मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल

कपिलमुनी ·

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

Bhakti ·

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

आव्वाज आव्वाज..

आजी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

युयुत्सु ·

युयुत्सु 13/05/2025 - 12:31
आज शरद पवार यांच्या तोंडी छापून आलेले विधान (अमेरीकेची मदत घ्यायची काय गरज? -म०टा०) केवळ संतापजनक नाही तर सैन्यदलांच्या कामगिरीचा अपमान करणारे आहे. या गृहस्थांनी काश्मिरप्रश्नावर स्वत: संरक्षण मंत्री असताना कोणतीही ठोस पवले उचललेली नाहीत.

युयुत्सु 13/05/2025 - 12:40
सरकारचे समझौता करून सरकारचे चुकले असे ज्यांना वाटते त्यांनी clausewitz याचे ऑन वॉर आणि सन त्सु याचे द आर्ट ऑफ वॉर ही पुस्तके १ल्या कव्हर पासून शेवटच्या कव्हर पर्यंत वाचावी आणि मग मतप्रदर्शन करावे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 13/05/2025 - 13:22
तसा फिल येणे स्वाभाविक आहे पण देश कसा चालवला जातो हे मला बर्‍यापै़की जवळून बघायला मिळाले आहे. कोणत्याही आक्रमक भूमिकेत आपले नुकसान कमीतकमी ठेवणे शहाणपणाचे आहे. धाडसी निर्णय घेतल्यावर जनता कशी उलट्या बोंबा मारते ते नोटबंदीच्या वेळेला बघायला मिळाले.

कंजूस 13/05/2025 - 13:16
१.जगात अगोदरच दोन युद्धे प्रलंबित आहेत. २. ट्रंपने पूर्वीच पाकिस्तानची मदत थांबवली होती. ३. आइएमएफमध्ये इतर देशही पुंजी लावतात आणि मग त्यातून कर्ज दिले जाते. ४. त्या कर्जाचे वितरण करायचे का नाही यावर विचार केला जाईल असे ट्रंपने पाकला सांगितल्यावर पाकने शस्त्र संधीच्या वार्ता सुरू केल्या. ५. पाकच्या विनंतीला मान देऊन किती टक्के आणि कोणत्या अटींवर संधी करायची ते भारताच्या अधिकारात आहे. बघू पुढे काय होते. यावर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. इंदिरा गांधी बऱ्याच होत्या असे कॉन्ग्रेसने म्हटले आहे.परंतू आता बांगला देश भारताला कसा भारी पडत आहे, वाकुल्या दाखवत आहे ते आपण पाहतोच आहोत.

शस्त्र संधी? नंतर बहुतेक लोकं नाराज आहेत. ह्या माघे मीडियाने वाढवलेल्या अवास्तव अपेक्षा कारण असू शकेल का? म्हणजे ८ मेच्या रात्री आपण इस्लामबादवर तिरंगा फडकावणार होतो, त्यामानाणे अतिरेक्याच्या नऊ अड्डयावर आणि पाकिस्तानचे नऊ दहा एअर बेस उद्वस्थ केले म्हणजे त्यामानाने फारच मामुली गोष्ट. युद्धात कांय धडा घायचा तो आपली आर्मी घेईलच पण सरकारने मात्र आपल्या मीडियावर कारवाई केलीच पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर मात्र आपलं लॉन्ग टर्म मध्ये फार मोठं नुकसान होणार आहे.जगताला एकही देश आणि आपले नागरिक सुद्धा आपल्या मीडियाला सिरिअसली घेत नाहीत किंवा घेणार नाहीत.

मारवा 13/05/2025 - 15:37
मोठ्या मोठ्या शहरात शंभर सव्वाशे माणसे मारल्यावर. जो महाभयानक हल्ला मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानवर सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात लढवलेला होता. तेव्हा त्यांनी जे हल्ले केलेले होते ते.थेट पाकिस्तानचेही बाहेर जाऊन थेट अफगाणिस्तान पर्यंत धडकत होते. त्याकवेळेस जितके आतंकवादी तळ पाकिस्तनांचे उध्वस्त केले होते ती निव्वळ ऐतिहासिक अशी कामगिरी होती. आजही पाकिस्तानी लोकांमध्ये सोनिया आणि मनमोहन या नावांची दहशत 2008 च्या हल्ल्यामुळे बसलेली आहे. तेव्हा चीन आणि अमेरिका मनमोहन यांच्या इतक्या भयानक दबावात होते की युद्ध थांबेपर्यंत त्यांनी चक्क विपश्यना आणि ध्यानधारणा करत मौन बाळगले होते.

