मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...फिरवा चला आरी पुन्हा!!

केशवसुमार ·

बेसनलाडू 12/03/2008 - 09:21
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे 12/03/2008 - 10:40
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 12/03/2008 - 19:03
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)

मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.

रविराज 13/03/2008 - 02:23
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.

केशवसुमार 13/03/2008 - 16:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

बेसनलाडू 12/03/2008 - 09:21
एकदम शॉल्लिड. मस्त विडंबन. फार आवडले. जीमेत मी जातो जरी... पाले मुळे खातो जरी... मोजून जेव्हा पाहतो...भरतोच मी भारी पुन्हा ! करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...? गझलेवरी निर्धास्त या, फिरवा चला आरी पुन्हा!! 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! लई बेस! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

"केशवसु'मार' मार डाला पापडवालेको" म्हणजे काय, प्रमोदकाका? तुम्ही पापड विकायला सुरुवात केलीत की काय? असो. पोटाला जपा.

इनोबा म्हणे 12/03/2008 - 10:40
केशवा खल्लास रे!लय भारी......! सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? जबरा............ "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु 12/03/2008 - 19:03
वावावा..... करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे मस्तच... असा नवरा भेटला तर काय सुख...! - (सर्वव्यापी)प्राजु

हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ 'पाडू विडंबन रे नको...' "केश्या" तुला सांगीतले... नाही कुणाचे एकले, केलीस ओकारी पुन्हा!! हीहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा............ (आपला पंखा) छोटी टिंगी ;)

मान लिया सरकार. चांगली मूळ कविता असली की आपले विडंबन रंगते. हे खरेच. करतो बरा स्वयंपाकही...धूतो तसा भांडी बरी... नवरा असा माझा गुणी...! असतोच आभारी पुन्हा ! झाडू अधी हातात घ्या...! फरशी पुसा नंतर जरा... नशिबात अमुच्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा ! हे शब्द झकास. आपल्या प्रतिभेस दंडवत.

रविराज 13/03/2008 - 02:23
खुपच छान विंडंबन. वाचून मजा आली. धन्यवाद!! सगळीच कडवी एकसे एक भारी. -रवी.

केशवसुमार 13/03/2008 - 16:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल ...त्याचीच ओढा री पुन्हा!! ............................................................. ...फिरवा चला आरी पुन्हा!! ............................................................. सारे उकिरडे फुंकुनी आलो तुझ्या दारी पुन्हा ! जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ? सार्‍याच विषयांचे असे पेपर तरी देऊ कसे... लाजू नको नापास हो...येईल रे वारी पुन्हा ! ऐकून माझे घे जरा...मारू नको नुसते मला... खोडी अधी मी काढली,म्हणलेचना सॉरी पुन्हा ! जीमेत मी जातो जरी...

सलाम मुंबई!!!

सर्वसाक्षी ·

प्राजु 12/03/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग 12/03/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा 12/03/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू 12/03/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय 12/03/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 13/03/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत 12/03/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव 12/03/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी 12/03/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव 13/03/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ 13/03/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर 13/03/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर 14/03/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी 14/03/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर 14/03/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी 14/03/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त 15/03/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन 15/03/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त 15/03/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 16/03/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.

प्राजु 12/03/2008 - 01:18
मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू! काय राव... छान गाणं ऐकत होते.. पण हे शिर्षक वाचून गाणं थांबवलं आणि वाचू लागले ते... डोळ्यांत पाणी आणलंत ! प्रत्येक मुंबईकराला.. चाकरमान्याला आणि चाकर मानीला माझा सलाम... प्रचंड धैर्य आहे तुमच्यात..! - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 01:39
अंगावर काटा आल रे! मी तेव्हा प्रभादेवीला नौकरी करत होतो. तिथून जवळच वरळीला स्फोट झाले होते. कसाबसा जीव मुठीत धरून तेव्हा आम्ही घरी आलो होतो! तुझ्या या लेखाने त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या! बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. अगदी खरं रे साक्षिदेवा! माझ्यामते दोनवेळची भूकच माणसाला सर्व काही शिकवते हेच खरं! दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती येस्स! एक हाडाचा मुंबईकर म्हणून अभिमानाने सांगू इच्छितो की मी देखील १३ तारखेला सकाळी माझी नेहमीची ८.३२ ची कसारा-व्हीटी डबलफास्ट लोकल पकडली होती. तिला नेहमीप्रमाणेच खच्चून गर्दी होती! असो, लेख उत्तमच आहे रे साक्षिदेवा! कुणी काही म्हटलं तरी मुंबईकरांचं स्पिरिटच वेगळं, उत्साहच वेगळा!! बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

मुक्तसुनीत 12/03/2008 - 02:56
सर्वप्रथम , सर्वसाक्षींचे लिखाण त्या दिवसाच्या आथवणी जाग्या करणारे , अगदी साक्षात्कारी स्वरूपाचे आहे हे नमूद करतो. मला वाटते , बाँबस्फोटाच्या दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यामागे असे दिसते की , धैर्य आणि अगतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश मुंबईकर दुसर्‍या दिवशी कामावर गेले ; पण तसे करण्यावाचून त्यांना पर्याय होता का, हेदेखील तपासावे लागेलच. मीदेखील मुंबईकरच आहे आणि मीसुद्धा दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो होतो. पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते.

चतुरंग 12/03/2008 - 03:26
चाकरमानी अशी मुंबई तालावर काट्यांच्या पळते यंत्र असे की माणुस हा? प्रश्नच राहति येत मना ते अतिवृष्टी थैमान असो वा, स्फोटहि अघटित होता ते धावुन येई अशाच वेळी माणुसकीचे महावस्त्र ते विजीगिषा ही बघून जेव्हा जगही सारे थक्कच होते! "सलाम मुंबई!" वदण्यावाचुन शब्दच नाही ओठी ते!! चतुरंग

वरदा 12/03/2008 - 05:18
आला..सगळं पुन्हा काल घडल्यासारखं डोळ्यासमोर आलं..माझे बाबा नरीमन पॉईंटला काम करायचे सकाळी स्टेशन्वर जाऊन आज नाहीच जावसं वाटत म्हणून घरी आले (एरवी संधीवाताने पाय सुजला तरी अंबरनाथहून व्हीटी ला जाणारे काय वाटंलं त्यांना कोण जाणे). ही बुद्धी त्यांना देणार्‍या गणेशाचे कीतीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत. खूप भयंकर होतं सगळंच.... बाँबस्फोट असोत किंवा २६ जुलैचा प्रलय असो, येऊ देत साली कितीही संकटं, आम्ही मुंबईकर त्या सगळ्यांना पुरून उरू एवढं निश्चित!! नक्कीच! पण देवा गणेशा खूप भोगलंय मुंबईने... नको रे अजुन संकटं! भिती वाटते विचाराने सुद्धा... पण असे करण्यामागे जास्त अगतिकता, पर्यायांची अनुपलब्धता होती असे मला आता मागे वळून पहाताना वाटते. हे खरं...... न जाऊन सांगतो कुणाला.... असो...चांगला लेख... (आता कुठेही असले तरी मनाने कायम मुंबईकर) वरदा

बेसनलाडू 12/03/2008 - 06:47
सुन्न आठवणी. मी त्यावेळेस इयत्ता चौथीत असेन. मित्राच्य आईने शाळेत येऊन आम्हाला दोघांना त्याच्या घरी नेले. दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली वगैरे म्हणजे काय ते त्यावेळी कळायचेही नाही. अशा वेळी शाळा लवकर सुटल्याच्या आनंदात त्याच्या घरी गेलो आणि मोठा माणसांचे चेहरे इतके चिन्ताक्रान्त का, याचा विचार. संध्याकाळी आईबाबा घरी आल्यावर काहीबाही गोष्टी ऐकायला मिळाल्या, मात्र त्यांचे संदर्भ नि अर्थ बरेच वर्षांनी कळले. (स्मरणशील)बेसनलाडू

धनंजय 12/03/2008 - 07:08
सर्व लोक हादरले होते. बंद न पडणार्‍या मुंबईचे सर्वांना कौतूक वाटले. मुंबईतील आठवणी शब्दांकित करून आठवणींना उजाळा दिलात.

आठवण अगदी अलिकडची, म्हणजे ११ जुलैच्या बाँबस्फोटाची. त्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मी कंपनीच्या बसमध्ये होते आणि अचानक माणसांचे लोंढे रस्त्यावरून चालताना दिसायला लागले. आम्हाला वाटले, रेल्वेची वीज गेली की काय. घरी आले तर कळले बाँबस्फोट झालेत. माझा भाऊ म्हणाला, पटकन चल. टीव्हीवरून सारखे दाखवतात आहेत की रक्तदान करा. आपण हिंदुजाला (रुग्णालय) जाऊ. हिंदुजाला जाताना जागोजागी लोक वाहतुक नियमन, घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोफत चहा-फराळ, मोफत मोबाईल वापरायला देत होती. काही ठिकाणी तर रिकाम्या जाणार्‍या खाजगी गाड्या जबरदस्तीने थांबवून जबरदस्तीने म्हातारे, स्त्रिया, मुले यांना जायची व्यवस्था करून देत होते. रक्तदान करून येताना विचार केला की माटुंगा अभाविप कार्यालयात जाऊन विचारावे काही मदत हवी का.. हे कार्यालय माटुंगा स्थानकाच्या समोरच आहे. तिथे गेलो तर बघितले की बाँबस्फोटात छिन्नविच्छिन्न गाडीचे डबे बाजूला काढले होते आणि रेल्वे पूर्ववत चालू. हे सर्व अवघ्या २ तासांत. एकच शब्द, "सलाम मुंबई". > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:51
सलाम ! मी तसा बराच लहान होतो, आणि मु॑बईतही नव्हतो त्यामुळे ह्या प्रकाराच॑ गा॑भिर्य मी फक्त समजू शकतो, अनुभवाअभावी उमजू नाही शकत. पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. क्या बात है! मु॑बैकरा॑च्या जि॑दादिलीपुढे तिच्याआयला कोहिनूर हिरासुद्धा फिका पडावा ! आम्हाला सवय 'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' अश्या अस्सल पेठी प्रेमाची सवय, आणि २६ जुलैच्या प्रलयात म्हणे, लोक दोरख॑ड घेऊन पाण्यात काय ऊतरले - का तर येणार्‍या जाणार्‍या॑ना पैल गाठता यावा म्हणून. अडकलेल्या लोका॑ना चहा-बिस्किटे काय वाटली - का तर बिचारे उपाशी असतील म्हणून....कोण कुठला,कोण कुठला...माझा जीव जाईल का..माझे पैसे खर्च होतात...कशाचा कशाचा विचार नाही. म्हणूनच मु॑बै परत दुसर्‍या दिवशी उभी राहते..असा माझा कयास आहे. सलाम मु॑बै !!!

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:59
पण २६ जुलैचा प्रलय आणि त्याच्या चर्चा॑वरुन मात्र मी अच॑बित झालो होतो. खरं आहे रे धमाल्या! २६ जुलैला मुंबीत अक्षरश: प्रलयच आला होता. या त्याच्या काही भयानक आठवणी -

In reply to by धमाल मुलगा

लिखाळ 13/03/2008 - 21:40
'कृपया दुपारी १-४ बेल वाजवू नये, आम्हीसुद्धा झोपतो' आणिबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडुन गरजूंना मदत करण्यासाठी रोज दुपारी घरी जागावे लागत नाही. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सुमीत 12/03/2008 - 12:24
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. असू आम्ही तसे पण कुठल्याही सरकारी मदती शिवाय आम्ही संकटात एकत्र उभे राहतो. उद्धट असू पण माणुसघाणे तरी नक्कीच नाही आहोत.

