मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

खेडूत ·

In reply to by आदूबाळ

खेडूत 26/03/2015 - 20:38
कंपनीत वापरताना ते असे निवडूनच ठेवलेले असतात. त्यामुळे ओळखावे लागत नाहीत. d लवकरच हेही कालबाह्य होऊन माणसाला असेम्ब्ली करावीच लागणार नाही! :)

बॅटमॅन 26/03/2015 - 19:45
जुने इलेक्ट्रॉनिक्सचे दिवस आठवले. हळवं केलंत साहेब!!!!!! आमच्या एकूणच आयुष्यातले मोजके मोरपंखी दिवस नेमके याच कालखंडात होते. त्यांच्या आठवणीने अं.ह. झालो.

In reply to by बॅटमॅन

सांगलीचा भडंग 26/03/2015 - 20:11
एकदम मस्त लेख . सांगलीला गणपती पेठ मध्ये कोर्नर ला एक दुकान होते ।तिथे असले सगळे सुट्टे पार्ट मिळायचे रेझीसस्टर , डायोड आणि छोटे ट्रान्सफोरमर. आणि सर्वात भारी आवडणारे काम म्हणजे सोल्डरिंग करायची गन आणि त्याचे मेटल . . फार काय तर भारी करतोय असे वाटायचे

In reply to by बॅटमॅन

खेडूत 27/03/2015 - 16:36
... अजून एखादं वर्ष तिथेच शिकवत राहिलो असतो तर तुलाही शिकवायला आलो असतो ! त्यापूर्वीच्या तीनही वर्षी- दोन्ही तुकड्यांना हा विषय शिकवला आहे! बाकी आमचीही ती एक्सटेन्डेड मोरपंखी वर्षं होती ! जिथे शिकलो तिथेच शिकवायला मजा आली. तो बोट क्लब आणि जुन्या इमारती! असो! पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी . :)

In reply to by खेडूत

बॅटमॅन 27/03/2015 - 17:12
नमस्कार खेडूत साहेब. सीओईपीबद्दल बोलत नैये, अकरावी-बारावीबद्दल बोलतोय. :) सीओईपीपेक्षा ती वर्षे जास्त मोरपंखी होती. त्यातही अकरावी अंमळ जास्तच. असो, आता जुन्या आठवणींनी अधिक हळवे नको व्हायला.

गणेशा 26/03/2015 - 19:51
आमच्या ही आठवणी जाग्या झाल्या, बीसीएस ला इलेक्टॉनिक्स होते अआणि माझे प्रचंड आवडीचा विषय होता हा. प्रॅक्टीकल ला पैकीच्या पैकी आणि. अवांतर : असो ते बी बी रॉय पेक्षा आम्ही सोप्पे वाक्य लक्षात ठेवले होते. कदाचीत सर्वांना ते माहित असेन ही.

ओह्ह, म्हणजे आता असे कलर कोडेड रेझिस्टर्स बाजारात मिळत नाहीत ? इंजिनिअरिंग करतांना थाटलेला इमर्जन्सी लाईट बनवुन विकायचा बिझनेस ( ;-) ) म्हणजे हॉबी वर्कशॉप होते हे कळाले. लेख आवडला.

हुप्प्या 26/03/2015 - 20:44
१. रेसिस्टरच्या अंगाचा रंग हाही अर्थपूर्ण असतो का? निळा म्हणजे मेटल फिल्म तंत्रज्ञान वापरलेला असा काही नियम आहे का? त्याविषयी फार कळू शकले नाही. २. इतक्या काटेकोर मोजमापाचे रेझिस्टर प्रचंड संख्येने कसे बनवत असतील? प्रत्येकावर योग्य त्या रंगाच्या पट्ट्या मारणे हे ऑटोमॅटिक यंत्राने कसे करत असतील? गेले निदान ४०-५० वर्षे तरी रेझिस्टर बनवले जात आहेत. त्यामुळे आधुनिक संगणक वगैरे वापरत नसणार. आणि ह्याची किंमतही फार नसते.

In reply to by हुप्प्या

खेडूत 26/03/2015 - 21:14
१. असे काही नसते. २. रेझिस्टन्स उद्योग शंभर वर्षांहून जुना आहे. तीस सालच्या रेडीओ आणि पंचेचाळीस साली टीव्ही मध्ये कलर कोडेड रेजिस्टन्सेस वापरले जात. अलीकडे चाळीस वर्षात प्रगत यंत्रं आली. त्यापूर्वी वायर वाउंड काळात हाताने करत असावेत. रेजिस्टर्स कसे बनतात याची इथे साधारण कल्पना येईल. प्रत्यक्ष व्हीडीओ लगेच मिळाला नाही.

आम्ही "बी.बी.रॉय" पाठ करायचा प्रयत्न केला पण नाही जमले....पण मग त्या "बी.बी.रॉय"च्या ऐवजी "बॅड बॉइज....." ३-४ वेळा म्हटले, लगेच पाठ झाले. (बॅड बॉय) मुवि

लेख आवडला. मधल्या काही वर्षात संबंधच आला नाही या प्रकारांशी. एवढ्यातच मात्र परत याच्याशी गाठ पडली, पण वर प्रतिसादात आलंय त्याप्रमाणे ते निवडुन ठेवलेले असल्याने ओळखावे लागत नाहीत. लेखाच्या निमित्ताने बर्‍याच आठवणींना उजाळा मिळाला.

हेमन्त वाघे 26/03/2015 - 23:10
Mechanical Engineering मध्ये असाच येक फोर्मुला होता Theory of simple bending equation M/ I = F/Y = E/R M - Maximum bending moment I - Moment of inertia F - Maximum stress induced Y - Distance from the neutral axis E - Young’s modulus R - Constant. हा लक्षात ठेवायची क्लुप्ती .. May I F*** You Elizabeth R*** … M/ I = F/Y = E/R जाणकारांनी फुलल्या भरून काढाव्या.

रुपी 26/03/2015 - 23:54
बरीच वर्षे झाली त्यामुळे रंगपट्टे गेले हे माहीत नव्हते. पण ११ वी आणि १२ वीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातल्या त्यात पहिल्या सहा महिन्यांच्या. दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले. अकरावीत अचानक सगळं इंग्रजीत! बाकी विषय जमले. पण इलेक्ट्रोनिक्स मध्ये बरेच शब्द नवीन होते. लेखी परीक्षेत अक्षरशः पानेच्या पाने रट्टा मारुन लिहिली. नंतर जमले मात्र. प्रात्यक्षिक करताना मात्र मजा यायची.

In reply to by पान्डू हवालदार

चिगो 27/03/2015 - 12:22
मला माहीत असलेलं, My Very Enthusiastic Mother Just Showed Us Nine Planets असं होतं.. आता जरी प्लुटो गायब झाला असला तरी तुम्ही सांगितलेला क्रम चुकला आहे, हे नम्रपणे दर्शवू इच्छितो. (गुरु i.e. Jupiter नंतर शनि i.e. Saturn येतो) नात्यातल्या एका लहान मुलीने सहज सांगितलेल्या ह्या मंत्राचा स्पर्धापरीक्षेत फायदा झाला होता एकदा.. :-)

सिरुसेरि 27/03/2015 - 16:14
सुंदर लेख . या आठवणींवरुन जाणवते की तुमचाही कल हा इलेक्टॉनिक्स कडेच होता . बरेचदा बरेचजण पुढील शाखा कोणती निवडायची याबाबत साशंक असतात .

In reply to by सिरुसेरि

खेडूत 27/03/2015 - 16:37
खरंय . कल तर होता, पण विचारात स्पष्टता नव्हती. चार हजार वस्तीच्या खेडेगावांत मार्गदर्शन पण नव्हतं. पण डॉक्टर असलेल्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि निर्णय बरोबर ठरला !

In reply to by आदूबाळ

खेडूत 26/03/2015 - 20:38
कंपनीत वापरताना ते असे निवडूनच ठेवलेले असतात. त्यामुळे ओळखावे लागत नाहीत. d लवकरच हेही कालबाह्य होऊन माणसाला असेम्ब्ली करावीच लागणार नाही! :)

बॅटमॅन 26/03/2015 - 19:45
जुने इलेक्ट्रॉनिक्सचे दिवस आठवले. हळवं केलंत साहेब!!!!!! आमच्या एकूणच आयुष्यातले मोजके मोरपंखी दिवस नेमके याच कालखंडात होते. त्यांच्या आठवणीने अं.ह. झालो.

In reply to by बॅटमॅन

सांगलीचा भडंग 26/03/2015 - 20:11
एकदम मस्त लेख . सांगलीला गणपती पेठ मध्ये कोर्नर ला एक दुकान होते ।तिथे असले सगळे सुट्टे पार्ट मिळायचे रेझीसस्टर , डायोड आणि छोटे ट्रान्सफोरमर. आणि सर्वात भारी आवडणारे काम म्हणजे सोल्डरिंग करायची गन आणि त्याचे मेटल . . फार काय तर भारी करतोय असे वाटायचे

In reply to by बॅटमॅन

खेडूत 27/03/2015 - 16:36
... अजून एखादं वर्ष तिथेच शिकवत राहिलो असतो तर तुलाही शिकवायला आलो असतो ! त्यापूर्वीच्या तीनही वर्षी- दोन्ही तुकड्यांना हा विषय शिकवला आहे! बाकी आमचीही ती एक्सटेन्डेड मोरपंखी वर्षं होती ! जिथे शिकलो तिथेच शिकवायला मजा आली. तो बोट क्लब आणि जुन्या इमारती! असो! पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी . :)

In reply to by खेडूत

बॅटमॅन 27/03/2015 - 17:12
नमस्कार खेडूत साहेब. सीओईपीबद्दल बोलत नैये, अकरावी-बारावीबद्दल बोलतोय. :) सीओईपीपेक्षा ती वर्षे जास्त मोरपंखी होती. त्यातही अकरावी अंमळ जास्तच. असो, आता जुन्या आठवणींनी अधिक हळवे नको व्हायला.

गणेशा 26/03/2015 - 19:51
आमच्या ही आठवणी जाग्या झाल्या, बीसीएस ला इलेक्टॉनिक्स होते अआणि माझे प्रचंड आवडीचा विषय होता हा. प्रॅक्टीकल ला पैकीच्या पैकी आणि. अवांतर : असो ते बी बी रॉय पेक्षा आम्ही सोप्पे वाक्य लक्षात ठेवले होते. कदाचीत सर्वांना ते माहित असेन ही.

ओह्ह, म्हणजे आता असे कलर कोडेड रेझिस्टर्स बाजारात मिळत नाहीत ? इंजिनिअरिंग करतांना थाटलेला इमर्जन्सी लाईट बनवुन विकायचा बिझनेस ( ;-) ) म्हणजे हॉबी वर्कशॉप होते हे कळाले. लेख आवडला.

हुप्प्या 26/03/2015 - 20:44
१. रेसिस्टरच्या अंगाचा रंग हाही अर्थपूर्ण असतो का? निळा म्हणजे मेटल फिल्म तंत्रज्ञान वापरलेला असा काही नियम आहे का? त्याविषयी फार कळू शकले नाही. २. इतक्या काटेकोर मोजमापाचे रेझिस्टर प्रचंड संख्येने कसे बनवत असतील? प्रत्येकावर योग्य त्या रंगाच्या पट्ट्या मारणे हे ऑटोमॅटिक यंत्राने कसे करत असतील? गेले निदान ४०-५० वर्षे तरी रेझिस्टर बनवले जात आहेत. त्यामुळे आधुनिक संगणक वगैरे वापरत नसणार. आणि ह्याची किंमतही फार नसते.