In reply to by मारवा

बाय द वे, मा.पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी कामगिरी केली त्यामुळे आपण खुश असाल ना ? की नाही. -दिलीप बिरुटे

मी भाजपा समर्थक असलो तरी मोदींची थेट भाषणे पाहत नाही. ती एकंदरीत रटाळ असतात. त्यापेक्षा मला अमित शहा यांची रोखठोक आणि टू द पॉईंट शैली आवडते.

In reply to by धर्मराजमुटके

सोत्रि 14/05/2025 - 07:01
टू द पॉईंट!! - (पॅाईंटेड) सोकाजी

ट्रम्प ह्यांनी जे वक्तव्य केले त्यातून पडद्यामागे काय घडले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. विधान १- आम्हाला भारताबरोबर खूप व्यापार करायचा आहे. विधान २- आम्हाला पाकिस्तानबरोबरही खूप व्यापार करायचा आहे. "I said let’s do some trade," Trump said Trump said he had offered trade incentives to both New Delhi and Islamabad to de-escalate tensions. पुन्हा ट्रम्प तात्यांनी दाखवुन दिले - की मला दोन्ही देश सारखेच आहेत. आता हे वक्तव्य जर खोटे आहे तर भारत/पाकिस्तानतर्फे काही खुलासा आला का? "की ट्रम्प खोटे बोलत आहेत? की नेहमीप्रमाणे समर्थक म्हणणार- "मोदींनी कशाला खुलासा करायचा? ट्रम्प वाट्टेल ते बोलतील" किती जवान मारले गेले, किती जखमी झाले ह्याची माहिती आता तरी मिळू शकेल का? https://economictimes.indiatimes.com/news/india/i-said-lets-do-some-trade-trump-reaffirms-claim-of-brokering-india-pakistan-military-truce/articleshow/121144312.cms?from=mdr

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 14/05/2025 - 16:36
सौ० कुरसुंदीकर आपण फारच "उथळपणे" या घटनांचे विश्लेषण करत आहात. मला स्वतःला पुढील विश्लेषण जास्त वास्तववादी वाटते. https://www.youtube.com/watch?v=vNbjwnNdEGM

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही भारत पाकिस्तानला धडा शिकवणार होता(निदान तशी अपेक्षा होती). ट्रम्प ह्यांनी मध्यस्थी केली(व्यापार वाढवुया म्हणून) असे ते म्हणतात. मग युद्धबंदी झाली. म्हणजे व्यापार वाढणार म्हणून भारताने अमेरिकेला होकार दिला असाच अर्थ निघतो ना? आणि "पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की ऑपरेशन सिंदूरने नक्की काय साधले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.
तसे पाकिस्तानी अधिकारी असे बरेच काही बोलत असतात. इतका मार खाऊनही आम्हीच जिंकलो असा दावाही ते करत आहेतच. म्हणून लगेच असल्या बाष्कळ दाव्यांची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत बसायचे का? जर आपण नुसत्या पीओकेमध्येच नाही तर पंजाबमध्ये पण बिनबोभाट हल्ले करू शकत असू आणि पाकड्यांचे १०-१२ हवाईतळ उध्वस्त करू शकत असू तर ते ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी फलित मानायचे की नाही? आपले सैन्य काय बोलत आहे त्यावर विश्वास ठेवायचा नाही पण कुठचातरी वायझेड पाकडा लष्करी अधिकारी काहीतरी बरळला म्हणून आपल्याच सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे- हो की नाही माई?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने स्पष्ट सांगितलंय की अमेरेकीने कोणताही माध्यस्थीचा role play केला नाही आणि मान्यही नाही. मोदींनी पण घटनाक्रम भाषणात सांगितला आहे. पण ट्रम्पच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना आहे हे मान्य कराव लागेल.