In reply to by सुमीत

विसोबा खेचर 12/03/2008 - 12:40
तरीपण "रीडर डायजेस्ट" ने मुंबईकरांना सर्वात उद्धट उपाधी दिली होती. मुंबईकरांना कुठली उपाधी देणारे रीडर डायजेस्टवाले कोण लागून गेले आहेत? आम्ही त्यांना मानत नाही!! गेले बाझवत तिच्यायला!! :) आपला, (सडेतोड मुंबईकर) तात्या.

तुमच्या लेखाने क्षणात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर काटा आला. माझी बहिण तेव्हा रचना ऍकेडमी मध्ये होती.ती आणि तिच्या ४,५ मैत्रीणी कॉलेजच्या जवळच अडकल्या होत्या.एका भल्या टॅक्सीवाल्याने त्या सगळ्यांना आपल्या टॅक्सीतून त्यातील एक जण परळला राहत होती तिच्याकडे सुखरुप पोहोचवले.तिचा घरी फोन येईपर्यंतचा वेळ आम्ही कसा काढला होता आमचे आम्हालाच ठाऊक.. त्याकाळात आणि नंतरही अशा प्रत्येक अस्मानी ,सुलतानी संकटातून सावरून लवकरात लवकर मुंबई परत उभी राहिली.. खरच ,सलाम मुंबई! स्वाती

प्रमोद देव 12/03/2008 - 14:01
त्या दिवशी मी दुपारी दीडच्या सुमारास जिजीभॉय टॉवर्सजवळूनच(मुंशेबा) चर्चगेटला माझ्या कचेरीच्या इमार्तीपाशी आलो तर खालीच मला एकजण भेटला. म्हणाला, "देवसाहेब, कुठून येताय?" मी म्हटले, "आत्ताच शेयरबाजारातून येतोय." तो माझ्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला, "म्हणजे तुम्ही घाबरला नाहीत?" मला काहीच कळेना. हा असा का बोलतोय? आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावर आली होती. शेयर बाजारात,त्या पाठोपाठ एयर इंडिया इमारत ह्या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने 'बाँबस्फोट' झालेत हे त्याच्याकडून ऐकले आणि माझ्या लक्षात आले की केवळ काही मिनिटांच्या अंतराने मी मृत्युला हुलकावणी देऊन आलो होतो. शेयर बाजाराच्या इमारतीतल्या कार पार्किंगमध्ये बाँबस्फोट झाल्यामुळे मला तो ऐकू येऊ शकलेला नसावा(त्यावेळी मी तिथून बराच दूर असावा बहुदा). माझी उत्सुकता चाळवली आणि मग मी त्याला बरोबर घेऊनच एयर-इंडिया इमारतीच्या दिशेने नरीमन पॉईंटच्या दिशेने कूच केले. तिथे गेलो तर सगळी वाहतूक रोखलेली,पोलिसांनी चहूबाजूंनी कडे केलेले, अग्नीशमनदलाचे जवान देखिल त्यांच्या कामगिरीवर हजर असलेले..... हे सगळे पाहून मी खरोखरच अचंबित झालो. एयर-इंडिया इमारतीत असलेल्या 'बँक ऑफ दुबई' ची तर पार दूर्दशा झालेली होती. आजूबाजूच्या इमारतींच्या काचांचा खच पडलेला होता. पण कुठेही भितीचा लवलेश दिसला नाही. दुसर्‍या दिवसापासूनच मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली होती. अवांतरः त्या अवस्थेतही कुतुहलाचा एक भाग म्हणून मी एक काचेचा मोठा तुकडा उचलला आणि एका हवालदाराचे लक्ष माझ्याकडे गेले. तो त्वरेने तिथे आला आणि मला त्यापासून परावृत्त करू लागला. माझ्या मित्राकडे(हा ही हवालदारच होता;पण साध्या कपड्यातला) लक्ष जाताच त्याने त्याला हटकले, " अरे तू इकडे कुठे?" त्यावर त्याने त्या हवालदाराच्या कानात काही तरी सांगितले आणि मग तो हवालदार माझ्याकडे अविश्वासाने बघत बघत आपल्या नेमलेल्या जागी निघून गेला.(त्याने काय सांगितले ते मला नंतर कळले; पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत नाही ह्या बद्दल क्षमस्व) असो. तर मुद्दा तो नाहीये. इथे मी निव्वळ मुंबईकरांचे कौतुक करणार नाहीये. कारण साधारण सगळीकडे हे असेच असते. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी नाही काय म्हटलंय की "शो मस्ट गो ऑन" (कोण तो 'शेक्सपियर,शेक्सपियर' करतोय? अहो "नावात काय आहे?" असे खुद्द समर्थांनी म्हटलंय!!!!) त्याप्रमाणे जन्म-मृत्यु हे चक्र असेच चालत असते आणि अगदी बाबा आदम पासून आपण सगळे हे सगळे पचवलेले आहे. क्षणभर दु:ख/खेद/संताप/राग/लोभ वगैरे जे काही असेल ते व्यक्त करायचे आणि निमुटपणे आपल्या कामाला लागायचे. ह्यालाच म्हणतात 'जीवन'.

साक्षीसेठ, आम्हाला मुंबईची ओळख होते ती दैनिकातून ,मासिके, विविध वाहिन्यांवरुन, आपल्या लेखाने बाँब स्फोटाच्या आठवणी ताज्या केल्या, त्याच बरोबर अशा घटनांनी मुंबई थबकते ती क्षणभर आणि निमुटपणे आपल्या कामाला लागते ही मुंबैची ओळख कोणाच्याही जगण्याची हिम्मत वाढवते हे मात्र खरे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण दुस-या दिवशी कामावर गेलो होतो. मुंबईकर पोट भरायला घाबरत नाही हो. एक नाही तर छप्पन नोक-या सोडतील. वडापावची गाडी चालवतील, काहिहि चांगले काम करतील व बक्कळ पैसा मिळवतील. पण कमिटमेंट पाळतोच पाळतो. जग उलटे झाले तरीहि. आम्ही दहशवाद इ. समाजविरोधी गोष्टीना कदापि शरण जाणार नाही. एखादा आमच्या हाती लागला तर त्याची धडगत नाही. हात पाय तोडून भीक मागायला बसवीन. किंबहुना दुस-या दिवशी त्याच तयारीने आम्ही कामावर जातो. कायदा काहीहि असो. नेव्हर से डाय. गर्जेल तो पडेल काय हे आमच्या बाबतीत खरे नाही. गर्जेल तो पडेलच. मी २६ जूलै ला १८ कि.मी. चालत आलो. ५४व्या वर्षी. पाणी कापत चालणे सोपे नसते महाराजा. असो. फार पिळले तुम्हाला. राहवले नाही म्हणून लिहिले. क्षमस्व.

सर्वसाक्षी 12/03/2008 - 23:05
मुंबईचा चाकरमान्या अगतिक आहे पण असहाय्य व पराभूत नाही. अगतिक माणसापुढे दोन पर्याय असतात - एक तर हात पाय गाळणे, पळुन जाणे, जीव देणे वा दुसरा परिस्थितीशी आपल्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी दोन हात करणे. मुंबईकरांवर अनेक संकटे आली आणि येतात पण त्याने कधी हात पाय गाळले नाहीत वा पळही काढला नाही. जगात अनेक ठिकाणी संकटाने लोक गर्भगळीत होउन पळत सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा मुंबईकरापुढे धैर्याखेरीज पर्याय नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. अगदी या बाँब स्फोटांचेच उदाहरण घेतले तर सुखाने सगळे मुंबईकर दुसर्‍या दिवशी रजा घेऊन घरी बसले असते व सगळे सुरळीत होईपर्यंत घराबाहेर कशाला पडा असे म्हणत बसू शकले असते. पण तसे झाले नाही. उलट उद्या मरायचे तर आजच मरू असे म्हणत सगळे मुंबईकर बेधडक बाहेर पडले. मी आधी लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या भुकेवर मात करण्यासाठी आणि आपले जीवन ताठ मानेने जगण्यासाठी मुंबईकर कायम धैर्याने वागत आला आहे आणि असाच हिमतीने वागत राहील.

वरील लेख आणि प्रतिक्रिया वाचून मन सुन्नच होते.आणि म्हणावसे वाटते, सलाम मुंबई मुंबईच्या वरील घटनेच्या बातम्या आम्ही पेपरमधेच वाचल्या होत्या त्या आठवणी ताज्या झाल्या.

सन्जोप राव 13/03/2008 - 21:01
मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!" आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहर्‍याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहर्‍याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते. हीच प्रतिक्रिया इतरत्रही लिहिली आहे, क्षमस्व. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

लिखाळ 13/03/2008 - 21:38
संजोप रावांचे हे म्हणणे विचार करायला लावणारे आहे. युद्ध प्रसंगी सामन्य नागरिकाने दाखवायचे धैर्य वेगळे आणि अश्या प्रसंगी. अश्या प्रसंगी मुंबई बंद पडली, लोकांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारवर दबाव आणला, दोषी लोकांना शोधायला मदत केली. सर्व वातावरण ढवळून निघाले असे होणे हे जास्त जीवंतपणाचे वाटते. असो. जे लोक अश्या अडचणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करतात त्यांना सलाम. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by सन्जोप राव

कोलबेर 13/03/2008 - 23:45
एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसर्‍या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे!
स्फोटांनतर मुंबई पुन्हा कशी कामाला लागली आणि ९/११ नंतर न्युयॉर्क कसे दुसर्‍या दिवशी कामाला लागले ह्याच्या उदत्तीकरणाचा कंटाळा आला आहे. जगात सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये (मेट्रो) हे चालते.. त्यात मुंबई काय आणि न्युयॉर्क काय!! लेख/आठवणी आवडल्या हे वे सां न ल. -कोलबेर

हजेरीची अगतिकता फार थोड्या जणांना होती असेल. महिलावर्ग पण कामावर उपस्थित होता. भीति प्रत्येकाच्या मनांत असते. पण कर्तव्य जेव्हा भीतीवर, दहशतीवर मात करते तेव्हा ते कौतुकाला पात्र होतेच. हे मान्य न करणे हा कोतेपणाच म्हणतायेईल.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर 14/03/2008 - 00:08
आदल्याच दिवशी स्फोट झालेले असताना सलग दुसर्‍या दिवशी स्फोट व्हायची शक्यता आणि झालेच तर दिड कोटी लोकांच्यातील शे दोनशें मृतांमध्ये गणना व्हायचे ऑड्स विचारात घेतले तर एखाद्याची दगावण्याची शक्यता किती आहे? फारच कमी..इतकी कमी की त्यापेक्षा अधिक ऑड्स रस्ता क्रॉस करताना वाहनाने उडवल्याने/ वाहन अपघातात मृत्यू पावण्यामध्ये आहेत..जे की कोणत्याही दिवशी घडू शकते.. आणि जे टाळायला कुणीही काम सोडून घरी बसणार नाही..तेव्हा कामावर रुजु होणे ही आगतिकताही नव्हे की शौर्यही नव्हे..इतके कमी ऑड्स असताना विनाकारण एक रजा का वाया घालवा? हा सारासार हिशोब आहे..जो सगळ्याच्य मोठ्या शहरात केला जातो आणि त्यामूळे मुंबई असो वा न्युयॉर्क आपत्ती नंतर लगेच दुसर्‍या दिवशी काम चालू होते!

