मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गवळण

रामदास ·

मिसळपाव Mon, 06/02/2025 - 19:55
रामदासकाका, तुमचं लेखन काही वर्ष झाली, वाचायला मिळत नाहीये. त्यामुळे आमचीपण अवस्था अशीच काहीशी झालेली आहे!! आशा करतो की तुम्ही पुन्हा लिहीते व्हाल. तुमच्या लेखनामुळे दोन घटका सुखाच्या जातात. असो. आय होप की ठीक आहात, खुशाल आहात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

मिसळपाव Mon, 06/02/2025 - 19:55
रामदासकाका, तुमचं लेखन काही वर्ष झाली, वाचायला मिळत नाहीये. त्यामुळे आमचीपण अवस्था अशीच काहीशी झालेली आहे!! आशा करतो की तुम्ही पुन्हा लिहीते व्हाल. तुमच्या लेखनामुळे दोन घटका सुखाच्या जातात. असो. आय होप की ठीक आहात, खुशाल आहात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
लेखनविषय:
शिणवतो मजला छंद मनाचा काही सुचेना काम रे, हरि वाजवी वाजवी .... वेणू वाजवी वाजवी.. मन रिझवी रिझवी .. माझे रे....॥ कशी सोडवू जीवास माझ्या झाली मजला बाधा, कधी रुक्मिणी कधी भामिनी मध्यरात्री मी राधा हरवून गेले मीच मला मी दे आता आधार रे ॥ हरि वाजवी वाजवी ....।ध्रु। धडधड होते उरात माझ्या अंगी भासे कणकण अशी भुलावण,कशी लागली विसरून गेले मंथन या तीरावर कशी हरवले विसरून गेले मी पण हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।

समाधी....

मंदार कात्रे ·

सस्नेह Mon, 06/02/2025 - 18:56
ही कल्पित कथा आहे की काही ऐकीव गोष्टींवर आधारित आहे ?

सस्नेह Mon, 06/02/2025 - 18:56
ही कल्पित कथा आहे की काही ऐकीव गोष्टींवर आधारित आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
.. 45 सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता. हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला.

सुट्टी

माहितगार ·
लेखनविषय:
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

माझा साक्षात्कारी हृदयरोग (ऐसी अक्षरे -२७)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

Bhakti Sun, 06/01/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु Sun, 06/01/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Tue, 06/24/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर Sat, 05/31/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस Sat, 05/31/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Sun, 06/01/2025 - 11:43
40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस Sat, 05/31/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 05/31/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि Mon, 06/02/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत Mon, 06/02/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Sun, 06/01/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु Sun, 06/01/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti Tue, 06/24/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर Sat, 05/31/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस Sat, 05/31/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

कानडाऊ योगेशु Sun, 06/01/2025 - 11:43
40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस Sat, 05/31/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 05/31/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि Mon, 06/02/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत Mon, 06/02/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.
लेखनविषय:
माझा साक्षात्कारी हृदयरोग डॉ.

बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे.

