हाच खरा स्वामी ठेवूनिया कमी | शेतीमाल भाव ? घेतलीना डाळ | रु. दोनशे मोजून गावही भकास | भकास मारुती का बोलावे विठ्ठला | सुधारावी नीती इथे दारिद्र्याचे | सर्वत्र साम्राज्य जागा विकून | गुंठ्यावर माज त्याचा दिसतो आयोग | टॅक्स तोच भरी कोण राबील शेतात | बांधावर मारामारी माझा सहकार | माझा कारखाना पोर सातवी फेल | बसतो शिक्षणाच्या दुकाना गाव म्हंजे जनू | इनोसंट फार धाग्यावर धागा | जनरलायजेशन अपार जिथे तिथे माझा | छूपाच अजेंडा कधी तुका कधी विठू | दुकानी माझाच झेंडा सांगा अभयराया | झेन एवढे माज्या तुकयाने | काय केले वाकडे

In reply to by झेन

गंगाधर मुटे 18/07/2016 - 23:06
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही. एक मात्र खरं की या देशातले सारे भारतीय "मी शेतकर्‍याच्या बाजुचा आहे, शेतकरी गरीब आहे, त्याची आर्थिक स्थिती सुधारयला पाहिजे" असेच बोलतात. तुम्ही पहिल्यांदा खरंखूरं आणि तुमच्या मनातलं बोललात, याबद्दल अभिम्नंदन! पण स्वतःचे नाव लपवूनच बोललात. जरा इथे स्वतःचे खरे नाव आणि पत्ता जाहीर करा बघू. तसे झाले तर मी सर्वत्र अभिमानाने सांगेन की मनातल्कं खरंखूरं हिमतीने बोलणारा एक व्यक्ती मला गवसला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

तुम्ही शेतकऱ्यांचा कैवार घेतला आहे हे मी जाणून आहे. त्यासाठी तुम्ही कुणाकुणाचा रोषही ओढवून घेत असाल, इथे मिपावर तुमच्यामागे प्रश्न-प्रतिप्रश्नांचे भुंगे लागताना पाहिलेत मी. कुणीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने व्यवस्थेशी/परिस्थितीशी/ दैवाशी लढा देत ती मशाल सतत पेटती ठेवणं हे सर्व सर्व मान्यच. तुम्ही लिहिताही उत्तम. पेपरात वगैरे छापून येत. कुठल्या कुठल्या मासिकातूनही येत असेल. शेतकरी/ग्रामीण/वैदर्भीय साहित्य संमेलनंही तुम्ही तुमच्या कविता/गजलांनी दणाणून सोडता. त्याबद्दल तुमचे विशेष कौतुकही आहेच! पण म्हणून डोळ्यावर कातड ओढून घेणंही बरं नव्हे! तुमच्या या विधानावर मी केवळ
असा गाव आणि असा शेतकरी मी भारतात पाहिला नाही.
इतकच म्हणेन की, याचा अर्थ तुम्ही भारत सोडाच, महाराष्ट्र देखील नीट पाहिलेला नाही! शेवटी एवढीच विनंती आहे की, सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! माझे नाव संदीप भानुदास चांदणे, मोशी, पुणे - ४१२१०५ आणि हो, मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे बरंका! Sandy

In reply to by चांदणे संदीप

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:34
सरसकटपणे लोकांना दूषणे द्यायची थांबवा! प्लीजच! कुठे दिली आहे सरसकटपणे लोकांना दूषणे??? हा मुद्दा वारंवार मिसळपावर का रेटला जातो, हे मलाही कळत नाही. किती वेळा या एकाच प्रश्नाचे उत्तर देत बसायचे?

In reply to by झेन

कपिलमुनी 19/07/2016 - 12:40
तुम्ही फक्त पुणे - कोल्हापूर पट्ट्यामधली शेती पाहिली अहे का ? शहराशेजारच्या गावांमध्ये फक्त गुंठामंत्री आहेत. त्याच्या पलीकडे नाहीत. मुटे एक टोक असेल तर तुमची विचारसरणी दुसरे टोक आहे .

खटपट्या 19/07/2016 - 04:47
मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण पाण्याच्या ओळी पटल्या नाहीत. शेतकर्‍याला स्वतःच्या शेतात शेततळी बांधून पाणी अडवायला कोणी रोखले नाही. धरणातून थेट शेतात पाणी आणण्यासाठी जेवढा खर्च आहे त्यापेक्षा कमी खर्चातच हे होइल. आणी धरणातून पाणी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा अशी कवने करुन काय होणार...असो.

In reply to by खटपट्या

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:39
एक साधा प्रश्न महानगरातील नागरिकही "पाणी अडवा, पाणी जिरवा" कार्यक्रम राबवतात का? पावसाचे पाणी अडवून त्यावर भागवतात का? महानगरातला नागरीक आणि गावातला नागरिक अशा दोन मनुष्यजाती निर्माण केल्या आहेत का? तसे नसेल तर एकाला एक आणि दुसर्‍याला एक अशी फूटपट्टी का वापरावी.