सर्वसाक्षी 14/03/2008 - 00:43
मुंबईकरांचे धैर्य मान्य करणे वा नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे/ अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते/ भूकंपानंतर अहमदाबादेत बहुमजली इमारतींमध्ये जागा कुणी घ्यायला तयार नव्हते.. यासारखी अनेक उदाहरणे आहेत. असो, मुंबईकरांचे कौतुक सर्वांनीच करावे अशी अपेक्षा नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कोलबेर 14/03/2008 - 01:01
मात्र तसे करताना विचार करावा की अभ्यंकर - जोशी खून प्रकरणांनंतर पुणे अनेक दिवस संध्याकाळी सात्-साडेसात ला गार होत असे
ह्याची तुलना मुंबईतील बाँब स्फोटांशी होऊ शकत नाही. मला ह्या खून प्रकरणाची फारशी माहिती नाही... पण समजा एखादा सिरियल किलर दादर/मुलुंड/भांडुप अश्या भागात मुडदे पाडत फिरत असेल तर तो जो पर्यंत पकडला जात नाही तो पर्यंत तिथल्या राहिवाश्यांची साधारण प्रतिक्रिया पुण्यातील लोकांपेक्षा फारशी वेगळी असेल का?
अमेरिकेतील अतिरेकी विमानहल्ले झाल्यानंतर लोकांनी विमानाने जाण्याचे बंद केले होते व त्यामुळे अनेक हवाई वाहतुक आस्थापनांना वाईट दिवस आले होते
अमेरिकेची (एक देश ह्या अर्थाने) तुलना मुंबई (शहराशी) होऊ शकत नाही. अतिरेकी हल्ले झालेल्या न्युयॉर्क शहराची तुलना मुंबईशी केली तर न्युयॉर्क पुन्हा कसे कामाला लागले ह्याचा उदो उदो सर्वत्र ऐकू येतो. ...तसेच लोकांनी विमानाने जाणे बंद केल होते ते अत्यंत अल्प काळासाठी जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती. काही काळानंतर अमेरिकेतली विमानसेवा आणि मुंबईतली लोकलसेवा दोन्हीही व्यवस्थीत सुरू झाले. बाँबस्फोट हे अतिरेक्यांनी केलेले भ्याड हल्ले असतात. गेल्या काही वर्षात लंडन, माद्रिद, न्युयॉर्क अश्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हे हल्ले झालेले आहेत.. सगळीकडे साधारण समानच प्रतिक्रिया उमटली.. शॉक-भिती-अफवा-पुनश्च सुरळीत! कुठलेच शहर हात पाय गाळून बसले नाही. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच. शेवटी मानणे वा न मानणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य!

In reply to by कोलबेर

सर्वसाक्षी 14/03/2008 - 21:04
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. मुंबई अथवा मुंबईकरांविषयी मला कसलाही आकस नाही फक्त कोणत्याही मोठ्या शहराची हीच स्थिती असते/आहे त्यात मुंबईचे विशेष ते काय हे वास्तव मांडायचे होते इतकेच.> मी वास्तव काय ते सांगितले. बाकी हे 'प्रकटन' दिले नसते तरी चालले असते. असो.

In reply to by सर्वसाक्षी

देवदत्त 15/03/2008 - 23:40
जसे मुंबईत देखिल लोकल मध्ये स्फोट झाल्यावर माणसे लोकल सोडून बसेसना लोंबकळत चालली होती>> हे विधान चूकीचे आहे. जेव्हा गाड्या बंदच होतात तेव्हा बस खेरीज पर्याय नसतो. स्फोटानंतर साहजीकच तांत्रिक कारणास्तव लोहमार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती, अशा परिस्थितीत मुंबईकरांना रस्त्यावरच्या वाहतूकीचाच आधार घेणे क्रमप्राप्त होते. मात्र गाड्या सुरू होताच लोक स्थानकाक्डे वळले, कुणी बाँब च्या धसक्याने गाडी सोडुन बसमध्ये गेले नव्हते. पूर्णतः सहमत. माझे आणि माझ्या बहिणीचे तर म्हणणे आहे की ज्या लोकल मध्ये बॉम्ब स्फोट झालेत ती चालू ठेवली असती तर लोक त्यातूनही घरी परतले असते. अर्थात ज्यांना घरी जाण्याची जास्त गरज/घाई आहेत ते. इतर मदत करणारे लोक भरपूर आहेत ते थांबतातच मदतीला.

In reply to by सर्वसाक्षी

सचिन 15/03/2008 - 12:01
मुम्बईचा मोठेपणा दाखविण्यासाठी नेहमी पुण्यालाच का टोचावे लागते ? पुणे इतके तुच्छ असेल तर शेकड्याने मुंबईकर पुण्याच्या डहाणूकर मधे फ्लॅट्स का घेत होते ? दुर्दैवाने अशा मोठ्या घटना मुम्बईत घडल्या ,म्हणून त्यानंतरच्या जनसमान्यांच्या प्रतिक्रिया जगाला दिसून आल्या. आणि त्यांना सर्वांना (आम्हीही) सलाम केला, करतो. पुण्यात असे हल्ले झाले नाहीत हा काही पुणेकरांचा गुन्हा ? पानशेतच्या पुराच्या वेळी माझ्या आत्याच्या संपूर्ण कुटुम्बाला शेजारच्यांनी त्यांच्या दुमजली घरातून दोर टाकून वाचविले होते. (अशी अनेक उदाहरणे --पण पेपरात आली नव्हती) रामन राघवन च्या वेळी मुंबईकर काय करीत असत ? अभ्यंकर - जोशी खून प्रकरणाला सुमारे ३० वर्षे झाली...तेव्हा सन्ध्याकाळनंतर पुणे एरवीही शान्तच असे. आणि, अलिकडे पुण्यातही एका बँकेवर अतिरेक्यांनी दरोडा घालायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना विरोध करतांना प्राण गमावले. नंतर बँकेतील कर्मचार्‍यांनी पाठलाग करून त्यांना पकडूनही दिले होते. आणि त्यानंतरच "साळुंके विहार" प्रकरण उजेडात आले होते.....असो मुम्बई ईज ग्रेट, याबद्दल आमचेही दुमत नाहीच !! (बाय द वे, लातूर सारख्या दुर्घटनांच्या वेळी लातूरकरांनीही तितकेच धैर्य दाखविले नाही का ?)

देवदत्त 15/03/2008 - 23:35
मी त्यादिवशी घरातच होतो, पण तुमच्या लेखाने ते समोर पाहिले असे वाटतेय. माझी दहावीची परीक्षा सुरू होती. १२ मार्चला इतिहासाचा पेपर झाला होता. सायंकाळी ४ च्या सुमारास झोपून उठल्यावर माझ्या बहिणीचे आणि भावाचे ऐकले की एवढे बॉंम्बस्फोट झालेत. ते नुकतेच बाहेरून परतले होते. संध्याकाळी सातच्या बातम्यात ( की साडेसात?) पूर्ण माहिती मिळाली. रात्रीच्या बातम्यांत सांगितले की दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलला आहे. आधीच ३ महिन्यांपुर्वी(डिसे/जाने) झालेल्या दंगलींमुळे थोडीफार भीती होतीच मनात. पण पुढे सर्व सुरळीत चालले. मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. सहमत. आणि हो, काहीतरी आहेच मुंबईत म्हणूनच तर मी ही पुन्हा परत आलोय. :)

शेकडो लोक कामधंदा सोडून रस्त्यात भर पावसात गुढघाभर पाण्यात विनाछत्री उभे होते. येथे खड्डा आहे. तेथून जा. असे सांगत होते व रस्त्याने जाणाऱ्यांना धीर देऊन मार्गदर्शन करीत होते. सहाफूट पाण्यातील बसवर अडकलेल्यांना दोर लावून सोडविणारे मुंबईबाहेरील नव्हते. अडकलेल्यांना स्वखर्चाने जेवणे, बिस्किटे दिली. तोही सामान्य मुंबईकरच होता. तो कोणाच्याहि प्रेतावर पाय देऊन उभा नव्हता. रेल्वेतील बॉंबस्फोटात जखमी झालेल्यांना प्रथम सर्वसामान्य माणसांनीच मदत केली. तेहि कोणाच्याच्याही प्रेतावर पाय देऊन गेले नव्हते. मुंबईकराला पोटाची वा नोकरीची काळजी म्हणून तो दुसरे दिवशी कामावर जात नाही, तर ते त्याचे वर्क कल्चर आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हातपाय गाळून स्वस्थ बसत नाही. तो भीतीवर वा दहशतीवर कमीत कमी वेळात स्वतःला सावरून मात करतो. हे सत्य पचविणे अनेकांना जड जाते. मी देखील १३ मार्च १९९३, १२ मार्च २००६ ला कामावर गेलो होतो. २६ जुलै २००५ ला ऑफिसात राहण्याची सोय असूनदेखील १८ सीप्झ्हून मालाड मार्वे रॉडला १८ किमी चालत गेलो. यापैकी ५ कि.मी. कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून होते. २७ जुलै ला कामावर गेलो नाही कारण तो लढा नव्हता. शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर 16/03/2008 - 10:36
शेवटी आपला चष्मा ज्या रंगाचा असतो तसेच आपल्याला जग दिसते. समाजकार्य हा थँकलेस जॉब आहे असे म्हणतात ते खरेच आहेत. वर उल्लेख केलेल्या त्या अनाम अनाहूत साहाय्य करणारांना माझे सलाम. या मदत देणाऱ्यांनाच मी प्रेषित वा ईश्वरी अंश म्हणतो. धन्य ते अनाम मुंबईकर. जीते रहो पठ्ठे. हेच म्हणतो! धन्यवाद कांदळकर साहेब! आपला, (मुंबईकर) तात्या.
आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील. पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.

अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला

धोंडोपंत ·

केशवसुमार 11/03/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन 11/03/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 12/03/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू 12/03/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग 12/03/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी 12/03/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी 12/03/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी

केशवसुमार 11/03/2008 - 22:21
पंत.. झकास लेख.. उस्तुक्ता मस्त ताणली आहे.. उद्या लगेच पुढचा भाग टाका.. नाहितर डोस्क्याचा भुगा होईल.. (हौराण)केशवसुमार

छोटा डॉन 11/03/2008 - 22:58
च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं... [ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?] हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 12/03/2008 - 00:42
धोंड्या, सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस! तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!" हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं! कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय! पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही... अवांतर - मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी. सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :) तुझा, तात्या.

बेसनलाडू 12/03/2008 - 06:49
उत्कंठा लावून ठेवणारे चित्रण. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. (वाचनोत्सुक)बेसनलाडू

चतुरंग 12/03/2008 - 08:03
हे असं वाचून कसं वाटलं सांगू? लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत. आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":( अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:) चतुरंग

दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी. अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात. दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली. फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:50
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्‍याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :) मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली. अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :) पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं! असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा! माझ्या मते त्यामुळे लिहिणार्‍या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही! आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :) असो... आपला, (सुसंबद्ध!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्‍या भागात. दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती). अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

In reply to by सृष्टीलावण्या

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:05
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा! आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :) एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र). इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल! असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. कबूल आहे... त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय? विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे... असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे... धन्यवाद... तात्या.