In reply to by हुप्प्या

खेडूत 26/03/2015 - 21:14
१. असे काही नसते. २. रेझिस्टन्स उद्योग शंभर वर्षांहून जुना आहे. तीस सालच्या रेडीओ आणि पंचेचाळीस साली टीव्ही मध्ये कलर कोडेड रेजिस्टन्सेस वापरले जात. अलीकडे चाळीस वर्षात प्रगत यंत्रं आली. त्यापूर्वी वायर वाउंड काळात हाताने करत असावेत. रेजिस्टर्स कसे बनतात याची इथे साधारण कल्पना येईल. प्रत्यक्ष व्हीडीओ लगेच मिळाला नाही.

आम्ही "बी.बी.रॉय" पाठ करायचा प्रयत्न केला पण नाही जमले....पण मग त्या "बी.बी.रॉय"च्या ऐवजी "बॅड बॉइज....." ३-४ वेळा म्हटले, लगेच पाठ झाले. (बॅड बॉय) मुवि

लेख आवडला. मधल्या काही वर्षात संबंधच आला नाही या प्रकारांशी. एवढ्यातच मात्र परत याच्याशी गाठ पडली, पण वर प्रतिसादात आलंय त्याप्रमाणे ते निवडुन ठेवलेले असल्याने ओळखावे लागत नाहीत. लेखाच्या निमित्ताने बर्‍याच आठवणींना उजाळा मिळाला.

हेमन्त वाघे 26/03/2015 - 23:10
Mechanical Engineering मध्ये असाच येक फोर्मुला होता Theory of simple bending equation M/ I = F/Y = E/R M - Maximum bending moment I - Moment of inertia F - Maximum stress induced Y - Distance from the neutral axis E - Young’s modulus R - Constant. हा लक्षात ठेवायची क्लुप्ती .. May I F*** You Elizabeth R*** … M/ I = F/Y = E/R जाणकारांनी फुलल्या भरून काढाव्या.

रुपी 26/03/2015 - 23:54
बरीच वर्षे झाली त्यामुळे रंगपट्टे गेले हे माहीत नव्हते. पण ११ वी आणि १२ वीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातल्या त्यात पहिल्या सहा महिन्यांच्या. दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले. अकरावीत अचानक सगळं इंग्रजीत! बाकी विषय जमले. पण इलेक्ट्रोनिक्स मध्ये बरेच शब्द नवीन होते. लेखी परीक्षेत अक्षरशः पानेच्या पाने रट्टा मारुन लिहिली. नंतर जमले मात्र. प्रात्यक्षिक करताना मात्र मजा यायची.

In reply to by पान्डू हवालदार

चिगो 27/03/2015 - 12:22
मला माहीत असलेलं, My Very Enthusiastic Mother Just Showed Us Nine Planets असं होतं.. आता जरी प्लुटो गायब झाला असला तरी तुम्ही सांगितलेला क्रम चुकला आहे, हे नम्रपणे दर्शवू इच्छितो. (गुरु i.e. Jupiter नंतर शनि i.e. Saturn येतो) नात्यातल्या एका लहान मुलीने सहज सांगितलेल्या ह्या मंत्राचा स्पर्धापरीक्षेत फायदा झाला होता एकदा.. :-)

सिरुसेरि 27/03/2015 - 16:14
सुंदर लेख . या आठवणींवरुन जाणवते की तुमचाही कल हा इलेक्टॉनिक्स कडेच होता . बरेचदा बरेचजण पुढील शाखा कोणती निवडायची याबाबत साशंक असतात .

In reply to by सिरुसेरि

खेडूत 27/03/2015 - 16:37
खरंय . कल तर होता, पण विचारात स्पष्टता नव्हती. चार हजार वस्तीच्या खेडेगावांत मार्गदर्शन पण नव्हतं. पण डॉक्टर असलेल्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि निर्णय बरोबर ठरला !
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला! अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४

शशिकांत ओक ·

तिमा 21/03/2015 - 17:07
महत्वाचा विषय घेऊन, या पुस्तकाच्या अनुषंगाने, विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. चारी लेख वाचल्यावर ज्ञानात भर पडली. इतिहास विषय लहानपणापासून आवडीचा असल्यामुळे सर्वच इतिहासावरचे लेख कायम आवडीने वाचतो.

In reply to by आनंदराव

शशिकांत ओक 21/03/2015 - 23:12
इथे अनेकांनी या धाग्यांवर लेखमाला वाचून दिलेल्या प्रतिक्रियां बद्दल.... आनंदराव आपणही पुस्तक वाचून आणखी काही या विषयावर वेचक व माहितीपूर्ण लेखन करावे ही विनंती...

प्रचेतस 21/03/2015 - 23:23
पुस्तकाची उत्तम ओळख ओककाका. बाकी इतिहास संशोधनातील साधनांत बखर हे निम्न दर्जाचे साधन मानले जाते. तर करीना, पत्रव्यवहार, सरकार दफ्तर दस्तावेज ही उच्च दर्जाची मानली जातात.

शशिकांत ओक 22/03/2015 - 09:45
डॉ अजीत जोशींनी तेच म्हटले आहे. त्यात बखरी सारख्या संदर्भांना सपोर्टिंग एव्हिडन्स मानले आहे मेन नाही.पुस्तकात या गोष्टीची चर्चा आहे. त्यांच्या शोध कार्याला पुरस्कार मिळाले आहेत. असे त्यांच्या वेबसाइट वरील माहितीतून समजते. मात्र त्यावर त्यांचा फोटो, नवा पत्ता व फोन क्र मिळत नाही.

शशिकांत ओक 12/11/2016 - 01:10
कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा. मध्यंतरीच्या काळात डॉ अजित जोशींशी संपर्क साधला गेला. चर्चा झाली. त्यातून पुढे सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांनी चढलेल्या बुरूजा जवळून चढायचा प्रयत्न केला अशा लढाईचे मिलिटरी कँपेनवर आधारित लढाया कशा प्रकारे लढल्या गेल्या असाव्यात यांचा सध्याच्या मिलिटरी कमांडरांनी अभ्यास करून ते सादर करावे असा प्रयत्न करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9881901049.

चित्रगुप्त 12/11/2016 - 06:47
असे काही बघितले की आपले अजून फार काही वाचायचे राहून गेले आहे हे जाणवते (आणि आता ते बहुधा होणारही नाही याची काहीशी खंतही).
लढाईचे मिलिटरी कँपेनवर आधारित लढाया कशा प्रकारे लढल्या गेल्या असाव्यात यांचा सध्याच्या मिलिटरी कमांडरांनी अभ्यास करून ते सादर करावे असा प्रयत्न करत आहे.
याविषयी अवश्य लिहावे.

मनो 13/11/2016 - 03:01
धन्यवाद. सगळॆ भाग आत्ताच वाचून पाहिले. लेखक स्वतःच म्हणतो त्याप्रमाणे ही एक शक्यता आहे की काय घडले असावे, पण जोपर्यंत प्रत्यक्ष पुरावे हाती लागत नाहीत तोवर कुणीच काही नक्की सांगू शकत नाही. मूळ पुस्तक पाहून त्यांनी दिलेले आधार तपासून पाहावे लागतील. माझ्या इतर वाचनाप्रमाणे खालील मूळ / विश्वसनीय साधने या आग्रा प्रकरणाबद्दल आहेत १) राजस्थानी पत्रे - पराकालदास, कल्याणदास, गजराज इत्यादी २) संक्षिप्त अखबार - नकला राजस्थानी दप्तरातील ३) खाफी खान, सभासद बखर, जेधे शकावली आणि इंग्रजी, पोर्तुगीज पत्रे यांच्यातील सुटकेची दंतकथा ४) नरवरच्या सुभेदाराची बातमीपत्र ५) विमलदासचे परमानंदाच्या अटकेबद्दल पत्र (त्यांच्याबरोबर हत्ती देखील होते) त्यामुळे परमानंदाबरोबर शिवाजी होता हे म्हणणे अशक्य आहे कारण परमानंद पकडला गेला होता आणि त्याच्याबरोबर हत्ती होते त्यामुळे त्याला जलद पळणे अशक्य होते. आणि पकडले गेल्यावर शिवाजीराजांची ओळख गुप्त राहणे अशक्य होते. आग्रा प्रकरणाशी मला स्वतःला संशोधनात सापडलेल्या काही गोष्टी १) शिवाजी आणि औरंगझेब यांची ज्या आग्रा किल्ल्यातल्या घुसलखान्यातल्या दरबाबरात भेट झाली तो घुसलखाना आज अस्तित्वात नाही. पण तो १८१९ पर्यंत तिथे होता. त्याचे शहाजहान बादशहाच्या काळातले चित्र माझ्याकडे आहे. त्या घुसलखान्याचे काही खांब कुठे आहेत, तो कसा होता ह्याची बरीच माहिती सापडली आहे. त्याचे पुढे काही करेन, वेळ मिळेल तसे. २) आग्र्यात त्या काळातल्या हवेल्यांचे architecture कसे होते याचा एक ठराविक साचा होता (उदाहरणार्थ आपल्याकडे मराठा वाडा हा नेहेमी एका ठराविक पद्धतीचा असायचा). त्यातल्या काही हवेल्या अजून उभ्या आहेत, तुटक्या स्वरूपात. त्यानुसार शिवाजीराजांना ठेवले होते ती हवेली कशी असावी याचा अंदाज करता येतो. शेकडो लोक, जनावरे यांच्यासाठी तिथे मोठी जागा असली पाहिजे. मला नाही वाटत की अश्या मोठ्या जागेवर अनेक महिने कडेकोट पहारा ठेवणे शक्य आहे - कारण सुरुवातीला ३००-४०० लोक जरी पकडले तरी त्यांना लागणारा शिधा, जनावरांना लागणारा चारा हा भरपूर असतो, त्यामुळे खूप कडक पहारा ठेवणे अशक्य आहे. त्यात आधी आत रामसिंगचा पहारा होता आणि बाहेर दुसरा पहारा होता. आणि राजे सुरुवातीला रामसिंगला भेटायला गेलेही होते, त्यामुळे ही काही पक्की कैद नव्हती, काही मुख्य प्रवेशद्वारांवर चौक्या ठेवून पहारा असावा. (राजांना कैदेत ठेवायचे असते तर सलीमगढ अथवा ग्वाल्हेर येथे किल्ल्यात पक्की कारागृहे होतीच - जिथे दारा, शुजा, मुराद, त्यांचे मुलगे, औरंगझेबाचा मुलगा मुहम्मद सुलतान असे महत्वाचे कैदी ठेवले होते. त्यांच्यापैकी कुणी निसटू शकले नाही). त्यामुळे नजर चुकवून (जसे रात्री, किंवा ठराविक वेळी ज्या वेळी गस्त संपते, अथवा पहारेकर्याच्या वेळेचा अभ्यास करून) निसटणे सहज शक्य असावे. एकदा राजे पळून गेल्यावर फौलादखानाच्या हिताचे होते की पहारा कसा खूप कडक होते ते सांगायचे. राजांच्या हिताचे होते की प्रत्यक्ष ते कसे निसटले, त्यांना कुणी आतून मदत केली ते गुप्त राहावे आणि कोणती तरी दंतकथा लोकात पसरावी. अगदी औरंझेबाच्या काही प्रमाणात हिताचे होते की शिवाजी पळून जावा. (खुद्द बादशहाचे आसन स्थिर नव्हते कारण शहाजहान जिवंत होता आणि तो या भेटीपूर्वी काही महिने वारला. दरबारात दोन पक्ष होते - शाहिस्तेखान इत्यादी लोकांचे म्हणणे होते की शिवाजीस ठार करावे आणि राजपूत आणि इतर लोकांचे म्हणणे होते की बादशहाचा शब्द - पुरंदरचा तह -आणि जयसिंगाची प्रतिष्ठा यामुळे धोक्यात येईल आणि कुणी यानंतर पुन्हा बादशाहावर विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्ष औरंगझेबाचे पूर्वी शाहजादा असताना दख्खनचा सुभेदार म्हणून शिवाजीबरोबर यापूर्वी पत्ररूपाने संबंध आले होते आणि त्यामुळे संभाजीराजाच्या वेळी जशी उघड वैराची स्थिती होती तशी इथे मुळीच नव्हती. बादशाही वर्चस्व शिवाजीराजांनी पुरंदरच्या तहानुसार कबूल केले होते. बादशहाला त्यामुळे शिवाजीप्रकरणाचा असा निर्णय लागणे एक प्रकारे चांगले होते कारण शिवाजीला सोडला तर शाहिस्तेखानाची पक्ष नाराज झाला असता आणि ठार केला असता तर राजपूत दुखावले असते) प्रत्यक्ष पहारा इतका कडक नसावा. (जसे अगदी २०१६ मध्ये भारतीय सैन्य जगातल्या सर्वात जास्त नजर ठेवल्या जाणाऱ्या सीमेवरून पाकिस्तानात जाऊन परतलेच की) त्यामुळे आश्चर्य आणि अनपेक्षितता याचा भरपूर फायदा शिवाजीराजांना मिळाला.