In reply to by युयुत्सु

२६-११ चा हल्ला झाला होता तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता. इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार? काँग्रेसचा राजा आज सत्तेवर असता तर भाजपावाल्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता की नाही?

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 16/05/2025 - 16:53
कुठले युध्द? मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा सामना केला नाही. कुणीही प्रश्नच विचारू नये असा सुरक्षित किल्ला त्यांना लाभला आहे. दुसरे म्हणजे त्यांनी काहिही केले तरी त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लक्षावधी लोक त्यांनी तयार केले आहेत. उदा. जातनिहाय जनगणनेला केलेला विरोध पूर्ण १८० अंशात मत बदलून समर्थन केले, तरी समर्थक ब्र ही काढत नाहीत, नव्हे आता हेच कसे बरोबर हे सांगत आहेत्त. एवढ्या मोठ्या संखेने इतके एकनिष्ठ (स्वत:चा विचार नसलेले) समर्थक इतर कोणत्याही नेत्याला लाभले नव्हते. कसले युध्द?

युयुत्सु 14/05/2025 - 19:12
इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?> सर्व माहिती यथावकाश (युद्ध थांबल्यावर) बाहेर येतेच, इतकंच आत्ता सांगू शकतो.

युयुत्सु 14/05/2025 - 19:15
तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.> मला संदर्भ कळला नाही. कृपया स्पष्ट्/नि:संदिग्ध लिहील्यास आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजणे सोपे जाईल.

युयुत्सु 13/05/2025 - 12:31
आज शरद पवार यांच्या तोंडी छापून आलेले विधान (अमेरीकेची मदत घ्यायची काय गरज? -म०टा०) केवळ संतापजनक नाही तर सैन्यदलांच्या कामगिरीचा अपमान करणारे आहे. या गृहस्थांनी काश्मिरप्रश्नावर स्वत: संरक्षण मंत्री असताना कोणतीही ठोस पवले उचललेली नाहीत.

युयुत्सु 13/05/2025 - 12:40
सरकारचे समझौता करून सरकारचे चुकले असे ज्यांना वाटते त्यांनी clausewitz याचे ऑन वॉर आणि सन त्सु याचे द आर्ट ऑफ वॉर ही पुस्तके १ल्या कव्हर पासून शेवटच्या कव्हर पर्यंत वाचावी आणि मग मतप्रदर्शन करावे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 13/05/2025 - 13:22
तसा फिल येणे स्वाभाविक आहे पण देश कसा चालवला जातो हे मला बर्‍यापै़की जवळून बघायला मिळाले आहे. कोणत्याही आक्रमक भूमिकेत आपले नुकसान कमीतकमी ठेवणे शहाणपणाचे आहे. धाडसी निर्णय घेतल्यावर जनता कशी उलट्या बोंबा मारते ते नोटबंदीच्या वेळेला बघायला मिळाले.

कंजूस 13/05/2025 - 13:16
१.जगात अगोदरच दोन युद्धे प्रलंबित आहेत. २. ट्रंपने पूर्वीच पाकिस्तानची मदत थांबवली होती. ३. आइएमएफमध्ये इतर देशही पुंजी लावतात आणि मग त्यातून कर्ज दिले जाते. ४. त्या कर्जाचे वितरण करायचे का नाही यावर विचार केला जाईल असे ट्रंपने पाकला सांगितल्यावर पाकने शस्त्र संधीच्या वार्ता सुरू केल्या. ५. पाकच्या विनंतीला मान देऊन किती टक्के आणि कोणत्या अटींवर संधी करायची ते भारताच्या अधिकारात आहे. बघू पुढे काय होते. यावर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. इंदिरा गांधी बऱ्याच होत्या असे कॉन्ग्रेसने म्हटले आहे.परंतू आता बांगला देश भारताला कसा भारी पडत आहे, वाकुल्या दाखवत आहे ते आपण पाहतोच आहोत.