मनस्वी 12/03/2008 - 10:09
धोंडोपंत - पहिला भाग आवडला. ज्या frequency ने तुम्हाला "तो" इसम दिसला, त्याच frequency ने पुढचे भाग येउद्यात. मनस्वी

मनस्वी 12/03/2008 - 11:24
धोंडोपंत ज्यांना अस्वस्थ आणि कंटाळवाणे वाटते त्यांसाठी २रा भाग लवकर येउद्यात. असे हलकेफुलके वाचून मन प्रफुल्लित होते. :) (प्रफुल्लित) मनस्वी
लेखनविषय:
3

धर्मवीर संभाजी महाराज - संस्मरण

शेखर ·

सन्जोप राव 11/03/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर 11/03/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु 12/03/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर 12/03/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री 12/03/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 12/03/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे 13/03/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका 08/04/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »

सन्जोप राव 11/03/2008 - 18:43
इतिहास, पुराणपुरुष, संस्कृतीरक्षक, परमपूज्य आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त यांच्यामुळे वगैरे सर्व- मग तिथे या संभाजी महाराजांपासून सांगलीत नक्षलवाद पसरवणार्‍या संभाजीराजांपर्यंत - आंणि त्यांची कवने गाणार्‍या सगळ्यांना कमरेपासून लवून कुर्निसात आणि शिरवाडकरांच्या चार ओळी- इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा कर पदस्थल त्यांचे आणिक चढुनि त्यावर भविष्य वाचा सन्जोप राव

देश, धरमपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था| परमप्रतापी महातेजस्वी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पुण्याचे पेशवे

सागर 11/03/2008 - 21:27
छत्रपति संभाजी महाराजांना माझ्या एका मित्राकडून छोटासा मुजरा - सागर "आज ११ मार्च... छत्रपति संभाजी महाराज यांची ३१९ वी पुण्यतिथी ....आजच्याच दिवशी १६८९ साली क्रूर औरंगजेबाने अमानुष पद्धतीने त्यांना ठार मारले... ... मरण स्वीकारले पण धर्म बुडू नाही दिला अशा या शूरवीर छत्रपति संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम - उदय गंगाधर सप्रे, ठाणे" संभाजीराजे-१ संभाजीराजे-२

प्राजु 12/03/2008 - 01:06
"या या शिवपुत्र संभाजीला मरणाची भिती??? अरे... या संभाजीच्या आरोळ्या सोड पण त्याच्या श्वासांचा आवाज सुद्धा तुला ऐकू येणार नाही" असे औरंगजेबाला निक्षून सांगणारा छावा एकदाच जन्मतो.. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा 12/03/2008 - 11:40
धाकल्या महाराजा॑च्या पायाशी ह्या मावळ्याचा त्रिवार मुजरा !!! श्री.श॑भुराजे म्हणजे खरा शेर! केवळ त्या॑च॑ आणि स्वराज्याच॑ दुर्दैव आडव॑ आल॑, म्हणून वरना...खाली जि॑जीपर्य॑त पोहोचलेली हि॑दवी स्वराज्यसीमा वर दिल्लीच्या ऐय्याश तक्ख्ताला फोडून नक्कीच अटकेपर्य॑त पोहोचली असती. हलकट और॑ग्याच्या प्रत्येक छळाला अस्सल म्हराठमोळ्या मुजोरीन॑ हसत स्विकारुन त्याला हतबुद्ध करणार्‍या श॑भुराजा॑चे चरणि प्रणाम. सागर, सप्रे॑च्या 'झ॑झावात' ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव. धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

सागर 12/03/2008 - 14:49
धमालराव देशमुख-पाटील, माझा मित्र उदय सप्रे हा शिवरायांच्या इतिहासाने भारुन गेलेला एक उत्तम लेखक आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा असूनही त्याची आणि माझी मैत्री आहे.... हा त्याचा मोठेपणा आहे. लवकरच उदयच्या "झंझावाता"ने अवघे मराठी साहित्यविश्व शिवकालीन होऊन जाईन याची खात्री वाटते... लवकरच माझा मित्र उदय "झंझावात"चा हा संकल्प पूर्ण करेन याची खात्री आहे .... - सागर

विसोबा खेचर 12/03/2008 - 11:42
धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. शंभूराजांना माझेही वंदन! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

कलंत्री 12/03/2008 - 19:39
संभाजी महाराज यांच्या आत्मसमर्पणाची आठवण ताजी आहे हे पाहुन बरे वाटले. पण यांच्या आत्मार्पणाची तिथी ही पाडव्याच्या पहिल्या दिवशी पाळायला हवी. औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली पण, बाकी रोमांचकारक सविस्तर नंतर, तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. असो.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 12/03/2008 - 23:56
तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. का? आज पाळली म्हणून बिधडलं कुठे? आदराची भावना त्यामुळे थोडीच कमी होणार आहे?? व्यंकटराव म्हणतात ते योग्यच आहे. आपण मंडळी अजूनपर्यंत तारखा-तिथ्यातच अडकलेली आहोत! अर्थात, या निमित्ताने शंभूराजांचे पुष्यस्मरण करून त्यांची शूर आणि दिलेरी वृत्ती अंगी बाणवायची की तारखा तिथ्यांच्या वादात आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत बसायचं हा ज्याचात्याचा प्रश्न आहे! तात्पुरते संभाजी राजांची पुण्यतिथी पाडव्याच्या पहिल्यादिवशी पाळावी ही सूचना. मिपाला तरी ही सूचना पाळणे आवडणार नाही. कारण एखाद्या दिलेर राजाची पुण्यतिथी वर्षातनं दोन दोनदा पाळणे हे मिपा हास्यास्पद, तसेच एक पोरखेळ समजते! आणि कुठल्याही पवित्र गोष्टीचा पोरखेळ होता कामा नये असेही मिपाला वाटते. शंभूराजे हा पोरखेळाचा विषय नक्कीच नाही! हे मिपाचं मत झालं! अर्थात, त्यातूनही एखाद्याने अगदी हट्टाने पाडव्याच्या पहिल्या दिवशीदेखील मिसळपाववर शंभूराजांचे पुण्यस्मरण केले तरी मिपाकरता ते आदरणीयच असेल. कारण मुळात मिपाला शंभूराजांच्या मृत्युच्या तारखेशी अथवा तिथीशी मतलब नसून त्यांच्यातल्या शूर, दिलेर आणि धाडसी वृत्तीशी मतलब आहे! असो.. आपला, (व्यथित) तात्या.

In reply to by कलंत्री

पाडव्याच्या पहिल्या दिवशी ?? ह्यातला पहिला दिवशी हे कळले नाही. चैत्र शुध्द प्रतिपदा- गुढीपाडवा. तो एकच दिवस साजरा केला जातो ना?

उदय सप्रे 13/03/2008 - 12:25
"औरंगजेबजेब याने हेतुपुरस्कर पाडव्याच्या पहिल्यादिवशी मराठ्याच्या राजपुत्रास मारुन मराठ्यांचे राज्य रसतळास जाईल अशी तजविज केली " हे अर्धवट सत्य आहे. खरी तिथी फाल्गुन वद्य अमावास्या अशी आहे.आणि ज्या राजाने आपली प्रजा सुखेनैव नान्दण्यासाठी आत्मसमर्पण केले त्या वीर राजाची आठवण पाडव्याला करणे हे पण योग्यच आहे.पण आपण सगळे आता मराठी पन्चान्ग पाळतो का? रोजचा दिनान्क पण मार्च १४ , २००८ असाच लिहितो ना? पाठ्यपुस्तकात पण असेच सन आणि सनावळ्या देतात - सामान्य जनतेला लक्षात राहील असे दिनान्क देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणून तसे लिहिले होते. असो, सूचना मान्य-मा़झ्यापुरती - कारण मी ऐतिहासिक कादन्बरी लिहितोय आणि मला या तिथी माहित आहेत, मी पाळतो ही, सगळ्यान्ना ते जमेलच असे नाही. चूक भूल द्यावी घ्यावी, आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे. मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती.

अनामिका 08/04/2008 - 17:50
काय दैवदुर्विलास पहा! गेल्याच आठवड्यात विश्वास पाटिल यांची "संभाजी "कादंबरी वाचायला घेतली.एरवी २ दिवसात पुस्तक वाचुन संपवायचे हा माझा निश्चय असतो.पण या वेळेस अंमळ जरा वेळच लागला.शेवटच प्रकरण वाचायला घेतल आणि काहि केल्या पुढे वाचण्याची इच्छाच होईना.शेवटी प्रयत्नपुर्वक वाचुन काढले आणि अख्खा चैत्र पाडव्याचा दिवस रडुन काढला.संभा़जी राजांना दिलेल्या यातना वाचताना सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि ह्रुदय पिळ्वटुन निघाले. मन विषण्ण आणि व्यथित झाल. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बहुमुल्य प्राणांची आहुती दिली आणि आपण मात्र त्यांच्या मुळे मिळालेल स्वत्व सांभाळायला नालायक ठरलो .आज आपण खरच किती हतबल आहोत हा विचार मन पोखरतोय. हा पाडवा मरेपर्यंत स्मरणात राहिल. ह्या माहान वीराला मानाचा मुजरा! "अनामिका" »
११ मार्च ही धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. सन १६८९ मध्ये ह्या महापुरुषाने आपला देह ठेवला. मुगलानी कपटाने पकडून त्यांना हाल हाल करुन ठार मारले. धैर्याने सगळ्या हाल अपेष्टांना तोंड देणार्‍या छाव्याला माझा त्रिवार मुजरा.. - (मराठी मावळा) शेखर

चारोळी म्हणजे

विजुभाऊ ·

विजुभाऊ 11/03/2008 - 17:40
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो... चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर...... हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...) आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 11/03/2008 - 17:56
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 11/03/2008 - 23:04
"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं." खरे आहे विनोबा ... बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात मौनीबाबा आचार्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/03/2008 - 22:39
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो हे विशेष आवडलं...

प्राजु 12/03/2008 - 01:01
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:21
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते वा! ही ओळ लै भारी! आपला, (चारोळी-बेदाण्यातला) तात्या.

वरदा 12/03/2008 - 18:24
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

In reply to by वरदा

विसोबा खेचर 12/03/2008 - 18:49
प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:))) म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :) असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :) आपला, (चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.

In reply to by वरदा

अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ? कित्ती, कित्ती छान!! चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!! कित्ती मज्जा येते!!! -प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!! झाली का ही पीडा परत सुरु!!:) -तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा. ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 14/03/2008 - 11:40
ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही? च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव, आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!! धन्य आहात हो!!!!

In reply to by धमाल मुलगा

कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा? च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर? आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं? आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा... -पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/03/2008 - 20:01
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या. तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर..... माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय...... तो मोरोपंत मण म्हणलय की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय.. ....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर.... जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.

विजुभाऊ 14/03/2008 - 11:23
मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा.... र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?

केशवसुमार 14/03/2008 - 11:56
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 14/03/2008 - 18:42
ततमाताय.. परत चार ओळि झाल्या.. हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :) बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :)) असो... सर्वमाताय नमोनम: :) आपला, तत् तात्याय! :)

विजुभाऊ 11/03/2008 - 17:40
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो... चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर...... हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...) आपला चारोळी बाज .....................विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 11/03/2008 - 17:56
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 11/03/2008 - 23:04
"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं." खरे आहे विनोबा ... बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात मौनीबाबा आचार्य छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/03/2008 - 22:39
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो.... जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो हे विशेष आवडलं...

प्राजु 12/03/2008 - 01:01
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 12/03/2008 - 09:21
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते वा! ही ओळ लै भारी! आपला, (चारोळी-बेदाण्यातला) तात्या.

वरदा 12/03/2008 - 18:24
आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :) प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

In reply to by वरदा

विसोबा खेचर 12/03/2008 - 18:49
प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:))) म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :) असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :) आपला, (चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.

In reply to by वरदा

अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ? कित्ती, कित्ती छान!! चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!! कित्ती मज्जा येते!!! -प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!! झाली का ही पीडा परत सुरु!!:) -तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा. ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 14/03/2008 - 11:40
ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही? च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव, आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!! धन्य आहात हो!!!!

In reply to by धमाल मुलगा

कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा? च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर? आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं? आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा... -पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/03/2008 - 20:01
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या. तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर..... माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय...... तो मोरोपंत मण म्हणलय की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय.. ....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर.... जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.

विजुभाऊ 14/03/2008 - 11:23
मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा.... र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा? स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?

केशवसुमार 14/03/2008 - 11:56
१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ... २.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय.. ३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन , ४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात केशवसुमार ठोकरे बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी आनि कुठ बी र ला ट नाय जोडला.. उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा.. काय कलं की नायं ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 14/03/2008 - 18:42
ततमाताय.. परत चार ओळि झाल्या.. हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :) बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :)) असो... सर्वमाताय नमोनम: :) आपला, तत् तात्याय! :)
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते चारोळी म्हणजे एक स्वप्न असते. चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते मिळाले तर कूल नाही तर भूल असते चारोळी म्हणजे एक श्वास असतो.... आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो..... चारोळी असते एक घरटे आवडती साठी महाल आणि नावडती साठी खुरटे चारोळी म्हणजे एक सफर असते ज्यात दोन ओळींच्या मधे भावनेचे बफर असते... चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो देण्या घेण्याचा काही एक वाद

तुम्हाला काय वाटते?