शशिकांत ओक 13/11/2016 - 15:21
त्यामुळे परमानंदाबरोबर शिवाजी होता हे म्हणणे अशक्य आहे कारण परमानंद पकडला गेला होता आणि त्याच्याबरोबर हत्ती होते त्यामुळे त्याला जलद पळणे अशक्य होते. आणि पकडले गेल्यावर शिवाजीराजांची ओळख गुप्त राहणे अशक्य होते.
नमस्कार, लेखकाने पुस्तकात आपण लिहिलेले पुरावे सादर केले आहेत. ही एक शक्यता सत्यतेच्या जवळ जाते. असे मला वाटते. कवींद्र परमानंदाच्या सोहळ्या निमित्ताने ते बाहेर पडले. मात्र पमानंदावर आळ आला होता असे घडले नाही कारण ही घटना २२ जुलाईची होती. मुलगा मागे ठेवून ते गेले ही सत्यता आहे. फक्त ते १७ ऑगस्टला मथुरेला त्याची व्यवस्था लावून गेले हे सर्वमान्य आहे. असो. ते चांदवड जवळच्या मनोहर गडावर आले तो कुठला असावा हा या पुस्तकातील पुराव्यातील कच्चा दुवा आहे. घुसलखाना नामक इमारत कुठे होती यावरील आपले शोधकार्य समजून घ्यायला आवडेल. पुस्तक मागवून जरूर अधिक चर्चा लेखकांच्या समावेश करण्यात मला आनंद वाटेल. डॉ अजित जोशी व मी व्हॉट्स अॅपवर आहोत.

तिमा 21/03/2015 - 17:07
महत्वाचा विषय घेऊन, या पुस्तकाच्या अनुषंगाने, विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. चारी लेख वाचल्यावर ज्ञानात भर पडली. इतिहास विषय लहानपणापासून आवडीचा असल्यामुळे सर्वच इतिहासावरचे लेख कायम आवडीने वाचतो.

In reply to by आनंदराव

शशिकांत ओक 21/03/2015 - 23:12
इथे अनेकांनी या धाग्यांवर लेखमाला वाचून दिलेल्या प्रतिक्रियां बद्दल.... आनंदराव आपणही पुस्तक वाचून आणखी काही या विषयावर वेचक व माहितीपूर्ण लेखन करावे ही विनंती...

प्रचेतस 21/03/2015 - 23:23
पुस्तकाची उत्तम ओळख ओककाका. बाकी इतिहास संशोधनातील साधनांत बखर हे निम्न दर्जाचे साधन मानले जाते. तर करीना, पत्रव्यवहार, सरकार दफ्तर दस्तावेज ही उच्च दर्जाची मानली जातात.

शशिकांत ओक 22/03/2015 - 09:45
डॉ अजीत जोशींनी तेच म्हटले आहे. त्यात बखरी सारख्या संदर्भांना सपोर्टिंग एव्हिडन्स मानले आहे मेन नाही.पुस्तकात या गोष्टीची चर्चा आहे. त्यांच्या शोध कार्याला पुरस्कार मिळाले आहेत. असे त्यांच्या वेबसाइट वरील माहितीतून समजते. मात्र त्यावर त्यांचा फोटो, नवा पत्ता व फोन क्र मिळत नाही.

शशिकांत ओक 12/11/2016 - 01:10
कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा. मध्यंतरीच्या काळात डॉ अजित जोशींशी संपर्क साधला गेला. चर्चा झाली. त्यातून पुढे सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांनी चढलेल्या बुरूजा जवळून चढायचा प्रयत्न केला अशा लढाईचे मिलिटरी कँपेनवर आधारित लढाया कशा प्रकारे लढल्या गेल्या असाव्यात यांचा सध्याच्या मिलिटरी कमांडरांनी अभ्यास करून ते सादर करावे असा प्रयत्न करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9881901049.

चित्रगुप्त 12/11/2016 - 06:47
असे काही बघितले की आपले अजून फार काही वाचायचे राहून गेले आहे हे जाणवते (आणि आता ते बहुधा होणारही नाही याची काहीशी खंतही).
लढाईचे मिलिटरी कँपेनवर आधारित लढाया कशा प्रकारे लढल्या गेल्या असाव्यात यांचा सध्याच्या मिलिटरी कमांडरांनी अभ्यास करून ते सादर करावे असा प्रयत्न करत आहे.
याविषयी अवश्य लिहावे.

मनो 13/11/2016 - 03:01
धन्यवाद. सगळॆ भाग आत्ताच वाचून पाहिले. लेखक स्वतःच म्हणतो त्याप्रमाणे ही एक शक्यता आहे की काय घडले असावे, पण जोपर्यंत प्रत्यक्ष पुरावे हाती लागत नाहीत तोवर कुणीच काही नक्की सांगू शकत नाही. मूळ पुस्तक पाहून त्यांनी दिलेले आधार तपासून पाहावे लागतील. माझ्या इतर वाचनाप्रमाणे खालील मूळ / विश्वसनीय साधने या आग्रा प्रकरणाबद्दल आहेत १) राजस्थानी पत्रे - पराकालदास, कल्याणदास, गजराज इत्यादी २) संक्षिप्त अखबार - नकला राजस्थानी दप्तरातील ३) खाफी खान, सभासद बखर, जेधे शकावली आणि इंग्रजी, पोर्तुगीज पत्रे यांच्यातील सुटकेची दंतकथा ४) नरवरच्या सुभेदाराची बातमीपत्र ५) विमलदासचे परमानंदाच्या अटकेबद्दल पत्र (त्यांच्याबरोबर हत्ती देखील होते) त्यामुळे परमानंदाबरोबर शिवाजी होता हे म्हणणे अशक्य आहे कारण परमानंद पकडला गेला होता आणि त्याच्याबरोबर हत्ती होते त्यामुळे त्याला जलद पळणे अशक्य होते. आणि पकडले गेल्यावर शिवाजीराजांची ओळख गुप्त राहणे अशक्य होते. आग्रा प्रकरणाशी मला स्वतःला संशोधनात सापडलेल्या काही गोष्टी १) शिवाजी आणि औरंगझेब यांची ज्या आग्रा किल्ल्यातल्या घुसलखान्यातल्या दरबाबरात भेट झाली तो घुसलखाना आज अस्तित्वात नाही. पण तो १८१९ पर्यंत तिथे होता. त्याचे शहाजहान बादशहाच्या काळातले चित्र माझ्याकडे आहे. त्या घुसलखान्याचे काही खांब कुठे आहेत, तो कसा होता ह्याची बरीच माहिती सापडली आहे. त्याचे पुढे काही करेन, वेळ मिळेल तसे. २) आग्र्यात त्या काळातल्या हवेल्यांचे architecture कसे होते याचा एक ठराविक साचा होता (उदाहरणार्थ आपल्याकडे मराठा वाडा हा नेहेमी एका ठराविक पद्धतीचा असायचा). त्यातल्या काही हवेल्या अजून उभ्या आहेत, तुटक्या स्वरूपात. त्यानुसार शिवाजीराजांना ठेवले होते ती हवेली कशी असावी याचा अंदाज करता येतो. शेकडो लोक, जनावरे यांच्यासाठी तिथे मोठी जागा असली पाहिजे. मला नाही वाटत की अश्या मोठ्या जागेवर अनेक महिने कडेकोट पहारा ठेवणे शक्य आहे - कारण सुरुवातीला ३००-४०० लोक जरी पकडले तरी त्यांना लागणारा शिधा, जनावरांना लागणारा चारा हा भरपूर असतो, त्यामुळे खूप कडक पहारा ठेवणे अशक्य आहे. त्यात आधी आत रामसिंगचा पहारा होता आणि बाहेर दुसरा पहारा होता. आणि राजे सुरुवातीला रामसिंगला भेटायला गेलेही होते, त्यामुळे ही काही पक्की कैद नव्हती, काही मुख्य प्रवेशद्वारांवर चौक्या ठेवून पहारा असावा. (राजांना कैदेत ठेवायचे असते तर सलीमगढ अथवा ग्वाल्हेर येथे किल्ल्यात पक्की कारागृहे होतीच - जिथे दारा, शुजा, मुराद, त्यांचे मुलगे, औरंगझेबाचा मुलगा मुहम्मद सुलतान असे महत्वाचे कैदी ठेवले होते. त्यांच्यापैकी कुणी निसटू शकले नाही). त्यामुळे नजर चुकवून (जसे रात्री, किंवा ठराविक वेळी ज्या वेळी गस्त संपते, अथवा पहारेकर्याच्या वेळेचा अभ्यास करून) निसटणे सहज शक्य असावे. एकदा राजे पळून गेल्यावर फौलादखानाच्या हिताचे होते की पहारा कसा खूप कडक होते ते सांगायचे. राजांच्या हिताचे होते की प्रत्यक्ष ते कसे निसटले, त्यांना कुणी आतून मदत केली ते गुप्त राहावे आणि कोणती तरी दंतकथा लोकात पसरावी. अगदी औरंझेबाच्या काही प्रमाणात हिताचे होते की शिवाजी पळून जावा. (खुद्द बादशहाचे आसन स्थिर नव्हते कारण शहाजहान जिवंत होता आणि तो या भेटीपूर्वी काही महिने वारला. दरबारात दोन पक्ष होते - शाहिस्तेखान इत्यादी लोकांचे म्हणणे होते की शिवाजीस ठार करावे आणि राजपूत आणि इतर लोकांचे म्हणणे होते की बादशहाचा शब्द - पुरंदरचा तह -आणि जयसिंगाची प्रतिष्ठा यामुळे धोक्यात येईल आणि कुणी यानंतर पुन्हा बादशाहावर विश्वास ठेवणार नाही. प्रत्यक्ष औरंगझेबाचे पूर्वी शाहजादा असताना दख्खनचा सुभेदार म्हणून शिवाजीबरोबर यापूर्वी पत्ररूपाने संबंध आले होते आणि त्यामुळे संभाजीराजाच्या वेळी जशी उघड वैराची स्थिती होती तशी इथे मुळीच नव्हती. बादशाही वर्चस्व शिवाजीराजांनी पुरंदरच्या तहानुसार कबूल केले होते. बादशहाला त्यामुळे शिवाजीप्रकरणाचा असा निर्णय लागणे एक प्रकारे चांगले होते कारण शिवाजीला सोडला तर शाहिस्तेखानाची पक्ष नाराज झाला असता आणि ठार केला असता तर राजपूत दुखावले असते) प्रत्यक्ष पहारा इतका कडक नसावा. (जसे अगदी २०१६ मध्ये भारतीय सैन्य जगातल्या सर्वात जास्त नजर ठेवल्या जाणाऱ्या सीमेवरून पाकिस्तानात जाऊन परतलेच की) त्यामुळे आश्चर्य आणि अनपेक्षितता याचा भरपूर फायदा शिवाजीराजांना मिळाला.