मागवणे

बाजीगर ·

मारवा गुरुवार, 05/29/2025 - 22:22
ऍड. विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. व्यवस्था समजून घ्या. प्रत्येक आरोपी ला बाजू मांडण्याचा अधिकारी व्यवस्थेने दिलेला आहे. त्या वकिलाला आरोपींची बाजू मांडण्याचा अधिकारी आहे. तो ते दोघे आरोपी आणि वकील वापरत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकणे भाग आहे. न्यायालय ते करत आहे. त्या वकिलाला करणाऱ्याला मी बक्षीस देईल असे रोहिणी खडसे म्हणाल्या ही चुकीचे आहे. असे करून काहीही साध्य होणार नाही हे सर्व निरर्थक आहे. त्यांना आरोपीच्या वकिलाना प्रत्यारोप करण्यापासून थांबवणे देखील शक्य नाही. हे कितीही संताप झाला वाईट वाटले तरी याला नाईलाज आहे कारण ही व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि यात ही असे असे अधिकारी दिलेले आहेत. Procedure दिलेली आहे. ही व्यवस्था, ही संविधान, हा आरोपीचा अधिकार, हा वकिलाचा अधिकार ,ही दोन्ही बाजू ऐकणे, हे सर्व सर्व अत्यावश्यक असे आहे एका परिपूर्ण व्यवस्थेसाठी. याचा त्रास होणे, दुःख होणे ,ही सर्व समजू शकतो पण व्यापक दृष्टिकोनातून या सर्वच बाबी आवश्यक आहेत. याला खरोखर नाईलाज आहे. कोणाचीही बाजू इथे घेत नाहीये कृपया संविधान आणि व्यवस्थेचे भानानी जाणीव ठेवा इतकेच म्हणणे आहे. तिला पायदळी तुडवण्यात काहीच अर्थ नाही आहे ते असे आहे याहुन उत्तम व्यवस्था जोवर येत नाही तोवर आहे त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातच सर्वांचे व्यापक हित आहे.

In reply to by मारवा

सुक्या गुरुवार, 05/29/2025 - 23:31
असहमत!! केवळ काहीतरी प्रतीवाद करायचा म्हणुन एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे याला व्यवस्थेचा भाग म्हणुन पळवाट काढता येत नाही. ही एक अत्यंत चुकीची अशी मानसिकतात आहे. अगदी विख्यात असलेले (राम जेठमलाणी बहुदा) वकील सुद्धा असली थेरे करतात तेव्हा काहीतरी नक्कीच करायला हवे. एखाद्या स्त्री च्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे जर अपराध असेल तर तसे वकीलाच्या बाबतीतही असायला हवे. अकांउटीबीलीटी असायलाच हवी. वस्त्राहीन फिरणे हा माझा स्वातंत्र्याचा भाग असला तरी घरी ईतर लोक आले असताना तसे न करणे ईतकी अक्कल मला असायलाच हवी.