In reply to by गंगाधर मुटे

कपिलमुनी 19/07/2016 - 12:46
पवना धरणामधील पाण्यावर सर्वांचा हक्क असताना ते पाणी बंद जलवाहिनीतून पिंचि मनपा ला देण्याचा घाट घातला आहे. ( सध्या पण दिले जातेच) . पाणी कालव्यातून आणले तर जमीनीत मुरते आणि आजूबाजूच्या शेतांना फायदा होतो . पण बिल्डर लॉबी मुळे बंद जलवाहिनी पाहिजे. कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by गंगाधर मुटे

झेन म्हणजे संदीप चांदणे नाही. मला वाटले म्हणून मी तिथेच उपप्रतिसाद लिहिला. धन्यवाद, आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा. काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. Sandy

In reply to by चांदणे संदीप

गंगाधर मुटे 19/07/2016 - 13:44
झेन म्हणजे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. ************* सरसकटीकरण थांबवा. >>> पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा. काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या. >>>> त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते. नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा. >>> कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही. तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला. >>> तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला.

गंगाधर मुटे 19/07/2016 - 13:49
झेन म्हणजे संदीप चांदणे नव्हे तर पत्ता सांगण्याची काय गरज होती. स्वतःचे नाव लपवून बोलणे आणि आपल्या अस्तित्वाच्या साक्षीने काय फरक असतो, हे तुम्हाला नाही कळायच. अज्ञात गुन्हेगारानाने केलेले गुन्हेही तुम्ही स्विकारण्याचे धैर्य दाखवणार का? माझ्यासोबत दाखवलेले धैर्य कायद्याला आणि पोलिसांनाही दाखवणार का? उत्तर होय असेल आज उत्तर देऊ नका. जेव्हा प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवाल, तेव्हा उत्तर द्या. मी संयम बाळगू शकातो. *************
आता माझ्या विनंतीकडेही लक्ष द्या. सरसकटीकरण थांबवा.
पुन्हा तेच. सरसकटीकरणचा अर्थ समजून घ्या. स्वतःला अर्थ समजला तरच मला सांगा.
काही शेतकरी जसे पिचलेले आहेत तसेच काही नोकरदार, कर्मचारीवर्ग, शहरात राहणारे, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणारेही परिस्थितीने त्रासलेले असू शकतात हे कधीतरी तुमच्या काव्यातून दिसूद्या.
त्याविषयी तुम्ही लिहा. मला जे लिहिता येते तेच लिहू शकता. काव्य करणे म्हणजे "सांगकामे उद्योग करणे" नसते.
नेहमी सारे जगच शेतकऱ्याच्या जिवावर उठलेत हे चित्रण थांबवा.
कवितेचे अर्थ आणि भावार्थ समजून शिका. जे कविने लिहिलेच नाही तसा अर्थ काढण्याची ग्रहनक्षमता उपयोगाची नाही.
तुमच्या बघण्यात नसेल तर माझ्या गावात या मी शेतकऱ्यांची आणखीही एक दुसरी बाजू जी तुम्ही दुर्लक्षित आहात ती दाखवतो तुम्हाला.
तुमचे गाव भारतात नाही का? चंद्रावर वगैरे आहे का? भारतातली सारी गावे बहुधा सारखीच भासतात, असे मला दिसले म्हणून हा प्रश्न केला

नाखु 19/07/2016 - 14:09
पावसाचे पाणी जिरवणे आणि पुनर्भरण आवश्यक केले पाहिजे. (जे मगरपट्टा सिएटी व विलाज जावडेकरांच्या काही गृह्पक्ल्पात आहे)
कासारसाई धरणामधून कोलते पाटीलसाठी सेपरेट जलवाहिनी आहे. अशा टाउनशिपमधे प्रतिडोई पाणी वापर प्रचंड आहे. तेच पाणी जवळच्या खेड्यांमधे दिला जात नाही. पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा वाटप समान व्हावा अशी अपेक्षा आहे.
सत्य आहे बहुतांश धरणाच्या जवळ असलेल्या गावांत त्या धरणाच्या पाण्याचा उपयोग्/विनिमय करू दिला जात नाही. कंपन्या काही प्रमाणात पाण्याचा पुनर्वापर करतात या संबधी एक उपयुक्त लिंक. नितवाचक नाखु
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

गंगाधर मुटे ·
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे ·
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

खेकडा

सुरवंट ·
कुजबुजणारे कोणी असतात कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात दुनियेच्या या उकिरड्यावर वळवळणारे कोणी किडे असतात अरे जा शब्दांनीच मारतो तुला नंगे फकीरसुध्दा *जडे असतात काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात विश्वाचा परित्याग केलास तू पण फुटलेला एक बुडबुडा तू ऐकतो आहेस ना महाराजा या आदिम रचनेचा खेकडा तू