कविता छानच आहे.
प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो....
कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.
प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!!
इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714
शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.
घरदार सोडुनी आले
मायेस पारखी झाले
??
आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :)
झाली बरीच जगती
आबाळ या जीवाची
स्फुंदुनी सांगू कशी मी
मातेस मी दुरीची
मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे?
यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :)
आपला,
(प्रॅक्टिकल) तात्या.
कविता आवडली.
कुठे आहे हा प्रतिसाद?
इथे मिळेल
यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :)
असेच म्हणते.
सुंदर कविता