शशिकांत ओक 13/11/2016 - 15:21
त्यामुळे परमानंदाबरोबर शिवाजी होता हे म्हणणे अशक्य आहे कारण परमानंद पकडला गेला होता आणि त्याच्याबरोबर हत्ती होते त्यामुळे त्याला जलद पळणे अशक्य होते. आणि पकडले गेल्यावर शिवाजीराजांची ओळख गुप्त राहणे अशक्य होते.
नमस्कार, लेखकाने पुस्तकात आपण लिहिलेले पुरावे सादर केले आहेत. ही एक शक्यता सत्यतेच्या जवळ जाते. असे मला वाटते. कवींद्र परमानंदाच्या सोहळ्या निमित्ताने ते बाहेर पडले. मात्र पमानंदावर आळ आला होता असे घडले नाही कारण ही घटना २२ जुलाईची होती. मुलगा मागे ठेवून ते गेले ही सत्यता आहे. फक्त ते १७ ऑगस्टला मथुरेला त्याची व्यवस्था लावून गेले हे सर्वमान्य आहे. असो. ते चांदवड जवळच्या मनोहर गडावर आले तो कुठला असावा हा या पुस्तकातील पुराव्यातील कच्चा दुवा आहे. घुसलखाना नामक इमारत कुठे होती यावरील आपले शोधकार्य समजून घ्यायला आवडेल. पुस्तक मागवून जरूर अधिक चर्चा लेखकांच्या समावेश करण्यात मला आनंद वाटेल. डॉ अजित जोशी व मी व्हॉट्स अॅपवर आहोत.

आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४

1

समापन

या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो. लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो. 1. कोणताही पुर्वाग्रह नको. 2.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 19/03/2015 - 09:14
पूर्ण ग्रंथातील विविध कागदपत्रे, रुमाल, शाही अखबार, राजस्तानी राजघराण्याचे पत्राचार यांनी युक्त आहे. तथापि, हे प्रमेय अन्य मान्यवर इतिहासकारांना कितपत मानवले आहे याची कल्पना नाही.

In reply to by शशिकांत ओक

सुनील 19/03/2015 - 09:25
हे प्रमेय अन्य मान्यवर इतिहासकारांना कितपत मानवले आहे याची कल्पना नाही
महाराज पेटार्‍यातून पळाले, हे कोणताच मान्यवर इतिहासकार मानीत नाही. वेशांतर करून आणि/किंवा लाच देऊन, हे प्रमेय सवलपास सर्वच मान्यवर इतिहासकारांना मान्य आहे. प्रश्न आहे तो निसटल्याचीतारीख आणि अन्य तपशिलात. तो सोडवण्याठी जोशी यांनी वेगळी ऐतिहासिक साधने वापरली की तीच साधने (जी अन्य इतिहासकारांनीदेखिल वापरली) अथवा त्याच साधनांचा वेगळा अन्वयार्थ काढला, ही पाहणे रोचक ठरेल. सदर लेखमालेवरून असे दिसते की, जोशी यांनी उपलब्ध साधनांनाच जरा वेगळा अनवयार्थ काढला आहे. त्यावर अन्य इतिहासकारांची मते वाचण्यास आवडतील. (पीअर रिव्यू) नवे शात्रीय सिद्धांत जसे वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करून पीअर रिव्यू केला जातो तसे इतिहासाबद्दल कसे केले जाते, ते नक्की ठाउक नाही.

आयुर्हित 19/03/2015 - 09:18
संभाजी राजांना डेऱ्यातच ठेवणे हे काही पटत नाही. कारण १)संभाजी राजे हे स्वराज्याचे भावी राजे होते व वारसदार सुरक्षित असणे हे गरजेचे होते. २) सुरक्षा व्यवस्था किती जागरूक आहे हे तपासणे गरजेचे होते, त्यासाठी संभाजी राज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून पहिले गेले असेल, ह्या सफलतेनंतरच राज्यांनी पळून जायचा विचार पक्का केला असण्याची शक्यता आहे. 3) राजे एकदा निघून गेल्यानंतर नंतरची परिस्थिती सांभाळणे राजांना मुळीच शक्य नव्हते. त्यामुळे आधी संभाजींना डोळ्यादेखत बाहेर काढणेही जास्त सुरक्षित होते. सोबत नेलेल्या एकाही माणसाला न गमावता सही सलामत बाहेत पडणे हे एक मोठे दिव्यच आहे. खऱ्या अर्थाने "झिरो लॉस" काय असतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

In reply to by आयुर्हित

मृत्युन्जय 19/03/2015 - 14:55
मला वाटते झीरो लॉस नव्हता. महाराजांची काही माणसे पकडली गेली आणि त्यांना मृत्युदंड दिला गेला.

In reply to by मृत्युन्जय

आयुर्हित 19/03/2015 - 17:20
३ एप्रिल १६६७ या दिवशी आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.

शशिकांत ओक 19/03/2015 - 09:14
पूर्ण ग्रंथातील विविध कागदपत्रे, रुमाल, शाही अखबार, राजस्तानी राजघराण्याचे पत्राचार यांनी युक्त आहे. तथापि, हे प्रमेय अन्य मान्यवर इतिहासकारांना कितपत मानवले आहे याची कल्पना नाही.

In reply to by शशिकांत ओक

सुनील 19/03/2015 - 09:25
हे प्रमेय अन्य मान्यवर इतिहासकारांना कितपत मानवले आहे याची कल्पना नाही
महाराज पेटार्‍यातून पळाले, हे कोणताच मान्यवर इतिहासकार मानीत नाही. वेशांतर करून आणि/किंवा लाच देऊन, हे प्रमेय सवलपास सर्वच मान्यवर इतिहासकारांना मान्य आहे. प्रश्न आहे तो निसटल्याचीतारीख आणि अन्य तपशिलात. तो सोडवण्याठी जोशी यांनी वेगळी ऐतिहासिक साधने वापरली की तीच साधने (जी अन्य इतिहासकारांनीदेखिल वापरली) अथवा त्याच साधनांचा वेगळा अन्वयार्थ काढला, ही पाहणे रोचक ठरेल. सदर लेखमालेवरून असे दिसते की, जोशी यांनी उपलब्ध साधनांनाच जरा वेगळा अनवयार्थ काढला आहे. त्यावर अन्य इतिहासकारांची मते वाचण्यास आवडतील. (पीअर रिव्यू) नवे शात्रीय सिद्धांत जसे वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करून पीअर रिव्यू केला जातो तसे इतिहासाबद्दल कसे केले जाते, ते नक्की ठाउक नाही.

आयुर्हित 19/03/2015 - 09:18
संभाजी राजांना डेऱ्यातच ठेवणे हे काही पटत नाही. कारण १)संभाजी राजे हे स्वराज्याचे भावी राजे होते व वारसदार सुरक्षित असणे हे गरजेचे होते. २) सुरक्षा व्यवस्था किती जागरूक आहे हे तपासणे गरजेचे होते, त्यासाठी संभाजी राज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून पहिले गेले असेल, ह्या सफलतेनंतरच राज्यांनी पळून जायचा विचार पक्का केला असण्याची शक्यता आहे. 3) राजे एकदा निघून गेल्यानंतर नंतरची परिस्थिती सांभाळणे राजांना मुळीच शक्य नव्हते. त्यामुळे आधी संभाजींना डोळ्यादेखत बाहेर काढणेही जास्त सुरक्षित होते. सोबत नेलेल्या एकाही माणसाला न गमावता सही सलामत बाहेत पडणे हे एक मोठे दिव्यच आहे. खऱ्या अर्थाने "झिरो लॉस" काय असतो ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

In reply to by आयुर्हित

मृत्युन्जय 19/03/2015 - 14:55
मला वाटते झीरो लॉस नव्हता. महाराजांची काही माणसे पकडली गेली आणि त्यांना मृत्युदंड दिला गेला.

In reply to by मृत्युन्जय

आयुर्हित 19/03/2015 - 17:20
३ एप्रिल १६६७ या दिवशी आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. 1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. 2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

शशिकांत ओक ·

प्रचेतस 17/03/2015 - 22:32
हाही भाग आवडला. काही शंका १. २२ जुलै ते १५ ऑगस्ट इतके दिर्घकाळ निराजी रावजी शिवाजी महाराजांच्या वेषात वावरू शकतील हे संभवनीय वाटत नाही. ह्या घटनेला तसेच उपरोल्लेखित तारखांना ऐतिहासिक पुरावा काय आहे? २. महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता असे लेखात आलेले आहे पण कौलदेहेर अथवा कोळधेर हाच मनोहरगड असे कुठेही वाचल्याचे आठवत नाही. तसेच ह्यावेळी चांदवड तसेच अजिंठा सातमाळ रांगेतील किल्ले हे मुघलांच्या ताब्यात होते त्यामुळे हे तर्काधिष्टित होत नाही. महाराजांच्या कोकण (कुडाळ) स्वारीच्या वेळी ते मनोहरगडावर मुक्कामासाठी आल्याचे उल्लेख आहेत मात्र तो मनोहरगड म्हणजे सावंतवाडीनजीकचा मनोहर मनसंतोष ही जोडगोळीतील एक.

शशिकांत ओक 17/03/2015 - 23:02
या बाबत मी काही बोलणे योग्य नाही. कारण या दोन्ही बिंदूंवर भरपूर ओहापोह लेखकाने केलेला आहे. कौलदेहेर म्हणजेच मनोहरगड यावर बराच खल त्यांनी केलेला आहे. शिवाय निराजी रावजी इतके दिवस सर्वांंना कसे झुलवत ठेवू शकले व त्यांनाच तसे करता येणे कसे संभवनीय आहे असे लेखकाचे म्हणणे सयुक्तिक वाटते. पण त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचावे.