In reply to by सुक्या

मारवा Fri, 05/30/2025 - 05:16
हे बघा या घटनेत जे काही प्रथमदर्शनी सत्य दिसत आहे ते खरोखर अत्यंत घृणास्पद असेच आहे. आपणा सर्वांना जे उघडं पणे दिसत आहे की हा अत्यंत क्रूर मानवतेला लाजवील असा प्रकार आहे. या महिलेच्या मारहाणी च्या खुणा देखील काही मृत्यूपूर्व 24 तासातील व काही त्या अगोदर च्या आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. हा राजकीय पाशवी शक्ती वापरून केलेला गुन्हा उघडपणे.दिसतोय. या विषयि आपणा सर्वांच्या मनात संताप आहे. आणि तो साहजिकच आहे. पण कृपया न्याय व्यवस्था आणि तिच्या मर्यादा समजून घ्या. त्या वकिलाला आणि त्या आरोपीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो काढून घेता येत नाही. आता त्यांनी जर बाजू मांडली तरी त्याला चारित्र्यहनन केले असे म्हणू शकत नाही. आता त्यांना whatsapp किंवा इतर पुरावे सादर करावे लागतील. ते जर आरोपीं सिद्ध करू शकले नाहीतर केस पूर्णपणे अजून कठोरटेने त्यांच्या विरोधातच जाईल. त्यातही नुसते चॅटिंग केले इतकेनपुरेसे नाही पुढे मजकुराची पण छाननी होईल इंटरप्रिटेशन होईल. आता हे खरोखर प्रिय असेच आहे पण ही व्यवस्था आहे .आपल्याकडे बलात्कारित महिलेचे नाव प्रसिद्ध न करण्याचा कायदा आहे. हा व अशा प्रकारच्या कायद्याचा उद्देशच कोणी गैरवापर न करणे असाच आहे. अजून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहेच. पण म्हणून सर्व करूनही तुम्ही आरोपीला आणि त्याच्या वकिलाला त्यांनी जे काल न्यायालयात सादर केले त्यापासून थांबवू.शकत नाही. तसे केले तर तो एकतर्फी निकाल होईल. एन्काउंटर जरी कितीही वाईट अपराध्याचा केला तरींतो गुन्हा यासाठी आहे. मी इतकेच म्हणतोय तो वकील विपुल जो आहे त्याला मारणाऱ्याला मी बक्षीस देईल असे करून काहीही साध्य होणार नाही. ते चुकीचे आहे.त्याने केस सोडली दुसरा वकील केस घेणार. हा उपाय नाही आणि व्यवस्था मोडून टाकून करा न्याय घाला गोळ्या असे केल्यास काहीच साध्य होणार नाही. खरा प्रयत्न करायचा असल्यास तो असा करावा की ज्याशींकायात तरतूद्ब आहे की बलात्कारित स्त्री चे नाव जाहीर करू नये. त्याच प्रमाणे जोपर्यंत केस चां अंतिम. निकाल लागत नाही तोपर्यंत काही विशिष्ट proceedings ज्या स्त्री च्या चारित्र्याशी संबंधित आहे त्याच्या विषयी बाहेर जाहीर वाच्यता करावयास बंदी घालण्याची तरतूद असे काही तरी करून याला प्रतिबंध आणता येईल. या दिशेने प्रयत्न करावयास हवे. काल दमानिया त्या वकिलाला एक चर्चेत म्हणत होत्या तुम्हाला अशा केसेस घेता लाज कशी वाटत नाही तुम्हाला या अर्थाने म्हणत होत्या हे पूर्णपणे चुकीचे आहे तो नाही तर दुसरा वकील घेणार. कारण तशी व्यवस्था आहे इतकेच नवे कोणीच वकील नाही मिळाला तर प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे सरकारला की न्यायालयाला वकील पुरवावा लागतो. ही सर्व व्यवस्था कितीही त्रासदायक असली तरी त्याला नाईलाज आहे इतकेच म्हणणे आहे आणि असा त्या वकिलाला निरर्थक विरोध करून काहींसाठी होणार नाही.

In reply to by बाजीगर

मारवा Fri, 05/30/2025 - 06:01
मी वकील नाही आणि कृपया लक्षात घ्या मी त्या वकील विपुल आणि त्या आरोपींची बाजू घेत नाहीये. तुमच्याइतकेच मला सुद्धा झालेल्या घटनेचे दुखः संताप आहे.

मारवा गुरुवार, 05/29/2025 - 22:22
ऍड. विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. व्यवस्था समजून घ्या. प्रत्येक आरोपी ला बाजू मांडण्याचा अधिकारी व्यवस्थेने दिलेला आहे. त्या वकिलाला आरोपींची बाजू मांडण्याचा अधिकारी आहे. तो ते दोघे आरोपी आणि वकील वापरत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकणे भाग आहे. न्यायालय ते करत आहे. त्या वकिलाला करणाऱ्याला मी बक्षीस देईल असे रोहिणी खडसे म्हणाल्या ही चुकीचे आहे. असे करून काहीही साध्य होणार नाही हे सर्व निरर्थक आहे. त्यांना आरोपीच्या वकिलाना प्रत्यारोप करण्यापासून थांबवणे देखील शक्य नाही. हे कितीही संताप झाला वाईट वाटले तरी याला नाईलाज आहे कारण ही व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि यात ही असे असे अधिकारी दिलेले आहेत. Procedure दिलेली आहे. ही व्यवस्था, ही संविधान, हा आरोपीचा अधिकार, हा वकिलाचा अधिकार ,ही दोन्ही बाजू ऐकणे, हे सर्व सर्व अत्यावश्यक असे आहे एका परिपूर्ण व्यवस्थेसाठी. याचा त्रास होणे, दुःख होणे ,ही सर्व समजू शकतो पण व्यापक दृष्टिकोनातून या सर्वच बाबी आवश्यक आहेत. याला खरोखर नाईलाज आहे. कोणाचीही बाजू इथे घेत नाहीये कृपया संविधान आणि व्यवस्थेचे भानानी जाणीव ठेवा इतकेच म्हणणे आहे. तिला पायदळी तुडवण्यात काहीच अर्थ नाही आहे ते असे आहे याहुन उत्तम व्यवस्था जोवर येत नाही तोवर आहे त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातच सर्वांचे व्यापक हित आहे.