शस्त्र संधी? नंतर बहुतेक लोकं नाराज आहेत. ह्या माघे मीडियाने वाढवलेल्या अवास्तव अपेक्षा कारण असू शकेल का? म्हणजे ८ मेच्या रात्री आपण इस्लामबादवर तिरंगा फडकावणार होतो, त्यामानाणे अतिरेक्याच्या नऊ अड्डयावर आणि पाकिस्तानचे नऊ दहा एअर बेस उद्वस्थ केले म्हणजे त्यामानाने फारच मामुली गोष्ट. युद्धात कांय धडा घायचा तो आपली आर्मी घेईलच पण सरकारने मात्र आपल्या मीडियावर कारवाई केलीच पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर मात्र आपलं लॉन्ग टर्म मध्ये फार मोठं नुकसान होणार आहे.जगताला एकही देश आणि आपले नागरिक सुद्धा आपल्या मीडियाला सिरिअसली घेत नाहीत किंवा घेणार नाहीत.

मारवा 13/05/2025 - 15:37
मोठ्या मोठ्या शहरात शंभर सव्वाशे माणसे मारल्यावर. जो महाभयानक हल्ला मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानवर सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात लढवलेला होता. तेव्हा त्यांनी जे हल्ले केलेले होते ते.थेट पाकिस्तानचेही बाहेर जाऊन थेट अफगाणिस्तान पर्यंत धडकत होते. त्याकवेळेस जितके आतंकवादी तळ पाकिस्तनांचे उध्वस्त केले होते ती निव्वळ ऐतिहासिक अशी कामगिरी होती. आजही पाकिस्तानी लोकांमध्ये सोनिया आणि मनमोहन या नावांची दहशत 2008 च्या हल्ल्यामुळे बसलेली आहे. तेव्हा चीन आणि अमेरिका मनमोहन यांच्या इतक्या भयानक दबावात होते की युद्ध थांबेपर्यंत त्यांनी चक्क विपश्यना आणि ध्यानधारणा करत मौन बाळगले होते.

In reply to by मारवा

बाय द वे, मा.पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी कामगिरी केली त्यामुळे आपण खुश असाल ना ? की नाही. -दिलीप बिरुटे

मी भाजपा समर्थक असलो तरी मोदींची थेट भाषणे पाहत नाही. ती एकंदरीत रटाळ असतात. त्यापेक्षा मला अमित शहा यांची रोखठोक आणि टू द पॉईंट शैली आवडते.

In reply to by धर्मराजमुटके

सोत्रि 14/05/2025 - 07:01
टू द पॉईंट!! - (पॅाईंटेड) सोकाजी

ट्रम्प ह्यांनी जे वक्तव्य केले त्यातून पडद्यामागे काय घडले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. विधान १- आम्हाला भारताबरोबर खूप व्यापार करायचा आहे. विधान २- आम्हाला पाकिस्तानबरोबरही खूप व्यापार करायचा आहे. "I said let’s do some trade," Trump said Trump said he had offered trade incentives to both New Delhi and Islamabad to de-escalate tensions. पुन्हा ट्रम्प तात्यांनी दाखवुन दिले - की मला दोन्ही देश सारखेच आहेत. आता हे वक्तव्य जर खोटे आहे तर भारत/पाकिस्तानतर्फे काही खुलासा आला का? "की ट्रम्प खोटे बोलत आहेत? की नेहमीप्रमाणे समर्थक म्हणणार- "मोदींनी कशाला खुलासा करायचा? ट्रम्प वाट्टेल ते बोलतील" किती जवान मारले गेले, किती जखमी झाले ह्याची माहिती आता तरी मिळू शकेल का? https://economictimes.indiatimes.com/news/india/i-said-lets-do-some-trade-trump-reaffirms-claim-of-brokering-india-pakistan-military-truce/articleshow/121144312.cms?from=mdr

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 14/05/2025 - 16:36
सौ० कुरसुंदीकर आपण फारच "उथळपणे" या घटनांचे विश्लेषण करत आहात. मला स्वतःला पुढील विश्लेषण जास्त वास्तववादी वाटते. https://www.youtube.com/watch?v=vNbjwnNdEGM