In reply to by शशिकांत ओक

प्रचेतस 18/03/2015 - 11:50
सध्यातरी पुस्तक विकत घेउन वाचण्यास सवड नाही तेव्हा तुम्हीच संक्षिप्त स्वरूपात माहिती पुरवल्यास बरे होईल.

रमेश आठवले 18/03/2015 - 05:37
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते. ही ग्वाही त्यांनी बादशाहाशी लेखी मसलत केल्याशिवाय दिली असेल असे मानण्याचे कारण नाही. तरी त्यांनी आणि रामसिंग यांनी कसे ही करून शिवाजीच्या परतीची सोय केली असणार असे गृहीत धरता येइल. . जयसिंग हे मातबर सरदार असल्यामुळे त्यांनी दिल्लेल्या वचनाचा भंग करण्यास बादशाहा धजावला नसेल . जयपूर राज्याच्या जुन्या दस्तावेजामध्ये या महत्वाच्या घटनेचा उल्लेख सापडण्याची शक्यता आहे. या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी किंवा आधीच्या लेखकांनी जयपूर दप्तराचा वापर केला की नाही याची माहिती मिळायास हवी.

In reply to by उमेश येवले

सुनील 18/03/2015 - 15:31
नुसते शिवाजी म्हटले तर अनादर. शिवाजी महाराज असे म्हटले तर आदर. आणि छत्रपतीजी महाराजजी शिवाजीजी असे म्हटले तर अती-आदर, असे काही आहे काय?

In reply to by रमेश आठवले

हाडक्या 18/03/2015 - 15:51
आधीच सांगतो की शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही. तरीपण,
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते.
इथे "मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग" यांच्याबद्दल "अहो जाहो" (जे की आपल्या मराठी भाषेत आदरार्थीच समजले जाते) आणि शिवाजीचा उल्लेख "शिवाजी" हा दुजाभाव, ही विंसंगती खटकत नाही काय?
या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी
वर्तमानातल्या लोकांबद्दल बोलताना आपल्या संकेतानुसार आदरार्थी संबोधन समजू शकते. परंतु इतिहासातल्या लोकांच्या बाबतीत एकास एक न्याय आणि त्याच वाक्यात दुसर्‍यास दुसरा ही गोष्ट मग नक्की काय दर्शवते ? (फक्त एक लिखाणातली चूक? तसे असेल तर स्पष्टपणे मान्य करा आणि पुढच्या वेळेस काळजी घ्या.)

In reply to by हाडक्या

आदूबाळ 18/03/2015 - 16:20
हाडक्याभौ, म्हणणं एवढंच आहे, की आदरार्थी शब्दांचे रिकामे खुळखुळे वाजवण्यापेक्षा आदर कृतीतून प्रतीत होऊ द्या. जवळच्या माणसाला प्रेमाने एकेरीत संबोधणे हाही मराठी भाषेचा विभ्रम आहे. उदा. "काय खेळलाय आज सचिन!" किंवा "लताचा आवाज म्हणजे सवालच नाही!" किंवा "झाकिरला ऐकण्यासाठी आलो." त्यात आदरार्थी संबोधनाने आदरापेक्षा कृत्रिमपणा जास्त वाटेल. आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.

In reply to by आदूबाळ

हाडक्या 18/03/2015 - 17:04
आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.
अगदी अगदी आदूभौ.. (ते आपला कट्टा कधी करुयात बादवे?) प्रतिसाद मूळ प्रतिसादास उद्देशून होता आणि ढिश्लेमर पण टाकला होता म्हणून की "शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही" पण त्यांच्या प्रतिसादातली विसंगती दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर, हे ही खरे की शिवरायांच्या नावावर दहशतवाद करणार्‍यांचा भयंकर तिटकारा येतो. अगदी त्रास होईल इतका हा बर्‍याचदा क्षुल्लक असा अस्मिता-गळवांचा प्रकार पाहून तर शिवबांच वरून हसत असतील हे पटतं अगदी.

रमेश आठवले 18/03/2015 - 21:57
जाणता राजा असा गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख ब मो . पुरंदरे यांच्या सारख्या जाणत्या माणसाने केला आहे. आपण आपल्याला जवळचे वाटणार्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करतो, असा प्रघात आहे. उदा: आई, विठोबा. अनोळखी किंवा अपरिचित व्यक्तींचा उल्लेख अहो-जाहो अशा संबोधनाने करतो. हे सवयीने आणि अनावधानाने घडते. बाकी वरच्या काही साद प्रतिसादावरून माझ्या प्रतिसादातील मूळ मुद्द्याला कात्रज चा घाट दाखवण्यात आला आहे असे दिसते .

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:34
तो शिवाजी म्हणावे की शिवाजी महाराज असे आदरार्थी संबोधावे यावर ज्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न असे म्हणत सोडून द्यावे...

काळा पहाड 20/03/2015 - 22:21
जगात 'महाराज' म्हटले की एकच आठवतात. तेव्हा फक्त महाराज म्हणायलाही हरकत नाही. बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो (हे चित्र आमच्या इतिहासाच्या पुस्तकात होतं) आणि तो सुद्धा तितकाच जवळचा वाटतो. आमचा तर शिवाजी म्हणतो असा काहीसा एक खेळ सुद्धा होता. कुणाला आठवतोय का तो?

In reply to by काळा पहाड

बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो
करेक्ट. महाराजांचा पूर्ण आयुष्यपट प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासलेला आहे व त्याने प्रेरितही झालेला आहे. एरवी कंटाळवाणा वाटणारा इतिहास इथे मात्र स्फूर्तिदायक व मनोरंजक बनतो. इतिहासतले नेहेमी एकेरी उल्लेख होणारे दुसरे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणजे राणा प्रताप. राणा प्रतापाचा ही कुठे असा अहो जाहो होणारा उल्लेख मी तरी वाचला नाही.(आदरार्थी हा शब्द मुद्दाम वापरला नाही. एकेरी उल्लेखाने ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल असणारा आदर कुठेही कमी होत नाही.) मुळात इतिहासाचे अ‍ॅनालिसिस करताना सगळ्याच पात्रांना एका लेवलला आणुन असे अ‍ॅनालिसिस करणे बरोबर (अनबायस्ड (मराठी शब्द ?) वाटते.

शशिकांत ओक 21/03/2015 - 08:20
आता अमुक अमुक करा की त्याच्या सवंगड्यांनी ती गोष्ट त्वरित आणून द्यायची... पार्टी गेम मधे यात फाटका मोजा किवा लेडीज पर्समधून न वापरातील रंगाचे लिप स्टिक, वगैरे आणताना केलेली धावाधाव आठवते....

आपण शिवाजी महाराजांना तो शिवबा असे म्हणतो तसेच फ्रांस मध्ये नेपोलियनला तो 'चिमणा शिलेदार' असे संबोधिले जाते ...(इति अपूर्वाई). बाकी 'बघतोस काय मुजरा कर' वगैरे बोकाळलेले आहेच ...

In reply to by Ram ram

शशिकांत ओक 25/03/2018 - 20:25
शिव किंवा शिवा असे असणार.... जी हे आदर दर्शक उपपद जोडलेले आहे. जी इतका जुडला आहे की तो नावाचा भाग झाला आहे... ब्राह्मणांत मारुती नाव पटकन सापडत नाही तसेच... असे साईड इशूत न पडता ध्यातील विषयावर प्रतिसाद मिळेत तर आवडेल....

In reply to by Ram ram

पैसा 25/03/2018 - 20:37
तुम्हीही इथे जातीय विष ओकायाला आला आहात का? अनेक अप्रसिद्ध लोक माहीत आहेत. पण प्रसिद्ध नाव हवे असेल तर आचार्य विनोबा भावे यांच्या भावाचे नाव शिवाजी होते.

Ram ram 04/04/2018 - 13:12
मी जातपात मानत नाही मी ज्या मराठा समाजात जन्मलो त्यात अनेक नीच लोक पाहिलेत. बाळ ठाकरेंविषयी का उत्तर दिले नै. दोनतोंडे लेकाचे.

प्रचेतस 17/03/2015 - 22:32
हाही भाग आवडला. काही शंका १. २२ जुलै ते १५ ऑगस्ट इतके दिर्घकाळ निराजी रावजी शिवाजी महाराजांच्या वेषात वावरू शकतील हे संभवनीय वाटत नाही. ह्या घटनेला तसेच उपरोल्लेखित तारखांना ऐतिहासिक पुरावा काय आहे? २. महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता असे लेखात आलेले आहे पण कौलदेहेर अथवा कोळधेर हाच मनोहरगड असे कुठेही वाचल्याचे आठवत नाही. तसेच ह्यावेळी चांदवड तसेच अजिंठा सातमाळ रांगेतील किल्ले हे मुघलांच्या ताब्यात होते त्यामुळे हे तर्काधिष्टित होत नाही. महाराजांच्या कोकण (कुडाळ) स्वारीच्या वेळी ते मनोहरगडावर मुक्कामासाठी आल्याचे उल्लेख आहेत मात्र तो मनोहरगड म्हणजे सावंतवाडीनजीकचा मनोहर मनसंतोष ही जोडगोळीतील एक.

शशिकांत ओक 17/03/2015 - 23:02
या बाबत मी काही बोलणे योग्य नाही. कारण या दोन्ही बिंदूंवर भरपूर ओहापोह लेखकाने केलेला आहे. कौलदेहेर म्हणजेच मनोहरगड यावर बराच खल त्यांनी केलेला आहे. शिवाय निराजी रावजी इतके दिवस सर्वांंना कसे झुलवत ठेवू शकले व त्यांनाच तसे करता येणे कसे संभवनीय आहे असे लेखकाचे म्हणणे सयुक्तिक वाटते. पण त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचावे.

In reply to by शशिकांत ओक

प्रचेतस 18/03/2015 - 11:50
सध्यातरी पुस्तक विकत घेउन वाचण्यास सवड नाही तेव्हा तुम्हीच संक्षिप्त स्वरूपात माहिती पुरवल्यास बरे होईल.

रमेश आठवले 18/03/2015 - 05:37
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते. ही ग्वाही त्यांनी बादशाहाशी लेखी मसलत केल्याशिवाय दिली असेल असे मानण्याचे कारण नाही. तरी त्यांनी आणि रामसिंग यांनी कसे ही करून शिवाजीच्या परतीची सोय केली असणार असे गृहीत धरता येइल. . जयसिंग हे मातबर सरदार असल्यामुळे त्यांनी दिल्लेल्या वचनाचा भंग करण्यास बादशाहा धजावला नसेल . जयपूर राज्याच्या जुन्या दस्तावेजामध्ये या महत्वाच्या घटनेचा उल्लेख सापडण्याची शक्यता आहे. या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी किंवा आधीच्या लेखकांनी जयपूर दप्तराचा वापर केला की नाही याची माहिती मिळायास हवी.

In reply to by उमेश येवले

सुनील 18/03/2015 - 15:31
नुसते शिवाजी म्हटले तर अनादर. शिवाजी महाराज असे म्हटले तर आदर. आणि छत्रपतीजी महाराजजी शिवाजीजी असे म्हटले तर अती-आदर, असे काही आहे काय?