In reply to by मारवा

सुक्या गुरुवार, 05/29/2025 - 23:31
असहमत!! केवळ काहीतरी प्रतीवाद करायचा म्हणुन एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे याला व्यवस्थेचा भाग म्हणुन पळवाट काढता येत नाही. ही एक अत्यंत चुकीची अशी मानसिकतात आहे. अगदी विख्यात असलेले (राम जेठमलाणी बहुदा) वकील सुद्धा असली थेरे करतात तेव्हा काहीतरी नक्कीच करायला हवे. एखाद्या स्त्री च्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे जर अपराध असेल तर तसे वकीलाच्या बाबतीतही असायला हवे. अकांउटीबीलीटी असायलाच हवी. वस्त्राहीन फिरणे हा माझा स्वातंत्र्याचा भाग असला तरी घरी ईतर लोक आले असताना तसे न करणे ईतकी अक्कल मला असायलाच हवी.

In reply to by सुक्या

मारवा Fri, 05/30/2025 - 05:16
हे बघा या घटनेत जे काही प्रथमदर्शनी सत्य दिसत आहे ते खरोखर अत्यंत घृणास्पद असेच आहे. आपणा सर्वांना जे उघडं पणे दिसत आहे की हा अत्यंत क्रूर मानवतेला लाजवील असा प्रकार आहे. या महिलेच्या मारहाणी च्या खुणा देखील काही मृत्यूपूर्व 24 तासातील व काही त्या अगोदर च्या आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. हा राजकीय पाशवी शक्ती वापरून केलेला गुन्हा उघडपणे.दिसतोय. या विषयि आपणा सर्वांच्या मनात संताप आहे. आणि तो साहजिकच आहे. पण कृपया न्याय व्यवस्था आणि तिच्या मर्यादा समजून घ्या. त्या वकिलाला आणि त्या आरोपीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो काढून घेता येत नाही. आता त्यांनी जर बाजू मांडली तरी त्याला चारित्र्यहनन केले असे म्हणू शकत नाही. आता त्यांना whatsapp किंवा इतर पुरावे सादर करावे लागतील. ते जर आरोपीं सिद्ध करू शकले नाहीतर केस पूर्णपणे अजून कठोरटेने त्यांच्या विरोधातच जाईल. त्यातही नुसते चॅटिंग केले इतकेनपुरेसे नाही पुढे मजकुराची पण छाननी होईल इंटरप्रिटेशन होईल. आता हे खरोखर प्रिय असेच आहे पण ही व्यवस्था आहे .आपल्याकडे बलात्कारित महिलेचे नाव प्रसिद्ध न करण्याचा कायदा आहे. हा व अशा प्रकारच्या कायद्याचा उद्देशच कोणी गैरवापर न करणे असाच आहे. अजून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहेच. पण म्हणून सर्व करूनही तुम्ही आरोपीला आणि त्याच्या वकिलाला त्यांनी जे काल न्यायालयात सादर केले त्यापासून थांबवू.शकत नाही. तसे केले तर तो एकतर्फी निकाल होईल. एन्काउंटर जरी कितीही वाईट अपराध्याचा केला तरींतो गुन्हा यासाठी आहे. मी इतकेच म्हणतोय तो वकील विपुल जो आहे त्याला मारणाऱ्याला मी बक्षीस देईल असे करून काहीही साध्य होणार नाही. ते चुकीचे आहे.त्याने केस सोडली दुसरा वकील केस घेणार. हा उपाय नाही आणि व्यवस्था मोडून टाकून करा न्याय घाला गोळ्या असे केल्यास काहीच साध्य होणार नाही. खरा प्रयत्न करायचा असल्यास तो असा करावा की ज्याशींकायात तरतूद्ब आहे की बलात्कारित स्त्री चे नाव जाहीर करू नये. त्याच प्रमाणे जोपर्यंत केस चां अंतिम. निकाल लागत नाही तोपर्यंत काही विशिष्ट proceedings ज्या स्त्री च्या चारित्र्याशी संबंधित आहे त्याच्या विषयी बाहेर जाहीर वाच्यता करावयास बंदी घालण्याची तरतूद असे काही तरी करून याला प्रतिबंध आणता येईल. या दिशेने प्रयत्न करावयास हवे. काल दमानिया त्या वकिलाला एक चर्चेत म्हणत होत्या तुम्हाला अशा केसेस घेता लाज कशी वाटत नाही तुम्हाला या अर्थाने म्हणत होत्या हे पूर्णपणे चुकीचे आहे तो नाही तर दुसरा वकील घेणार. कारण तशी व्यवस्था आहे इतकेच नवे कोणीच वकील नाही मिळाला तर प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे सरकारला की न्यायालयाला वकील पुरवावा लागतो. ही सर्व व्यवस्था कितीही त्रासदायक असली तरी त्याला नाईलाज आहे इतकेच म्हणणे आहे आणि असा त्या वकिलाला निरर्थक विरोध करून काहींसाठी होणार नाही.