राजमुद्रा ·

मनस्वी 11/03/2008 - 14:43
असे करून काही साध्य होत नाही. बशी फोडून नागरीकांचाच खोळंबा होतो. दंगलीत ज्येष्ठांना दुखापत होते. पी.एम्.टी. ड्रायव्हर मात्र हवी तशीच घोडदौड चालू ठेवतात. सेवेत खंड नको! त्यांना फार फार तर मेमो देउन सोडत असतील. परत घोडदौडीला मोकळे. अशावेळी पी.एम्.टी.ला / ड्रायव्हरला काय बरे शिक्षा करावी हा प्रश्णच आहे. (घोडदौडीला घाबरणारी) मनस्वी

शेखर 11/03/2008 - 18:12
जमावाची क्रुती ही बिनडोक पणाची आहे. असे करुन आपण आपल्याच संपत्तीचा नाश करतो. त्याची भरपाई पकडलेल्या लोकांकडून घेतली पाहिजे. - (अहिंसेचा पुजारी ) शेखर

छोटा डॉन 11/03/2008 - 18:50
मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यसारखी घटना आहे... जर त्या मयताच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा .... पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ? माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड ..... ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरंयासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे " तिकीट तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ? राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........ जय महाराष्ट्र , भारत माता की जय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टिउ 11/03/2008 - 20:11
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? रस्त्यावर पी.एम.टी. बसच्या आकाराच्या बाकी गाड्या सुद्धा धावत असतात. त्यांच्या अपघाताच्या बातम्या इतक्या वेळा ऐकल्या आहेत का? पुण्यात येउन बघा राव! अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर. रस्तावर गर्दी असतांना, बस स्टॉप जवळ आल्यावर बसचा स्पीड कमी करावा हे समजण्यासाठी ट्रेनिंगची गरज नसते. बाकी पी.एम्.टी.ची तोडफोड करुन काही साध्य होत नाही. गाड्या काही त्या ड्रायव्हरच्या मालकीच्या नसतात. देशाचीच संपत्ती असते. गाडी दुरुस्तीसाठी शेवटी आपल्या खिशातनंच पैसे जातात.

In reply to by टिउ

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:18
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? हम्म्म! वरील मुद्दा जर ग्राह्य धरला तर जमावाचं बरोबरच आहे. निदान जमावाच्या या वर्तणुकीमुळे भविष्यात तरी आपण म्हणता त्याप्रमाणे पी एम टी आणि तिचे माजोरी बस ड्रायव्हर सुधारतील! आणि तशीही जमावाची मानसिकता हे जमावाची मानसिकता असते. ती चूक की बरोबर हे ठरवणं मुश्कील आहे! आपला, (रक्तरंजित क्रांतीवर ठाम विश्वास असलेला) तात्या.

In reply to by टिउ

जमावाची कृती कुठल्याही कोनातून पाहिले तरी समर्थनिय नाही. पण खोलात विचार करीता काही मुद्दे समोर येतात, ते असे. समाजात वैफल्यभावना (फ्रस्ट्रेशन) उच्च कोटीची आहे. गरीब -श्रीमंत दरी वाढतेच आहे. महगाई, भ्रष्टाचार, आरोग्य सेवा, वाढता जातीयवाद, धर्मवाद ह्या समस्याही आहेतच. राजकारणी आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपल्याला कोणी वाली नाही ही असुरक्षिततेची भावनासुद्धा माणसास कायदा स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडतात. जमावाकडे ताकद असते, बुद्धी नसते. जमावाच्या हिंसाचारात जबाबदारी कुणा एकट्याची नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित मानतो आणि अक्षरशः 'हात धुवून घेतो'. प्रत्यक्ष 'त्या' घटनेने तो चिडलेला असेलही किंवा नसेलही. समाजावरील, राजकारण्यांवरील, प्रशासनावरील त्याचा समर्थनीय राग काढण्याचे साधन, संधी म्हणून तो अशा घटनांमध्ये भाग घेतो. (इतर, गुंड प्रवृत्ती, स्वार्थ, राजकारण इत्यादी मुद्दे आहेतच). अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर हे बाकी अगदी खरे आहे. मी ही अनेकदा अनुभवले आहे. बसस्टॉप पासून अंतर सोडून, मागची रहदारी अडवून बस थांबविणे, इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने दाबणे, ट्रॅफिक सिग्नल न पाळणे, बसमध्ये जागा असूनही स्टॉपवर बस न थांबविणे, क्लच न दाबता गिअर बदलणे आदी सवयी पुण्यातील बस ड्रायव्हर्सना आहेत. भांडायला गेलात तर अत्यंत माजोर्‍या शब्दात तुमचा अपमान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ट्रॅफिक पोलीसही त्यांचीच साथ देतात. बसची तोडफोड करून काही साध्य होत नाही. ड्रायव्हरला शिक्षा झालाखेरीज त्याची मानसिकता बदलणार नाही. वाहतुकीला शिस्त लावणे हे पोलीसांचे आणि शिस्त लावून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. बाहेरच्या देशात शिस्त पाळणारा, शिस्तीचे गोडवे गाणाराही भारतात आला की कोणीच शिस्त पाळत नाही म्हणून स्वतःही शिस्त पाळणे सोडून देतो. पुण्यात वाहतुकीची/रहदारीची शिस्त न पाळणारे ९९% नागरीक हे तथाकथित सुशिक्षित आहेत. त्यांना पुणे हे विद्येचे/संस्कृतीचे माहेरघर आहे ह्याचा अभिमान आहे. परंतु, रहदारीचे नियम तोडणे, बेदरकार आणि बेजबाबदारपणे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत वाहन चालवणे, उद्दामपणे/उर्मटपणे बोलणे ह्याला पुणेकर स्वतःचे कौशल्य आणि हुशारी मानतात, हे पुणे शहराचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. पुण्याच्या रहदारीला मुंबईसारखी शिस्त लावण्यात पुण्याचे राजकिय नेते आणि प्रशासन कमालीचे उदासिन आहे.

सचिन 11/03/2008 - 23:22
अशा पद्धतीने कायदा हातात घेणे केव्हाही चूकच!! त्या तोडफोडवाल्या कितीजणान्ना रस्त्यावर गाडी चालवण्याची अक्कल आहे ? त्यान्नी कितीदा सिग्नल पाळले आहेत ? त्यान्नी कितीदा झेब्राच्या आधी गाडी थाम्बवली आहे ? त्यान्नी कितीदा स्पीड लिमिट्स पाळली आहेत ?उजव्या बाजूने कधी तरी ओव्हरटेक केलय ? मामाने पकडल्यावर त्याच्या हातात नोटा कोम्बणारे हेच !! सामजिक शिस्तीची जाण आपल्याला कधी येणार ...बिचार्‍या ब्रम्हदेवाच्या बापालाही ठाऊक नसेल !!

व्यंकट 12/03/2008 - 19:00
>>खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? कृती चूक, भावना सहज. >>भारताबाहेरही लोक असेच वागतात का? काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही. >>शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? आपल्याला सिव्हीक सेन्स नाही. व्यंकट

मी भारताबाहेर (इंग्लंड) मधे राहते. मी दोन्ही कडचे ट्रॅफिक अनुभवले आहेत. लंडन मधे.. १.सिग्नल्स सर्व चालू अवस्थेत असतात. जर खराब झाले तर २४ तासाच्या आत दुरुस्त होतात. २.९०% लोक नियम पाळतात. ३.लेन सोडायची/चेंज करायची असेल तर इंडिकेटर चा वापर करतात. ४.मोटर वे (हाय वे)वरसर्व गाड्या चांगल्या कंडिशन मधे असतात.(मॉट ) ५.सर्व डायरेक्शन असलेले बोर्ड असतात व्यवस्थीत, स्पष्ट, आणि जाहिरात नसलेले... ६.मोटर वे वर जर अपघात/रस्ता दुरुस्तीचे काम मुळे जर ट्रॅफिक जाम असेल तर अगोदर ५-१० किमी वर तुम्हाला त्याचे साइन्स दिसतील.जेणेकरून तुम्ही तुमचा रूट चेंग करू शकता. ७.राउंड अबाउट हा प्रकार सर्वात चांगला. तिथे सिग्नल नसतो पण लोक व्यवस्थीत नियमाप्रमाणेच जातात. ८.ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थीत १ रीटन-१ प्रॅक्टीकल ने च घेता येते. तिथे वशिला इ... चालत नाही. ९.माझ्या अनुभवाने भारतापेक्षा भारताबाहेर गाडी चालवणे सोपे आहे. १०. इथे २ व्हीलर/सायकल क्वचितच दिसतात म्हणून कदाचित असेल .... ११. गावमधे रस्ते छोटे असतात मग तुम्ही एका मागून एकच जायचे तिथे ओव्हर टेक करायला जाग नसते. १२.लोकांना जायला सगळीकडे फुटपाथ असतो. लोक त्याचा उपयोग जाण्या-येण्यासाठीच करतात्.(काही ठीकाणी अपवाद सोडला तर कारण ती भाजी/फळे ची दुकाने असतील तर. पण ती दुकाने एशियनचीच असतात. १३.भारतात लोकसंख्येचा उल्लेख करावाच लागतो. कारण हे सर्व व्हायला जेवढी लोकसंख्या तेवढ्या त्यांना सोयी करून देणे कठीणच आहे. तरी सुद्धा इथे(भारताबाहेर) अपघात होतातच, नाही असे नाही, पण संख्या कमी असते कदाचित लोक कमी म्हणून असेल.. १४.अपघात झाला तर ५ मिनिटात पोलीस, एम्ब्युलन्स येते. तसेच अपघाताच्या ठिकाण चे ताबडतोब वाहन बाजुला करतात. १५.पोलिस गाडी, एम्ब्युलन्स यांना रोडवर नेहमी पहिला प्रेफरन्स असतो.. १६. रस्त्यावर काम करणार असतील तर ते पाटी लावून/साधे कंपाउंड लावून आपली जागा निश्चीत(जायला यायला जागा देऊन) करतात. तरीही मला माझा भारत देश आवडतो.कारण तिथे जी भांडायची (गाडी धडकल्यावर, जागा दिली नाही जायला तर..)मजा असते ती इथे नाही. तसेच जी मदत, आपलेपणा तो इथे दिसत नाही..असुदे शेवटी नाण्याला दोन बाजू असतात.. काही फायदे काही तोटे.... चु.भू.द्या.घ्या.

पटत नाही. आपल्याकडे आहेत ते नियम कोठे पाळले जातात? आहेत त्या सोई कोठे वापरल्या जातात. सिग्नल तोडणे नेहमीचे. तीनचाकी, दोनचाकी वाहने तर विचारूच नका. मी इतर देश पाहिले नाहीत. पण दक्षिण मुंबईतील (वांद्रे व शीवपर्यंत) रहदारी पाहा व इतर कोठलीहि रहदारी पाहा. जमीन अस्मानाचा फरक आहे. इतर ठिकाणचे ड्रायव्हर लोक कायदे खासकरून सिग्नल सर्रास मोडतात. साधा हॉर्नच पाहा कसा वाजवतात. द. मुम्बईत तेसे फारसे होत नाही. तरीहि लंडनमधे १० टक्के लो़ कायदे पाळत नाहीत हे वाचून धक्काच बसला.