In reply to by रमेश आठवले

हाडक्या 18/03/2015 - 15:51
आधीच सांगतो की शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही. तरीपण,
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते.
इथे "मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग" यांच्याबद्दल "अहो जाहो" (जे की आपल्या मराठी भाषेत आदरार्थीच समजले जाते) आणि शिवाजीचा उल्लेख "शिवाजी" हा दुजाभाव, ही विंसंगती खटकत नाही काय?
या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी
वर्तमानातल्या लोकांबद्दल बोलताना आपल्या संकेतानुसार आदरार्थी संबोधन समजू शकते. परंतु इतिहासातल्या लोकांच्या बाबतीत एकास एक न्याय आणि त्याच वाक्यात दुसर्‍यास दुसरा ही गोष्ट मग नक्की काय दर्शवते ? (फक्त एक लिखाणातली चूक? तसे असेल तर स्पष्टपणे मान्य करा आणि पुढच्या वेळेस काळजी घ्या.)

In reply to by हाडक्या

आदूबाळ 18/03/2015 - 16:20
हाडक्याभौ, म्हणणं एवढंच आहे, की आदरार्थी शब्दांचे रिकामे खुळखुळे वाजवण्यापेक्षा आदर कृतीतून प्रतीत होऊ द्या. जवळच्या माणसाला प्रेमाने एकेरीत संबोधणे हाही मराठी भाषेचा विभ्रम आहे. उदा. "काय खेळलाय आज सचिन!" किंवा "लताचा आवाज म्हणजे सवालच नाही!" किंवा "झाकिरला ऐकण्यासाठी आलो." त्यात आदरार्थी संबोधनाने आदरापेक्षा कृत्रिमपणा जास्त वाटेल. आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.

In reply to by आदूबाळ

हाडक्या 18/03/2015 - 17:04
आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.
अगदी अगदी आदूभौ.. (ते आपला कट्टा कधी करुयात बादवे?) प्रतिसाद मूळ प्रतिसादास उद्देशून होता आणि ढिश्लेमर पण टाकला होता म्हणून की "शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही" पण त्यांच्या प्रतिसादातली विसंगती दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर, हे ही खरे की शिवरायांच्या नावावर दहशतवाद करणार्‍यांचा भयंकर तिटकारा येतो. अगदी त्रास होईल इतका हा बर्‍याचदा क्षुल्लक असा अस्मिता-गळवांचा प्रकार पाहून तर शिवबांच वरून हसत असतील हे पटतं अगदी.

रमेश आठवले 18/03/2015 - 21:57
जाणता राजा असा गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख ब मो . पुरंदरे यांच्या सारख्या जाणत्या माणसाने केला आहे. आपण आपल्याला जवळचे वाटणार्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करतो, असा प्रघात आहे. उदा: आई, विठोबा. अनोळखी किंवा अपरिचित व्यक्तींचा उल्लेख अहो-जाहो अशा संबोधनाने करतो. हे सवयीने आणि अनावधानाने घडते. बाकी वरच्या काही साद प्रतिसादावरून माझ्या प्रतिसादातील मूळ मुद्द्याला कात्रज चा घाट दाखवण्यात आला आहे असे दिसते .

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:34
तो शिवाजी म्हणावे की शिवाजी महाराज असे आदरार्थी संबोधावे यावर ज्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न असे म्हणत सोडून द्यावे...

काळा पहाड 20/03/2015 - 22:21
जगात 'महाराज' म्हटले की एकच आठवतात. तेव्हा फक्त महाराज म्हणायलाही हरकत नाही. बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो (हे चित्र आमच्या इतिहासाच्या पुस्तकात होतं) आणि तो सुद्धा तितकाच जवळचा वाटतो. आमचा तर शिवाजी म्हणतो असा काहीसा एक खेळ सुद्धा होता. कुणाला आठवतोय का तो?

In reply to by काळा पहाड

बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो
करेक्ट. महाराजांचा पूर्ण आयुष्यपट प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासलेला आहे व त्याने प्रेरितही झालेला आहे. एरवी कंटाळवाणा वाटणारा इतिहास इथे मात्र स्फूर्तिदायक व मनोरंजक बनतो. इतिहासतले नेहेमी एकेरी उल्लेख होणारे दुसरे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणजे राणा प्रताप. राणा प्रतापाचा ही कुठे असा अहो जाहो होणारा उल्लेख मी तरी वाचला नाही.(आदरार्थी हा शब्द मुद्दाम वापरला नाही. एकेरी उल्लेखाने ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल असणारा आदर कुठेही कमी होत नाही.) मुळात इतिहासाचे अ‍ॅनालिसिस करताना सगळ्याच पात्रांना एका लेवलला आणुन असे अ‍ॅनालिसिस करणे बरोबर (अनबायस्ड (मराठी शब्द ?) वाटते.

शशिकांत ओक 21/03/2015 - 08:20
आता अमुक अमुक करा की त्याच्या सवंगड्यांनी ती गोष्ट त्वरित आणून द्यायची... पार्टी गेम मधे यात फाटका मोजा किवा लेडीज पर्समधून न वापरातील रंगाचे लिप स्टिक, वगैरे आणताना केलेली धावाधाव आठवते....

आपण शिवाजी महाराजांना तो शिवबा असे म्हणतो तसेच फ्रांस मध्ये नेपोलियनला तो 'चिमणा शिलेदार' असे संबोधिले जाते ...(इति अपूर्वाई). बाकी 'बघतोस काय मुजरा कर' वगैरे बोकाळलेले आहेच ...

In reply to by Ram ram

शशिकांत ओक 25/03/2018 - 20:25
शिव किंवा शिवा असे असणार.... जी हे आदर दर्शक उपपद जोडलेले आहे. जी इतका जुडला आहे की तो नावाचा भाग झाला आहे... ब्राह्मणांत मारुती नाव पटकन सापडत नाही तसेच... असे साईड इशूत न पडता ध्यातील विषयावर प्रतिसाद मिळेत तर आवडेल....

In reply to by Ram ram

पैसा 25/03/2018 - 20:37
तुम्हीही इथे जातीय विष ओकायाला आला आहात का? अनेक अप्रसिद्ध लोक माहीत आहेत. पण प्रसिद्ध नाव हवे असेल तर आचार्य विनोबा भावे यांच्या भावाचे नाव शिवाजी होते.

Ram ram 04/04/2018 - 13:12
मी जातपात मानत नाही मी ज्या मराठा समाजात जन्मलो त्यात अनेक नीच लोक पाहिलेत. बाळ ठाकरेंविषयी का उत्तर दिले नै. दोनतोंडे लेकाचे.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र 3

नव्या प्रमेयाप्रमाणे -

1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली! 2. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून 15 दिवसाच्या प्रवासात 250 मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश 15 ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.

टेंडर (शतशब्दकथा)

खेडूत ·

सांगलीचा भडंग 21/03/2015 - 15:09
शेवटी एकदम पंच जोरदार आहे . बर्याच ऑफिस मध्ये शिपाई लोकांना पूर्ण प्रोसेस आणि त्यातल्या खाचाखोचा माहित असतात .

सांगलीचा भडंग 21/03/2015 - 15:09
शेवटी एकदम पंच जोरदार आहे . बर्याच ऑफिस मध्ये शिपाई लोकांना पूर्ण प्रोसेस आणि त्यातल्या खाचाखोचा माहित असतात .
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना .

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

शशिकांत ओक ·

सौंदाळा 16/03/2015 - 20:00
श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत कुरुंदकरांनीदेखिल पेटार्‍याची घटना मान्य केली नाही (चुभुदेघे) महाराजांनी यमुना नदी औरंगजेबाचे शाही परवाने दाखवुन ओलांडल्याचे पुरावे आहेत असेही त्यात लिहिले आहे. पेटार्‍यातुन निसटणे मलातरी पटत नाही. स्वत:च्या अंगकाठीचा, चेहरेपट्टीचा भोई हेरुन त्याला ठार करुन / अडकवुन त्याच्या जागी राजे गेले असावेत का? जाणकरांची मते वाचण्यास उत्सुक.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 16/03/2015 - 20:14
आता पुढील भागांतून डॉ.जोशांच्या मते ते कसे घडले असावे यावर आपले विचार वाचकांनी सादर करावेत...

तिमा 16/03/2015 - 20:33
महाराज कसे निसटले, हा कधीही समाधानकारक उत्तर न मिळालेला प्रश्न आहे. पण रामसिंगने त्यांच्या जीविताची हमी दिली होती. आणि राजपूत कधीही दिलेला शब्द पडू देत नाहीत अशी तेंव्हा ख्याती होती. त्यामुळे त्याने महाराजांना भरीव मदत केलीच असणार! कशी तेच कोडे आहे.

प्रचेतस 16/03/2015 - 22:16
लेखातील मुद्द्यांशी बहुतांशी सहमत. मोंगल अंमलदारांना लाच चारून खुद्द औरंगजेबाच्या शिक्क्यांचे दस्तक मिळवले गेले होते असे कुठेशीक वाचले होते.

हि चर्चा फारच रोचक होणार ... वैयक्तिक माझ्यामते ... महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत घडलेली सगळ्यात रोमहर्षक घटना ... आग्र्यात बसून १ विणलेले नेटवर्क २ केलेले प्लानिंग ३ प्लानिंग मध्ये - माणसे / लोजीस्तीक्स / पर्यायी योजना / मोहिमेत प्रत्येक माणसाकडे दिलेली जबाबदारी ..त्याने दगाफटका केला तर ..म्हणून ठेवलेली नजर आणि जणूकाही औरंगजेबाने पियर रिव्ह्यू करून फायनल केला असावा असा हा प्रोजेक्ट प्लान .. इतक्या सफाईने केलेली कार्यवाही कि जणू एखादे नाटकच ..सगळे आधीच ठरलेले ... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नक्की काय झाले ह्याचा अधिकृत पुरावा कुठेही अगदी 'कणभर' सुद्धा उपलब्ध नाही ... म्हणजे ह्यातील कम्युनिकेशन फक्त तोंडी ...लेखी कुठेही काहीही नाही ... इतका मोठा झोल मी कल्पनाही करू शकत नाही

काळा पहाड 17/03/2015 - 00:43
१. महाराजांना औरंगजेबानेच पळायला मुभा दिली असावी का? औरंगजेबाचं महाराजांबरोबर पर्सनल वैर नव्हतं. महाराजांबद्दल विखार होता तो प्रामुख्याने त्याच्या दरबार्‍यांना आणि विशेष करून त्याच्या बहिणीला जिनं 'शिवाला मार' चा धोशा लावला होता. जर महाराजांना मारलं तर दक्खन बंड करून उठेल हे औरंगजेबाला ठाऊक होतं. मराठे आदिलशाही बरोबर मिळाले तर आपण दक्षिणेमधलं आपलं रोवलेलं पावूल पूर्ण गमावून बसू हे ही त्याला ठाऊक असणार. तेव्हा ही एक राजनैतिक चाल होती का? २. रामसिंगनं (आणि पर्यायाने जयसिंगांनी) कुठल्या क्लृप्तीने हे घडवून आणलं असू शकेल का? महाराजांच्या अटकेनंतर जयसिंगांचा (धोका होणार नाही हा) शब्द खाली पडला होता. रामसिंग अस्वस्थ होता. तेव्हा त्यानं पहारेकर्‍यांना विकत घेवून हे घडवून आणलं असू शकेल.