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही भारत पाकिस्तानला धडा शिकवणार होता(निदान तशी अपेक्षा होती). ट्रम्प ह्यांनी मध्यस्थी केली(व्यापार वाढवुया म्हणून) असे ते म्हणतात. मग युद्धबंदी झाली. म्हणजे व्यापार वाढणार म्हणून भारताने अमेरिकेला होकार दिला असाच अर्थ निघतो ना? आणि "पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की ऑपरेशन सिंदूरने नक्की काय साधले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.
तसे पाकिस्तानी अधिकारी असे बरेच काही बोलत असतात. इतका मार खाऊनही आम्हीच जिंकलो असा दावाही ते करत आहेतच. म्हणून लगेच असल्या बाष्कळ दाव्यांची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत बसायचे का? जर आपण नुसत्या पीओकेमध्येच नाही तर पंजाबमध्ये पण बिनबोभाट हल्ले करू शकत असू आणि पाकड्यांचे १०-१२ हवाईतळ उध्वस्त करू शकत असू तर ते ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी फलित मानायचे की नाही? आपले सैन्य काय बोलत आहे त्यावर विश्वास ठेवायचा नाही पण कुठचातरी वायझेड पाकडा लष्करी अधिकारी काहीतरी बरळला म्हणून आपल्याच सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे- हो की नाही माई?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने स्पष्ट सांगितलंय की अमेरेकीने कोणताही माध्यस्थीचा role play केला नाही आणि मान्यही नाही. मोदींनी पण घटनाक्रम भाषणात सांगितला आहे. पण ट्रम्पच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना आहे हे मान्य कराव लागेल.

In reply to by युयुत्सु

२६-११ चा हल्ला झाला होता तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता. इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार? काँग्रेसचा राजा आज सत्तेवर असता तर भाजपावाल्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता की नाही?

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 16/05/2025 - 16:53
कुठले युध्द? मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा सामना केला नाही. कुणीही प्रश्नच विचारू नये असा सुरक्षित किल्ला त्यांना लाभला आहे. दुसरे म्हणजे त्यांनी काहिही केले तरी त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लक्षावधी लोक त्यांनी तयार केले आहेत. उदा. जातनिहाय जनगणनेला केलेला विरोध पूर्ण १८० अंशात मत बदलून समर्थन केले, तरी समर्थक ब्र ही काढत नाहीत, नव्हे आता हेच कसे बरोबर हे सांगत आहेत्त. एवढ्या मोठ्या संखेने इतके एकनिष्ठ (स्वत:चा विचार नसलेले) समर्थक इतर कोणत्याही नेत्याला लाभले नव्हते. कसले युध्द?

युयुत्सु 14/05/2025 - 19:12
इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?> सर्व माहिती यथावकाश (युद्ध थांबल्यावर) बाहेर येतेच, इतकंच आत्ता सांगू शकतो.

युयुत्सु 14/05/2025 - 19:15
तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.> मला संदर्भ कळला नाही. कृपया स्पष्ट्/नि:संदिग्ध लिहील्यास आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजणे सोपे जाईल.
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.

तीट

अनन्त्_यात्री ·

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

आजीच्या घरातली गंमत

लाल गेंडा ·
एक चिमणी, दोन चिमणी, तीन चिमण्या आल्या दारी, पटापटा चोचीमध्ये, धान्य घेऊन गेल्या घरी ।। आजी म्हणाली चिमणी बाई, आज का ग तुझी घाई ?, चिमणी म्हणाली टाकून दाणा, आज जायचयं एका लग्नाला ।। घरी जाते, नाश्ता करते, घालते पोरांना ही जेवायला, पोरांची नाटकं रोज नवी, कशी पुरवावी सांगा मजला? ।। आजी म्हणाली खरंए बाई, खाण्याची नाटकं नवी नाही, तुला उद्या देईन पोळी पोरांना दे करून गोळी ।। तिकडून आली आजीची नात, रोजचं नवं गाणं गात, आश्चर्याने आजीला म्हणते कशी, चिमणीची भाषा कळते कशी?

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

शशिकांत ओक ·

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

मनी छंद गुलकंद

विअर्ड विक्स ·
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

The Killers

भागो ·
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे. हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला.

(ढू आय डी)

कर्नलतपस्वी ·
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.