मनस्वी 11/03/2008 - 14:43
असे करून काही साध्य होत नाही. बशी फोडून नागरीकांचाच खोळंबा होतो. दंगलीत ज्येष्ठांना दुखापत होते. पी.एम्.टी. ड्रायव्हर मात्र हवी तशीच घोडदौड चालू ठेवतात. सेवेत खंड नको! त्यांना फार फार तर मेमो देउन सोडत असतील. परत घोडदौडीला मोकळे. अशावेळी पी.एम्.टी.ला / ड्रायव्हरला काय बरे शिक्षा करावी हा प्रश्णच आहे. (घोडदौडीला घाबरणारी) मनस्वी

शेखर 11/03/2008 - 18:12
जमावाची क्रुती ही बिनडोक पणाची आहे. असे करुन आपण आपल्याच संपत्तीचा नाश करतो. त्याची भरपाई पकडलेल्या लोकांकडून घेतली पाहिजे. - (अहिंसेचा पुजारी ) शेखर

छोटा डॉन 11/03/2008 - 18:50
मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यसारखी घटना आहे... जर त्या मयताच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा .... पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्‍या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ? माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड ..... ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरंयासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्‍या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे " तिकीट तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ? राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........ जय महाराष्ट्र , भारत माता की जय ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टिउ 11/03/2008 - 20:11
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? रस्त्यावर पी.एम.टी. बसच्या आकाराच्या बाकी गाड्या सुद्धा धावत असतात. त्यांच्या अपघाताच्या बातम्या इतक्या वेळा ऐकल्या आहेत का? पुण्यात येउन बघा राव! अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर. रस्तावर गर्दी असतांना, बस स्टॉप जवळ आल्यावर बसचा स्पीड कमी करावा हे समजण्यासाठी ट्रेनिंगची गरज नसते. बाकी पी.एम्.टी.ची तोडफोड करुन काही साध्य होत नाही. गाड्या काही त्या ड्रायव्हरच्या मालकीच्या नसतात. देशाचीच संपत्ती असते. गाडी दुरुस्तीसाठी शेवटी आपल्या खिशातनंच पैसे जातात.

In reply to by टिउ

विसोबा खेचर 12/03/2008 - 08:18
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? हम्म्म! वरील मुद्दा जर ग्राह्य धरला तर जमावाचं बरोबरच आहे. निदान जमावाच्या या वर्तणुकीमुळे भविष्यात तरी आपण म्हणता त्याप्रमाणे पी एम टी आणि तिचे माजोरी बस ड्रायव्हर सुधारतील! आणि तशीही जमावाची मानसिकता हे जमावाची मानसिकता असते. ती चूक की बरोबर हे ठरवणं मुश्कील आहे! आपला, (रक्तरंजित क्रांतीवर ठाम विश्वास असलेला) तात्या.

In reply to by टिउ

जमावाची कृती कुठल्याही कोनातून पाहिले तरी समर्थनिय नाही. पण खोलात विचार करीता काही मुद्दे समोर येतात, ते असे. समाजात वैफल्यभावना (फ्रस्ट्रेशन) उच्च कोटीची आहे. गरीब -श्रीमंत दरी वाढतेच आहे. महगाई, भ्रष्टाचार, आरोग्य सेवा, वाढता जातीयवाद, धर्मवाद ह्या समस्याही आहेतच. राजकारणी आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपल्याला कोणी वाली नाही ही असुरक्षिततेची भावनासुद्धा माणसास कायदा स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडतात. जमावाकडे ताकद असते, बुद्धी नसते. जमावाच्या हिंसाचारात जबाबदारी कुणा एकट्याची नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित मानतो आणि अक्षरशः 'हात धुवून घेतो'. प्रत्यक्ष 'त्या' घटनेने तो चिडलेला असेलही किंवा नसेलही. समाजावरील, राजकारण्यांवरील, प्रशासनावरील त्याचा समर्थनीय राग काढण्याचे साधन, संधी म्हणून तो अशा घटनांमध्ये भाग घेतो. (इतर, गुंड प्रवृत्ती, स्वार्थ, राजकारण इत्यादी मुद्दे आहेतच). अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर हे बाकी अगदी खरे आहे. मी ही अनेकदा अनुभवले आहे. बसस्टॉप पासून अंतर सोडून, मागची रहदारी अडवून बस थांबविणे, इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने दाबणे, ट्रॅफिक सिग्नल न पाळणे, बसमध्ये जागा असूनही स्टॉपवर बस न थांबविणे, क्लच न दाबता गिअर बदलणे आदी सवयी पुण्यातील बस ड्रायव्हर्सना आहेत. भांडायला गेलात तर अत्यंत माजोर्‍या शब्दात तुमचा अपमान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ट्रॅफिक पोलीसही त्यांचीच साथ देतात. बसची तोडफोड करून काही साध्य होत नाही. ड्रायव्हरला शिक्षा झालाखेरीज त्याची मानसिकता बदलणार नाही. वाहतुकीला शिस्त लावणे हे पोलीसांचे आणि शिस्त लावून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. बाहेरच्या देशात शिस्त पाळणारा, शिस्तीचे गोडवे गाणाराही भारतात आला की कोणीच शिस्त पाळत नाही म्हणून स्वतःही शिस्त पाळणे सोडून देतो. पुण्यात वाहतुकीची/रहदारीची शिस्त न पाळणारे ९९% नागरीक हे तथाकथित सुशिक्षित आहेत. त्यांना पुणे हे विद्येचे/संस्कृतीचे माहेरघर आहे ह्याचा अभिमान आहे. परंतु, रहदारीचे नियम तोडणे, बेदरकार आणि बेजबाबदारपणे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत वाहन चालवणे, उद्दामपणे/उर्मटपणे बोलणे ह्याला पुणेकर स्वतःचे कौशल्य आणि हुशारी मानतात, हे पुणे शहराचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. पुण्याच्या रहदारीला मुंबईसारखी शिस्त लावण्यात पुण्याचे राजकिय नेते आणि प्रशासन कमालीचे उदासिन आहे.

सचिन 11/03/2008 - 23:22
अशा पद्धतीने कायदा हातात घेणे केव्हाही चूकच!! त्या तोडफोडवाल्या कितीजणान्ना रस्त्यावर गाडी चालवण्याची अक्कल आहे ? त्यान्नी कितीदा सिग्नल पाळले आहेत ? त्यान्नी कितीदा झेब्राच्या आधी गाडी थाम्बवली आहे ? त्यान्नी कितीदा स्पीड लिमिट्स पाळली आहेत ?उजव्या बाजूने कधी तरी ओव्हरटेक केलय ? मामाने पकडल्यावर त्याच्या हातात नोटा कोम्बणारे हेच !! सामजिक शिस्तीची जाण आपल्याला कधी येणार ...बिचार्‍या ब्रम्हदेवाच्या बापालाही ठाऊक नसेल !!

व्यंकट 12/03/2008 - 19:00
>>खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? कृती चूक, भावना सहज. >>भारताबाहेरही लोक असेच वागतात का? काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही. >>शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? आपल्याला सिव्हीक सेन्स नाही. व्यंकट

मी भारताबाहेर (इंग्लंड) मधे राहते. मी दोन्ही कडचे ट्रॅफिक अनुभवले आहेत. लंडन मधे.. १.सिग्नल्स सर्व चालू अवस्थेत असतात. जर खराब झाले तर २४ तासाच्या आत दुरुस्त होतात. २.९०% लोक नियम पाळतात. ३.लेन सोडायची/चेंज करायची असेल तर इंडिकेटर चा वापर करतात. ४.मोटर वे (हाय वे)वरसर्व गाड्या चांगल्या कंडिशन मधे असतात.(मॉट ) ५.सर्व डायरेक्शन असलेले बोर्ड असतात व्यवस्थीत, स्पष्ट, आणि जाहिरात नसलेले... ६.मोटर वे वर जर अपघात/रस्ता दुरुस्तीचे काम मुळे जर ट्रॅफिक जाम असेल तर अगोदर ५-१० किमी वर तुम्हाला त्याचे साइन्स दिसतील.जेणेकरून तुम्ही तुमचा रूट चेंग करू शकता. ७.राउंड अबाउट हा प्रकार सर्वात चांगला. तिथे सिग्नल नसतो पण लोक व्यवस्थीत नियमाप्रमाणेच जातात. ८.ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थीत १ रीटन-१ प्रॅक्टीकल ने च घेता येते. तिथे वशिला इ... चालत नाही. ९.माझ्या अनुभवाने भारतापेक्षा भारताबाहेर गाडी चालवणे सोपे आहे. १०. इथे २ व्हीलर/सायकल क्वचितच दिसतात म्हणून कदाचित असेल .... ११. गावमधे रस्ते छोटे असतात मग तुम्ही एका मागून एकच जायचे तिथे ओव्हर टेक करायला जाग नसते. १२.लोकांना जायला सगळीकडे फुटपाथ असतो. लोक त्याचा उपयोग जाण्या-येण्यासाठीच करतात्.(काही ठीकाणी अपवाद सोडला तर कारण ती भाजी/फळे ची दुकाने असतील तर. पण ती दुकाने एशियनचीच असतात. १३.भारतात लोकसंख्येचा उल्लेख करावाच लागतो. कारण हे सर्व व्हायला जेवढी लोकसंख्या तेवढ्या त्यांना सोयी करून देणे कठीणच आहे. तरी सुद्धा इथे(भारताबाहेर) अपघात होतातच, नाही असे नाही, पण संख्या कमी असते कदाचित लोक कमी म्हणून असेल.. १४.अपघात झाला तर ५ मिनिटात पोलीस, एम्ब्युलन्स येते. तसेच अपघाताच्या ठिकाण चे ताबडतोब वाहन बाजुला करतात. १५.पोलिस गाडी, एम्ब्युलन्स यांना रोडवर नेहमी पहिला प्रेफरन्स असतो.. १६. रस्त्यावर काम करणार असतील तर ते पाटी लावून/साधे कंपाउंड लावून आपली जागा निश्चीत(जायला यायला जागा देऊन) करतात. तरीही मला माझा भारत देश आवडतो.कारण तिथे जी भांडायची (गाडी धडकल्यावर, जागा दिली नाही जायला तर..)मजा असते ती इथे नाही. तसेच जी मदत, आपलेपणा तो इथे दिसत नाही..असुदे शेवटी नाण्याला दोन बाजू असतात.. काही फायदे काही तोटे.... चु.भू.द्या.घ्या.

पटत नाही. आपल्याकडे आहेत ते नियम कोठे पाळले जातात? आहेत त्या सोई कोठे वापरल्या जातात. सिग्नल तोडणे नेहमीचे. तीनचाकी, दोनचाकी वाहने तर विचारूच नका. मी इतर देश पाहिले नाहीत. पण दक्षिण मुंबईतील (वांद्रे व शीवपर्यंत) रहदारी पाहा व इतर कोठलीहि रहदारी पाहा. जमीन अस्मानाचा फरक आहे. इतर ठिकाणचे ड्रायव्हर लोक कायदे खासकरून सिग्नल सर्रास मोडतात. साधा हॉर्नच पाहा कसा वाजवतात. द. मुम्बईत तेसे फारसे होत नाही. तरीहि लंडनमधे १० टक्के लो़ कायदे पाळत नाहीत हे वाचून धक्काच बसला.
आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या. कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला. रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या. खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर? भारताबाहेरही लोक असेच वागतात का? शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते? राजमुद्रा :)

धुणे वाळवणे (चित्रे)

धनंजय ·

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
मस्त विषय आहे. पण "वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक" चा "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन" असा अनुवाद चपखल वाटत नाही. 'अब्रू चव्हाट्यावर आणणे'छाप एखादी म्हण वाक्संप्रदायकोशात मिळते का ते बघायला हवे.

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/03/2008 - 17:18
हा वाक्प्रचार मनात होता. स्वैर भाषांतरे : "शिवला काय कावळा, चिंध्या आंगणात वाळवा" - अर्थ मागच्या पिढीत समजला असता. "आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." (मराठीत वाक्प्रचारांना, म्हणींना प्रास किंवा यमक असण्याची लकब आहे.) भाषांतरात कपड्यांचा उल्लेख करायचा नसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "अब्रू चव्हाट्यावर आणली" हेच ठीक आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:44
"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." हा हा हा! वरील तीनही आयटेम एकदम भारी! आपला, (दुपट्यातला) तात्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 21:23
नाहीतर सगळे चाकोरीतून फिरणारे गरगरवून टाकते! वाळत घातलेले कपडे हा तसा अगदीच अनोखा विषय नाही कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांमधली 'वस्त्र' ही अन्नानंतरची लगेचची गरज आहे. चित्रे छानच आहेत. "धुतली कापडं चांगली अन् वाळायला बाहेर टांगली!" हे कसे? (अवांतर - "शिवला काय कावळा.." चा अर्थ जाणून आहे;)) चतुरंग

In reply to by धनंजय

वरील प्रत्येक चित्रात एक कहाणी दडलेली दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रासाठी स्वतंत्र वाक्प्रचार, म्हण वापरल्यास अधिक चांगले.