In reply to by काळा पहाड

बोका-ए-आझम 17/03/2015 - 14:38
१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. २. महाराजांच्या निधनाच्या वेळी (१६८०) औरंगजेब स्वतः मराठेशाही संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने दक्षिणेत उतरला. एवढंच नाही तर २० वर्षे इथेच राहिला आणि १७०० मध्ये इथेच मरण पावला.मुघल साम्राज्य खिळखिळं होण्याची जी प्रक्रिया होती, तिची सुरूवात इथे झाली. पण औरंगजेबाचं आॅब्सेशन इतकं होतं की त्याच्यासारख्या अदरवाईज व्यवहारी माणसाने इथे व्यवहार पाहिला नाही. त्यामुळे त्याचं महाराजांशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं हे पटत नाही. महाराज त्याच्या बाबतीत नसतील पण तो त्यांचा पराकोटीचा द्वेष करत होता असंच ऐतिहासिक घटना सांगतात.

In reply to by बोका-ए-आझम

१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. अद्दल घडवण्यासाठी : बघा मी तुमचे काय करू शकतो .. इथून पुढे एका मांडलिकासारखेच राहा . जर त्याला महाराजांना मारायचेच होते तर इतके दिवस का घेतले ...आणि आग्र्यात नजरबंद करून निमित्त शोधायचे कारण नव्हते .. आणि एखाद्या बंगाल किंवा अफगाण मोहिमेवर पाठवून परस्पर काटा काढणे जास्त बिनबोभातपणे करता आले असते ... कैदेत ठेवायचे तर एखाद्या अंधारकोठडीत का नव्हते ठेवले ? महाराज म्हणतात आणि तो रोजच्या रोज डझनावारी मिठाईचे पेटारे आत बाहेर जाऊ देतो ?? तेही साधू फकिरांना ? त्याला महाराजांची कोंडीच करायची होती तर त्यांची आर्थिक रसद तोडली असती कि ...किंबहुना तो पर्यंत महाराजांकडची संपत्ती त्याचीच झाली होती (मान्न्द्लिक असल्यामुळे )...

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 18/03/2015 - 00:14
आपण इतिहासाला कायम एका चष्म्यातून पहातो. कारण आपण घडून गेलेल्या घटनांबाबत विचार करतो. आपल्याला एका नायकाला एक ग्रॅन्ड खलनायक पण लागतो. पण त्या वेळच्या लोकांचा विचार करता, त्यांचे विचार काळाबरोबर बदलले असण्याची शक्यता आपण विचारात घेतो का? बादशहाचं आग्रा भेटीचं शाही फर्मान महाराजांनी कित्येक किलोमीटर अनवाणी चालून आणि मग त्याला डोक्यावर धरून आणून स्वीकारलेलं आहे. आपण हे विसरतो की कदाचित महाराजांना किंवा औरंगजेबाला एकमेकाबद्दल जे वाटत होतं ते केवळ राजकारणी दृष्टीने होतं. औरंगजेबासाठी महाराज म्हणजे एक मामुली उत्पात घडवणारे जमीनदार होते. फार फार तर एका सप्तहजारी सरदाराच्या तोलाचे. कारण औरंगजेबाचं साम्राज्य अफाट होतं. तेव्हा त्याच्या दृष्टीने त्यांना चाप लावणं हा एक पहिला उपाय करून पाहूया असा विचार असण्याची शक्यता होती. तोपर्यंत महाराजांनी जो धाक तयार केला होता तो आदिलशाहीला. महाराजांना एक प्यादं म्हणून दक्खनच्या राजकारणात वापरावं असा त्याचा विचार असू शकतो. त्यादृष्टीने तो कदाचित त्यांच्यावर ब्रेन वॉशिंगचा प्रयोग करून त्यांना आपल्या कच्छपी लावावं असा सुद्धा विचार करत असेल. नंतर सुद्धा महाराजांनी त्याला समेटाचं पत्र पाठवलं आहे ("आपली परवानगी न घेता परत आल्याबद्दल क्षमस्व" इत्यादी). सुरवातीला महाराजांनी त्याचा जो मुलूख जिंकलाय तो त्याला चक्क मूर्ख बनवून जिंकलाय. म्हणजे इथला सुभेदार भ्रस्ट आहे आणि त्याला धडा शिकवायचा होता, इथला मुलूख आदिलशाही च्या डोळ्यात भरत होता म्हणून तिथली व्यवस्था लावण्यासाठी ताब्यात घेतला इत्यादी. औरंगजेब तशा अर्थानं मूर्ख नव्हता पण त्यानं सुरवातीला महाराजांकडे दुर्लक्ष केलं. कारण दिल्ली ची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).

In reply to by काळा पहाड

शशिकांत ओक 18/03/2015 - 01:38
कारण दिल्लीची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).
भावांना व बापाला मारण्याआधी औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता. म्हणजे त्याला मराठ्यांच्या उपद्रवाची पक्की कल्पना होेती. विशेषतः मामा शाहिस्तेखानाला पळवून लावल्यावर आता बंदोबस्त करायलाच हवा असा विचार योग्य वाटतो. सात हजारी मनसबदारी मामुली नव्हती. या पुस्तकात शिवाजी राजे आग्र्याला जायला का तयार झाले या बाबत बरेच विवेचन आहे. पेशावर भागात डोंगराळ भूभाग कोणा एकाची सत्ता म्हणून कधीच नव्हता. विविध जमातींनी वर्चस्वासाठी टोळीयुद्धाने तो प्रदेश (आजही पाकिस्तानाला डोके दुखीच्या फाटाचा प्रदेश व तेंव्हाही) जर्जर होता. बादशहाला ते जाचक या करता होत असे कारण त्याच्या मुळ सैनिकांना घरी परतायला किंवा अन्य कारणांनी अफगाणिस्तान,इराण, तुर्की, उझबेकिस्तानी आदी 'गाववाल्या' सैनिकांना रोखून धरले जायचे, व्यापार करायला येणाऱ्यांच्या वाटा रोखून, येण्याजाण्यात फार मनुष्यहानी होत असे. अकबरापासून तो भाग घ्यायला अनेकांच्या मोहिमा या फसगतीच्या ठरल्या होत्या. त्यापेक्षा सुपीक व हाताळायला सोईचा प्रदेश आपलासा करणे हे त्या महासत्तेला गरजेचे होते. त्यात शिवाजीला आपल्याकडे करून एक कटकट काही काळ तरी थांबवणे किंवा कमी करणे शक्य आहे म्हणून मिर्जांराजेंच्या मागणीचा औरंगजेबाने विचार केला असे लेखक सुचवतात.

सुनील 17/03/2015 - 08:47
काय पण योगायोग! काल रात्री सेतुमाधवरावांचे पुस्तक बर्‍याच काळाने (५-६ वर्षांनी) वाचायला काढले. आग्र्याहून सटकेचे प्रकरण वाचून, झोपण्यापूर्वी मराठी संस्थळांना धावती भेट देताना, नेमका हा लेख सापडला! माधवरावांच्या मते, पेटार्‍यातून सुटका ही मुद्दाम पसरवलेली अफवा होती (कुणावर बालंट येऊ नये म्हणून). महाराज बहुधा वेशांतर करूनच सुटले असावेत. मात्र परत येताना ते गेल्या मार्गाने न येता पूर्वेकडून आले असावेत. औरंगजेबानेही थोडी आदळ-आपट केली. रामसिंगावर थोडा काळ खप्पा मर्जीदेखिल झाली. परंतु, कुणाला शिक्षा झाल्याचे दिसत नाही. असो. पुभाप्र.

In reply to by सुनील

मृत्युन्जय 17/03/2015 - 16:08
रामसिंगाची पदावनती झाली आणि नंतर त्याची पार दूरवर रवानगी केली गेली. मिर्झाराजेंना त्यानंतर काही काळाने औरंगजेबाने विषप्रयोग करुन मारले. हे बघता औरंगजेबाची त्या दोघांवर चांगलीच खफा मर्जी झाली होती हे दिसुन येइल. औरंगजेबानेच शिवाजी महाराजांना सोडले असा एक प्रवाद आहे. पण एकुण त्याने संबंधित व्यक्तींना ज्या शिक्षा केल्या त्या बघता तसे काही वाटत नाही. महाराजांच्य बाबतीत रंग्या थोडा गाफील राहिला आणी तीच चूक त्याला भोवली. संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याने ती चूक सुधारली असे म्हणायला लागेल. महाराज लोकांना भलीमोठी लाच देउनच सटकले हे सयुक्तिक वाटते. ती चूक रंग्याने संभाजी महाराजांच्या बाबतीत घडु दिली नाही. स्वकीय दगा देतात हे रंग्याला कळल्यावर त्याने संभाजी महाराजांच्या पहार्‍यावर स्वतःचे आप्त न ठेवता संभाजी महाराजांचे आप्तच ठेवले. संभाजी महाराजांना देखील त्यांच्या आप्तांनीच अडकवले.

शशिकांत ओक 17/03/2015 - 18:54
जे तर्क इथे बांधले जात आहेत त्यांचे निराकरण पुस्तकातील प्रमेयातून मिळते. त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचायला हवे. परिचय करून देण्यात कदाचित सर्व गोष्टीचा समावेश करता येईल असे वाटत नाही.

ओक साहेब आपण लिहिले--‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे.’ ‘नवेन अनवं शोधयेत’ असे कौटिल्याचे मूळ वचन आहे आणि त्याचा संदर्भ मी बरेच दिवस शोधत होतो. आपण तो अनासायाने मिळवून दिलात त्याबद्दल धन्यवाद.

शशिकांत ओक 19/03/2015 - 09:44
आणि रामसिंह, त्यांच्या पिता, मिर्झा राजे जयसिंह व त्यांचे पिता श्री मानसिंहांची मानसिकता उलट्या क्रमाने दुबळी होत गेली. एकाने बहीण देऊन, एकाने ताजमहालाला अर्पण करून तर रामसिंहाने राजांना नजरकैदेत ठेवले जायला कारणी भूत व्हावे. यात औरंगजेबाचा धूर्तपणा होता पण त्या पेक्षा आपल्या स्वाभिमानाची कदर नसल्याने असे घडायला मदत झाली.

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:53
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:54
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.

शशिकांत ओक 24/03/2018 - 01:04
आग्र्याहून सुटका - नवा प्रकाश - पुस्तक परिचय वरील धाग्याच्या संदर्भात डॉ अजीत जोशींच्या पुस्तकाचा परिचय पुन्हा वर आणला आहे..

सौंदाळा 16/03/2015 - 20:00
श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत कुरुंदकरांनीदेखिल पेटार्‍याची घटना मान्य केली नाही (चुभुदेघे) महाराजांनी यमुना नदी औरंगजेबाचे शाही परवाने दाखवुन ओलांडल्याचे पुरावे आहेत असेही त्यात लिहिले आहे. पेटार्‍यातुन निसटणे मलातरी पटत नाही. स्वत:च्या अंगकाठीचा, चेहरेपट्टीचा भोई हेरुन त्याला ठार करुन / अडकवुन त्याच्या जागी राजे गेले असावेत का? जाणकरांची मते वाचण्यास उत्सुक.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 16/03/2015 - 20:14
आता पुढील भागांतून डॉ.जोशांच्या मते ते कसे घडले असावे यावर आपले विचार वाचकांनी सादर करावेत...