In reply to by बाजीगर

मारवा Fri, 05/30/2025 - 06:01
मी वकील नाही आणि कृपया लक्षात घ्या मी त्या वकील विपुल आणि त्या आरोपींची बाजू घेत नाहीये. तुमच्याइतकेच मला सुद्धा झालेल्या घटनेचे दुखः संताप आहे.
लेखनविषय:
ते मागत गेले आम्ही देत गेलो, ते हागत गेले आम्ही होतो मेलो || लाखो रुपये हुंडा 'कस्पटा'समान दिले, त्यांचे काम मा(ह )गवणे आम्ही भरली बिले || आता वकील करतील चारित्र्य हनन, व्यर्थ ठिकाणी हृदय गुंतले तन मन||

गंगा दशहरा

नूतन ·

कर्नलतपस्वी Wed, 05/28/2025 - 11:04
विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक १९६० मधे लिहीले होते. भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यगीते सुदंर आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पंडितराज ओळखले जातात.

नूतन Wed, 05/28/2025 - 11:28
जय गंगे भागीरथी..फार सुंदर पद प्रतिसादाबद्दल आभार

कर्नलतपस्वी Wed, 05/28/2025 - 11:04
विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक १९६० मधे लिहीले होते. भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यगीते सुदंर आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पंडितराज ओळखले जातात.

नूतन Wed, 05/28/2025 - 11:28
जय गंगे भागीरथी..फार सुंदर पद प्रतिसादाबद्दल आभार
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले. पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्‌मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा असा गजर सुरु होई. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.

वारी !!!

किल्लेदार ·

कर्नलतपस्वी Tue, 05/27/2025 - 10:56
हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ Tue, 05/27/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti Wed, 05/28/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ Wed, 05/28/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज Fri, 05/30/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.

कर्नलतपस्वी Tue, 05/27/2025 - 10:56
हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ Tue, 05/27/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti Wed, 05/28/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ Wed, 05/28/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

किल्लेदार Wed, 05/28/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज Fri, 05/30/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

पुस्तकं..

आजी ·

युयुत्सु Mon, 05/26/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस Mon, 05/26/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार Tue, 05/27/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.

युयुत्सु Mon, 05/26/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस Mon, 05/26/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार Tue, 05/27/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

चामुंडराय ·
लेखनविषय:
काव्यरस
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||