विसोबा खेचर 11/03/2008 - 16:42
हा हा हा धन्याशेठ! धुणी वाळत घातलेल्या चित्रांची कल्पना बाकी झकास आहे! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)) परंतु चित्रं बाकी मस्तच आहेत. शेवटच्या चित्रातील रंगसंगती तर क्लासच! आपला, (चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला) तात्या.

कोलबेर 11/03/2008 - 19:26
हा हा हा!! का ते आठवत नाही पण मी सुद्धा एकदा पॉइंट अँड शूट कॅमेर्‍यानेच घरांसमोर वाळत घातलेली धुणी टिपली होती..
(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला)तात्या.
हे वाचून त्यातले हे चित्र आठवले..ते इथे शोधून टाकले !! :) बाकी शेवटच्या चित्रातील रंगसंगती मस्तच आली आहे... अंडरस्टँडींग एक्स्पोजर नावाचे फोटोग्राफी शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे..त्याच्या पृष्ठ क्र. ९४ वरती असाच एक अंतरवस्त्रे वाळत घातलेला ऍमस्टरडॅम मधील अप्रतिम फोटो आहे (त्या चित्राची थिम साधारण धनंजयच्य शेवटच्या चित्रासारखीच आहे)

चित्रा 18/03/2008 - 00:59
शेवटचे प्रकाशचित्रही छान. (फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?)

In reply to by चित्रा

सर्किट 18/03/2008 - 01:28
फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र? ते कुणी काढले ह्यावर अवलंबून आहे.. :-) डिपेण्ड्स वरून एक आठवले. गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेण्ड ला विचारते. "तुला काय घालायला आवडते ? बॉक्सर की ब्रिफ ?" तो म्हणतो, "डिपेण्ड्स..." - सर्किट

In reply to by चित्रा

चतुरंग 18/03/2008 - 02:19
आणि फिल्मवरती वस्तूची छाया ठेवून जाणारे म्हणून छायाचित्र सुध्दा! :) म्हणून इट डिपेंड्स!! चतुरंग

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:25
माझ्या मते छायाचित्र हा अधिक लोकप्रिय शद्ब असला तरी प्रकाशचित्र हा जास्त बरोबर आहे. कारण कोणत्याही फोटोचे 'शॅडोज(छाया) आणि हाईलाईट्स' हे दोन्हीही मुख्य भाग असतात..त्यामुळे नुसतेच छायाचित्र म्हणणे किंचीत चुकीचे वाटते. प्रकाश किरणांनी काढलेले चित्र म्हणजे प्रकाशचित्र हे अधिक अचुक वाटते

पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
मस्त विषय आहे. पण "वॉशिंग डर्टी लिनन इन पब्लिक" चा "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन" असा अनुवाद चपखल वाटत नाही. 'अब्रू चव्हाट्यावर आणणे'छाप एखादी म्हण वाक्संप्रदायकोशात मिळते का ते बघायला हवे.

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/03/2008 - 17:18
हा वाक्प्रचार मनात होता. स्वैर भाषांतरे : "शिवला काय कावळा, चिंध्या आंगणात वाळवा" - अर्थ मागच्या पिढीत समजला असता. "आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." (मराठीत वाक्प्रचारांना, म्हणींना प्रास किंवा यमक असण्याची लकब आहे.) भाषांतरात कपड्यांचा उल्लेख करायचा नसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "अब्रू चव्हाट्यावर आणली" हेच ठीक आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 11/03/2008 - 18:44
"आतले कपडे बाहेरच्या दांडीवर टाकलेत" "घरच्या घाण चादरी, आंगणात मांडून दाखवी" "शेजेवरची दुपटी, घाटावरती धोपटी." हा हा हा! वरील तीनही आयटेम एकदम भारी! आपला, (दुपट्यातला) तात्या.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 21:23
नाहीतर सगळे चाकोरीतून फिरणारे गरगरवून टाकते! वाळत घातलेले कपडे हा तसा अगदीच अनोखा विषय नाही कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांमधली 'वस्त्र' ही अन्नानंतरची लगेचची गरज आहे. चित्रे छानच आहेत. "धुतली कापडं चांगली अन् वाळायला बाहेर टांगली!" हे कसे? (अवांतर - "शिवला काय कावळा.." चा अर्थ जाणून आहे;)) चतुरंग

In reply to by धनंजय

वरील प्रत्येक चित्रात एक कहाणी दडलेली दिसते आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रासाठी स्वतंत्र वाक्प्रचार, म्हण वापरल्यास अधिक चांगले.

विसोबा खेचर 11/03/2008 - 16:42
हा हा हा धन्याशेठ! धुणी वाळत घातलेल्या चित्रांची कल्पना बाकी झकास आहे! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)) परंतु चित्रं बाकी मस्तच आहेत. शेवटच्या चित्रातील रंगसंगती तर क्लासच! आपला, (चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला) तात्या.

कोलबेर 11/03/2008 - 19:26
हा हा हा!! का ते आठवत नाही पण मी सुद्धा एकदा पॉइंट अँड शूट कॅमेर्‍यानेच घरांसमोर वाळत घातलेली धुणी टिपली होती..
(चड्डी बनियन बाल्कनीत वाळत घतलेला)तात्या.
हे वाचून त्यातले हे चित्र आठवले..ते इथे शोधून टाकले !! :) बाकी शेवटच्या चित्रातील रंगसंगती मस्तच आली आहे... अंडरस्टँडींग एक्स्पोजर नावाचे फोटोग्राफी शिकण्यासाठी उत्तम पुस्तक आहे..त्याच्या पृष्ठ क्र. ९४ वरती असाच एक अंतरवस्त्रे वाळत घातलेला ऍमस्टरडॅम मधील अप्रतिम फोटो आहे (त्या चित्राची थिम साधारण धनंजयच्य शेवटच्या चित्रासारखीच आहे)

चित्रा 18/03/2008 - 00:59
शेवटचे प्रकाशचित्रही छान. (फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र?)

In reply to by चित्रा

सर्किट 18/03/2008 - 01:28
फोटोला नक्की काय म्हणायचे असते ? प्रकाशचित्र का छायाचित्र? ते कुणी काढले ह्यावर अवलंबून आहे.. :-) डिपेण्ड्स वरून एक आठवले. गर्लफ्रेंड तिच्या नवीन बॉयफ्रेण्ड ला विचारते. "तुला काय घालायला आवडते ? बॉक्सर की ब्रिफ ?" तो म्हणतो, "डिपेण्ड्स..." - सर्किट

In reply to by चित्रा

चतुरंग 18/03/2008 - 02:19
आणि फिल्मवरती वस्तूची छाया ठेवून जाणारे म्हणून छायाचित्र सुध्दा! :) म्हणून इट डिपेंड्स!! चतुरंग

In reply to by चित्रा

कोलबेर 18/03/2008 - 02:25
माझ्या मते छायाचित्र हा अधिक लोकप्रिय शद्ब असला तरी प्रकाशचित्र हा जास्त बरोबर आहे. कारण कोणत्याही फोटोचे 'शॅडोज(छाया) आणि हाईलाईट्स' हे दोन्हीही मुख्य भाग असतात..त्यामुळे नुसतेच छायाचित्र म्हणणे किंचीत चुकीचे वाटते. प्रकाश किरणांनी काढलेले चित्र म्हणजे प्रकाशचित्र हे अधिक अचुक वाटते
घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)

चतुरंग ·

केशवसुमार 11/03/2008 - 11:00
चतुरंगशेठ, स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा.. संकल्प सिद्धिस न्या.. पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत... (मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार

बेसनलाडू 11/03/2008 - 11:06
नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. (उत्सुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:31
रंगराव, सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल! पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती.. आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 11/03/2008 - 20:32
रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील. नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच. ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 12/03/2008 - 16:44
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :) ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 12/03/2008 - 00:21
पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
असेच म्हणातो!

धनंजय 11/03/2008 - 11:42
शुभेच्छा! शब्दयोजना आवडली. एक रुबाई तितकी समजली नाही "भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही. मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे. द्राक्ष/वेल=भाव मद्य=कल्पना प्याला=कविता साकी=कवी** वाचक=पीणारा पुस्तक=मधुशाला ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी. बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 20:37
प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली - तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते. तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल. -------------------------------------------------------------- धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते! संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :) चतुरंग

लिखाळ 11/03/2008 - 18:14
फार छान अनुवाद. कल्पक. एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे. सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१। आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२|| तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, .... मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !! पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

चतुरंग 11/03/2008 - 20:39
आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे. संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन. चतुरंग

In reply to by लिखाळ

बहुगुणी 22/06/2008 - 18:34
चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद. लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, या ओळीऐवजी तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला, अशी रचना केल्यास चालेल का?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 22/06/2008 - 21:02
स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले! 'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते. चतुरंग

प्राजु 12/03/2008 - 00:51
मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून... मी खरंतर वाटच पहात होते. खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात. एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध.. पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग 12/03/2008 - 02:21
धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे. ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की! चतुरंग

यशोधरा 24/06/2008 - 09:20
चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?

केशवसुमार 11/03/2008 - 11:00
चतुरंगशेठ, स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा.. संकल्प सिद्धिस न्या.. पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत... (मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार

बेसनलाडू 11/03/2008 - 11:06
नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. (उत्सुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:31
रंगराव, सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल! पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती.. आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 11/03/2008 - 20:32
रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील. नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच. ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 12/03/2008 - 16:44
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते. आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :) ('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 12/03/2008 - 00:21
पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
असेच म्हणातो!

धनंजय 11/03/2008 - 11:42
शुभेच्छा! शब्दयोजना आवडली. एक रुबाई तितकी समजली नाही "भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही. मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे. द्राक्ष/वेल=भाव मद्य=कल्पना प्याला=कविता साकी=कवी** वाचक=पीणारा पुस्तक=मधुशाला ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी. बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.

In reply to by धनंजय

चतुरंग 11/03/2008 - 20:37
प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली - तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते. तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल. -------------------------------------------------------------- धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते! संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :) चतुरंग

लिखाळ 11/03/2008 - 18:14
फार छान अनुवाद. कल्पक. एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे. सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१। आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२|| तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, .... मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !! पुलेशु. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by लिखाळ

चतुरंग 11/03/2008 - 20:39
आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे. संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन. चतुरंग

In reply to by लिखाळ

बहुगुणी 22/06/2008 - 18:34
चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद. लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, या ओळीऐवजी तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला, अशी रचना केल्यास चालेल का?

In reply to by बहुगुणी

चतुरंग 22/06/2008 - 21:02
स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले! 'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते. चतुरंग

प्राजु 12/03/2008 - 00:51
मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून... मी खरंतर वाटच पहात होते. खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात. एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध.. पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग 12/03/2008 - 02:21
धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे. ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की! चतुरंग

यशोधरा 24/06/2008 - 09:20
चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?
लेखनविषय:
3

अरुणोदय झाला!

ॐकार ·

सर्किट 11/03/2008 - 12:06
खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 11/03/2008 - 12:09
मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?

इनोबा म्हणे 11/03/2008 - 13:14
जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

कोलबेर 11/03/2008 - 19:31
तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!

प्राजु 11/03/2008 - 20:42
अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 12/03/2008 - 10:57
ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.

सुवर्णमयी 04/04/2008 - 16:28
छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली

मदनबाण 04/04/2008 - 16:58
सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण

ऋषिकेश 05/04/2008 - 08:53
झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट 11/03/2008 - 12:06
खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 11/03/2008 - 12:09
मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?

इनोबा म्हणे 11/03/2008 - 13:14
जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

कोलबेर 11/03/2008 - 19:31
तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!

प्राजु 11/03/2008 - 20:42
अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु

ॐकार 12/03/2008 - 10:57
ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.

सुवर्णमयी 04/04/2008 - 16:28
छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली

मदनबाण 04/04/2008 - 16:58
सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण

ऋषिकेश 05/04/2008 - 08:53
झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
पुण्यभूमीत डोंगराआड उगवणार्‍या सूर्याने दिलेले दर्शन :) ही वाट दूर जाते... माझिया पाषाणहृदयी वेदनेचे झाड आहे. सूर्यकिरण सोनेरी हे... तुझ्या नभाला गडे क

(भाउबंदकी)

केशवसुमार ·

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:01
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! खरं आहे रे बाबा! अरे मिसळपावच्या दुसर्‍याच दिवशी इथे येऊन पोष्टमनने पोष्टखाते सुरू केलेन! :) 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! हा हा हा! क्या बात है केशवा! खल्लास लिहिलं आहेस! :) काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा! मस्त.. विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट असू देत, परंतु केश्याचा हा हलकटपणा आवडला आपल्याला! :) आपला, (नॉर्थ कॅरोलिनाचा पोष्टमास्तर जनरल) तात्यागजानन!

बेसनलाडू 11/03/2008 - 08:00
नेहमीचा मसाला नसला, तरीही शब्द किंवा ओळी खालीवर होणे चालूच आहे. तरी नशीब पोटदुखी नि कसलेकसले वास आलेले नाहीत :) एक शेर तर जवळजवळ जसाच्या तसा आलाय. अतिपरिचयादवज्ञा म्हटले होते, ते हेच. पण यालाही रसिकांची मस्त दाद आल्यास नवल वाटायचे नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम! (शुभेच्छुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 11/03/2008 - 08:26
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी.. पोटदुखी नाही कशी.. झालेली दिसते आहे.. आणि वास ही येता आहे .. असो..बेटर लक साठि धन्यवाद.. (आभारी) केशवसुमार

प्राजु 11/03/2008 - 08:36
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! सॉलिड.....आवडले... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 10:56
जाऊ दे रे केशवा, शेवटी बेलाने, माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हे जे म्हटलं आहे ते योग्यच आहे. आहेत खरी माऊलीची लेकरे दिवटी आणि हलकट! माऊली माऊली म्हणून ऊर बडवणार्‍या काकाने (माऊलीच्या सो कॉल्ड लाडक्या लेकराने!) मिपाच्या सुरवातीच्याच काही दिवसात मिसळपाववरील एका सन्माननीय स्त्री सभासदासंदर्भात जुनी म्हण वापरून एक अत्यंत तुच्छतापूर्वक व्य नि मला पाठवावा आणि वरती शिवाय :)) असा स्माईली टाकावा याचे मला राहून राहून वाईट वाटले! च्यामारी आमचे पाय तर चिखलाने भरलेलेच आहेतच परंतु माऊलीच्या ओव्यांची पारायणे करणार्‍या माणसाने मिपावर असे धंदे करावेत यावरून त्याचे पाय चिखलात नव्हे तर मैल्यात अगदी घट्ट रुतलेले आहेत हे समजते! हम्म! काय करणार? त्या माऊलीचं दुदैव म्हणायचं आणि गप्प बसायचं! दुसरं काय!! वास्तविक ज्या माणसाचा माऊलीचा अभ्यास आहे अश्या माणसाने अद्याप व्यक्तिगत स्वार्थाच्या, तुच्छतेने भरलेल्या व्य निं च्या आणि हेवादाव्याच्या मैल्यातून बाहेर पडू नये हे पाहून माऊलीचा रेडादेखील दु:खी झाला असेल. बेला म्हणतो ते अगदी खरं आहे! कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! असेच मला तो व्य नि वाचून वाटले होते! असो... आपला, (नॉर्थ कॅरोलिनाच्या कट्ट्यावरचा वासू!!) तात्या. -- बेटा श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना एवढे थोर! --इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:38
आमच्याच वरील प्रतिसादावरून आम्हालाही दोन ओळी सुचल्या आहेत आणि आम्हीही किंचित कवी झालो आहे! नक्की सांगा बरं का कश्या वाटल्या ते! काय करावे अता माउली विचार बुरसट, निरोप कुचकट :)) आपला, (निरोप्या) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:40
तात्या, तुम्ही पुतण्याचा व्यनि जाहीर करून एक चूक केली, आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. असो, मुळात केशवसुमारांचे विडंबन, त्यांच्या नेहमीच्या विडंबनाइतके खास नाही. कारण विडंबन चांगले व्हायला आधी मूळ कविताच अधिक चांगली असावी लागते. इथे तर मूळ कविताच विडंबनत्म्क होती, त्यामुळे विडंबन हे गंभीर हवे होते, असे वाटते. आता च्यालेंज पूर्ण करायला केसुंना दुसरी भरभक्कम कविता घ्यायला हवी. पसायदान कसे वाटते ? - (सत्कर्मी रती वाढलेला) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:49
आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. नाही, पुतण्याचा व्य नि जाहीर करून आम्ही जी चूक केली होती ती यावेळेस केलेली नाही. पुतण्याचा व्य नि आम्ही जसाच्या तसा शब्दश: जाहीर केला होता. काकांचा व्य नि आम्ही जाहीर केलेला नसून त्याचा फक्त ओझरता उल्लेख येथे केला आहे. त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:57
त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही.. चांगला निर्णय... जो जे वांछील तो ते लाहो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो... - (प्राणिजात) सर्किट

धोंडोपंत 11/03/2008 - 21:23
हा हा हा हा हा, 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! वा वा क्या बात है!! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा. केश्या, अरे ! फार हाणलंस रे ढवळ्या पवळ्याला. आपला, (गाडीवान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 11/03/2008 - 07:01
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! खरं आहे रे बाबा! अरे मिसळपावच्या दुसर्‍याच दिवशी इथे येऊन पोष्टमनने पोष्टखाते सुरू केलेन! :) 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! हा हा हा! क्या बात है केशवा! खल्लास लिहिलं आहेस! :) काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा! मस्त.. विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट असू देत, परंतु केश्याचा हा हलकटपणा आवडला आपल्याला! :) आपला, (नॉर्थ कॅरोलिनाचा पोष्टमास्तर जनरल) तात्यागजानन!

बेसनलाडू 11/03/2008 - 08:00
नेहमीचा मसाला नसला, तरीही शब्द किंवा ओळी खालीवर होणे चालूच आहे. तरी नशीब पोटदुखी नि कसलेकसले वास आलेले नाहीत :) एक शेर तर जवळजवळ जसाच्या तसा आलाय. अतिपरिचयादवज्ञा म्हटले होते, ते हेच. पण यालाही रसिकांची मस्त दाद आल्यास नवल वाटायचे नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम! (शुभेच्छुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 11/03/2008 - 08:26
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी.. पोटदुखी नाही कशी.. झालेली दिसते आहे.. आणि वास ही येता आहे .. असो..बेटर लक साठि धन्यवाद.. (आभारी) केशवसुमार

प्राजु 11/03/2008 - 08:36
किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! सॉलिड.....आवडले... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 11/03/2008 - 10:56
जाऊ दे रे केशवा, शेवटी बेलाने, माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हे जे म्हटलं आहे ते योग्यच आहे. आहेत खरी माऊलीची लेकरे दिवटी आणि हलकट! माऊली माऊली म्हणून ऊर बडवणार्‍या काकाने (माऊलीच्या सो कॉल्ड लाडक्या लेकराने!) मिपाच्या सुरवातीच्याच काही दिवसात मिसळपाववरील एका सन्माननीय स्त्री सभासदासंदर्भात जुनी म्हण वापरून एक अत्यंत तुच्छतापूर्वक व्य नि मला पाठवावा आणि वरती शिवाय :)) असा स्माईली टाकावा याचे मला राहून राहून वाईट वाटले! च्यामारी आमचे पाय तर चिखलाने भरलेलेच आहेतच परंतु माऊलीच्या ओव्यांची पारायणे करणार्‍या माणसाने मिपावर असे धंदे करावेत यावरून त्याचे पाय चिखलात नव्हे तर मैल्यात अगदी घट्ट रुतलेले आहेत हे समजते! हम्म! काय करणार? त्या माऊलीचं दुदैव म्हणायचं आणि गप्प बसायचं! दुसरं काय!! वास्तविक ज्या माणसाचा माऊलीचा अभ्यास आहे अश्या माणसाने अद्याप व्यक्तिगत स्वार्थाच्या, तुच्छतेने भरलेल्या व्य निं च्या आणि हेवादाव्याच्या मैल्यातून बाहेर पडू नये हे पाहून माऊलीचा रेडादेखील दु:खी झाला असेल. बेला म्हणतो ते अगदी खरं आहे! कट्ट्यावरचे वासू तर्कट वाचा विष्ठा, मनही मळकट! असेच मला तो व्य नि वाचून वाटले होते! असो... आपला, (नॉर्थ कॅरोलिनाच्या कट्ट्यावरचा वासू!!) तात्या. -- बेटा श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना एवढे थोर! --इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:38
आमच्याच वरील प्रतिसादावरून आम्हालाही दोन ओळी सुचल्या आहेत आणि आम्हीही किंचित कवी झालो आहे! नक्की सांगा बरं का कश्या वाटल्या ते! काय करावे अता माउली विचार बुरसट, निरोप कुचकट :)) आपला, (निरोप्या) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:40
तात्या, तुम्ही पुतण्याचा व्यनि जाहीर करून एक चूक केली, आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. असो, मुळात केशवसुमारांचे विडंबन, त्यांच्या नेहमीच्या विडंबनाइतके खास नाही. कारण विडंबन चांगले व्हायला आधी मूळ कविताच अधिक चांगली असावी लागते. इथे तर मूळ कविताच विडंबनत्म्क होती, त्यामुळे विडंबन हे गंभीर हवे होते, असे वाटते. आता च्यालेंज पूर्ण करायला केसुंना दुसरी भरभक्कम कविता घ्यायला हवी. पसायदान कसे वाटते ? - (सत्कर्मी रती वाढलेला) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 11/03/2008 - 11:49
आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते. नाही, पुतण्याचा व्य नि जाहीर करून आम्ही जी चूक केली होती ती यावेळेस केलेली नाही. पुतण्याचा व्य नि आम्ही जसाच्या तसा शब्दश: जाहीर केला होता. काकांचा व्य नि आम्ही जाहीर केलेला नसून त्याचा फक्त ओझरता उल्लेख येथे केला आहे. त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट 11/03/2008 - 11:57
त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही.. चांगला निर्णय... जो जे वांछील तो ते लाहो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो... - (प्राणिजात) सर्किट

धोंडोपंत 11/03/2008 - 21:23
हा हा हा हा हा, 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! वा वा क्या बात है!! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा. केश्या, अरे ! फार हाणलंस रे ढवळ्या पवळ्याला. आपला, (गाडीवान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली.. म्हणल बघू जमतय का आपल्याला... किनार्‍या'वरी शिजलेला कट त्यांची निष्ठा, जगास कटकट! 'मांड्यां'ची चव नका विचारू जरा तंगडी आहे जळकट! चिलटांची त्या कशाच चिंत्ता? वशिंड भरले, शिंगे दणकट! काका पिटला ! पुतणा उठला! भाउबंदकी आहे बळकट विडंबने ही सुटली नाही "केश्या" मेला आहे, हलकट