तिमा 16/03/2015 - 20:33
महाराज कसे निसटले, हा कधीही समाधानकारक उत्तर न मिळालेला प्रश्न आहे. पण रामसिंगने त्यांच्या जीविताची हमी दिली होती. आणि राजपूत कधीही दिलेला शब्द पडू देत नाहीत अशी तेंव्हा ख्याती होती. त्यामुळे त्याने महाराजांना भरीव मदत केलीच असणार! कशी तेच कोडे आहे.

प्रचेतस 16/03/2015 - 22:16
लेखातील मुद्द्यांशी बहुतांशी सहमत. मोंगल अंमलदारांना लाच चारून खुद्द औरंगजेबाच्या शिक्क्यांचे दस्तक मिळवले गेले होते असे कुठेशीक वाचले होते.

हि चर्चा फारच रोचक होणार ... वैयक्तिक माझ्यामते ... महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत घडलेली सगळ्यात रोमहर्षक घटना ... आग्र्यात बसून १ विणलेले नेटवर्क २ केलेले प्लानिंग ३ प्लानिंग मध्ये - माणसे / लोजीस्तीक्स / पर्यायी योजना / मोहिमेत प्रत्येक माणसाकडे दिलेली जबाबदारी ..त्याने दगाफटका केला तर ..म्हणून ठेवलेली नजर आणि जणूकाही औरंगजेबाने पियर रिव्ह्यू करून फायनल केला असावा असा हा प्रोजेक्ट प्लान .. इतक्या सफाईने केलेली कार्यवाही कि जणू एखादे नाटकच ..सगळे आधीच ठरलेले ... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नक्की काय झाले ह्याचा अधिकृत पुरावा कुठेही अगदी 'कणभर' सुद्धा उपलब्ध नाही ... म्हणजे ह्यातील कम्युनिकेशन फक्त तोंडी ...लेखी कुठेही काहीही नाही ... इतका मोठा झोल मी कल्पनाही करू शकत नाही

काळा पहाड 17/03/2015 - 00:43
१. महाराजांना औरंगजेबानेच पळायला मुभा दिली असावी का? औरंगजेबाचं महाराजांबरोबर पर्सनल वैर नव्हतं. महाराजांबद्दल विखार होता तो प्रामुख्याने त्याच्या दरबार्‍यांना आणि विशेष करून त्याच्या बहिणीला जिनं 'शिवाला मार' चा धोशा लावला होता. जर महाराजांना मारलं तर दक्खन बंड करून उठेल हे औरंगजेबाला ठाऊक होतं. मराठे आदिलशाही बरोबर मिळाले तर आपण दक्षिणेमधलं आपलं रोवलेलं पावूल पूर्ण गमावून बसू हे ही त्याला ठाऊक असणार. तेव्हा ही एक राजनैतिक चाल होती का? २. रामसिंगनं (आणि पर्यायाने जयसिंगांनी) कुठल्या क्लृप्तीने हे घडवून आणलं असू शकेल का? महाराजांच्या अटकेनंतर जयसिंगांचा (धोका होणार नाही हा) शब्द खाली पडला होता. रामसिंग अस्वस्थ होता. तेव्हा त्यानं पहारेकर्‍यांना विकत घेवून हे घडवून आणलं असू शकेल.

In reply to by काळा पहाड

बोका-ए-आझम 17/03/2015 - 14:38
१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. २. महाराजांच्या निधनाच्या वेळी (१६८०) औरंगजेब स्वतः मराठेशाही संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने दक्षिणेत उतरला. एवढंच नाही तर २० वर्षे इथेच राहिला आणि १७०० मध्ये इथेच मरण पावला.मुघल साम्राज्य खिळखिळं होण्याची जी प्रक्रिया होती, तिची सुरूवात इथे झाली. पण औरंगजेबाचं आॅब्सेशन इतकं होतं की त्याच्यासारख्या अदरवाईज व्यवहारी माणसाने इथे व्यवहार पाहिला नाही. त्यामुळे त्याचं महाराजांशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं हे पटत नाही. महाराज त्याच्या बाबतीत नसतील पण तो त्यांचा पराकोटीचा द्वेष करत होता असंच ऐतिहासिक घटना सांगतात.

In reply to by बोका-ए-आझम

१.महाराजांना नजरकैदेत का ठेवलं मग? तेही कडेकोट पहा-यांमध्ये. अद्दल घडवण्यासाठी : बघा मी तुमचे काय करू शकतो .. इथून पुढे एका मांडलिकासारखेच राहा . जर त्याला महाराजांना मारायचेच होते तर इतके दिवस का घेतले ...आणि आग्र्यात नजरबंद करून निमित्त शोधायचे कारण नव्हते .. आणि एखाद्या बंगाल किंवा अफगाण मोहिमेवर पाठवून परस्पर काटा काढणे जास्त बिनबोभातपणे करता आले असते ... कैदेत ठेवायचे तर एखाद्या अंधारकोठडीत का नव्हते ठेवले ? महाराज म्हणतात आणि तो रोजच्या रोज डझनावारी मिठाईचे पेटारे आत बाहेर जाऊ देतो ?? तेही साधू फकिरांना ? त्याला महाराजांची कोंडीच करायची होती तर त्यांची आर्थिक रसद तोडली असती कि ...किंबहुना तो पर्यंत महाराजांकडची संपत्ती त्याचीच झाली होती (मान्न्द्लिक असल्यामुळे )...

In reply to by बोका-ए-आझम

काळा पहाड 18/03/2015 - 00:14
आपण इतिहासाला कायम एका चष्म्यातून पहातो. कारण आपण घडून गेलेल्या घटनांबाबत विचार करतो. आपल्याला एका नायकाला एक ग्रॅन्ड खलनायक पण लागतो. पण त्या वेळच्या लोकांचा विचार करता, त्यांचे विचार काळाबरोबर बदलले असण्याची शक्यता आपण विचारात घेतो का? बादशहाचं आग्रा भेटीचं शाही फर्मान महाराजांनी कित्येक किलोमीटर अनवाणी चालून आणि मग त्याला डोक्यावर धरून आणून स्वीकारलेलं आहे. आपण हे विसरतो की कदाचित महाराजांना किंवा औरंगजेबाला एकमेकाबद्दल जे वाटत होतं ते केवळ राजकारणी दृष्टीने होतं. औरंगजेबासाठी महाराज म्हणजे एक मामुली उत्पात घडवणारे जमीनदार होते. फार फार तर एका सप्तहजारी सरदाराच्या तोलाचे. कारण औरंगजेबाचं साम्राज्य अफाट होतं. तेव्हा त्याच्या दृष्टीने त्यांना चाप लावणं हा एक पहिला उपाय करून पाहूया असा विचार असण्याची शक्यता होती. तोपर्यंत महाराजांनी जो धाक तयार केला होता तो आदिलशाहीला. महाराजांना एक प्यादं म्हणून दक्खनच्या राजकारणात वापरावं असा त्याचा विचार असू शकतो. त्यादृष्टीने तो कदाचित त्यांच्यावर ब्रेन वॉशिंगचा प्रयोग करून त्यांना आपल्या कच्छपी लावावं असा सुद्धा विचार करत असेल. नंतर सुद्धा महाराजांनी त्याला समेटाचं पत्र पाठवलं आहे ("आपली परवानगी न घेता परत आल्याबद्दल क्षमस्व" इत्यादी). सुरवातीला महाराजांनी त्याचा जो मुलूख जिंकलाय तो त्याला चक्क मूर्ख बनवून जिंकलाय. म्हणजे इथला सुभेदार भ्रस्ट आहे आणि त्याला धडा शिकवायचा होता, इथला मुलूख आदिलशाही च्या डोळ्यात भरत होता म्हणून तिथली व्यवस्था लावण्यासाठी ताब्यात घेतला इत्यादी. औरंगजेब तशा अर्थानं मूर्ख नव्हता पण त्यानं सुरवातीला महाराजांकडे दुर्लक्ष केलं. कारण दिल्ली ची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).

In reply to by काळा पहाड

शशिकांत ओक 18/03/2015 - 01:38
कारण दिल्लीची व्यवस्था अजून नीट लागायची होती आणि दुसरं म्हणजे त्याला पठाणी टोळ्या पेशावर भागात भयंकर त्रास देत होत्या. त्यामानाने महाराजांचं संकट त्याच्या दृष्टीने क्षुल्लक होतं (निदान त्यावेळी तरी). आपली चूक औरंगजेबाच्या कदाचित नंतर लक्षात आली असेल. आणि तो त्यांच्या (आणि मराठयांच्या बाबतीत जास्त कडवट बनत गेला असेल).
भावांना व बापाला मारण्याआधी औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता. म्हणजे त्याला मराठ्यांच्या उपद्रवाची पक्की कल्पना होेती. विशेषतः मामा शाहिस्तेखानाला पळवून लावल्यावर आता बंदोबस्त करायलाच हवा असा विचार योग्य वाटतो. सात हजारी मनसबदारी मामुली नव्हती. या पुस्तकात शिवाजी राजे आग्र्याला जायला का तयार झाले या बाबत बरेच विवेचन आहे. पेशावर भागात डोंगराळ भूभाग कोणा एकाची सत्ता म्हणून कधीच नव्हता. विविध जमातींनी वर्चस्वासाठी टोळीयुद्धाने तो प्रदेश (आजही पाकिस्तानाला डोके दुखीच्या फाटाचा प्रदेश व तेंव्हाही) जर्जर होता. बादशहाला ते जाचक या करता होत असे कारण त्याच्या मुळ सैनिकांना घरी परतायला किंवा अन्य कारणांनी अफगाणिस्तान,इराण, तुर्की, उझबेकिस्तानी आदी 'गाववाल्या' सैनिकांना रोखून धरले जायचे, व्यापार करायला येणाऱ्यांच्या वाटा रोखून, येण्याजाण्यात फार मनुष्यहानी होत असे. अकबरापासून तो भाग घ्यायला अनेकांच्या मोहिमा या फसगतीच्या ठरल्या होत्या. त्यापेक्षा सुपीक व हाताळायला सोईचा प्रदेश आपलासा करणे हे त्या महासत्तेला गरजेचे होते. त्यात शिवाजीला आपल्याकडे करून एक कटकट काही काळ तरी थांबवणे किंवा कमी करणे शक्य आहे म्हणून मिर्जांराजेंच्या मागणीचा औरंगजेबाने विचार केला असे लेखक सुचवतात.

सुनील 17/03/2015 - 08:47
काय पण योगायोग! काल रात्री सेतुमाधवरावांचे पुस्तक बर्‍याच काळाने (५-६ वर्षांनी) वाचायला काढले. आग्र्याहून सटकेचे प्रकरण वाचून, झोपण्यापूर्वी मराठी संस्थळांना धावती भेट देताना, नेमका हा लेख सापडला! माधवरावांच्या मते, पेटार्‍यातून सुटका ही मुद्दाम पसरवलेली अफवा होती (कुणावर बालंट येऊ नये म्हणून). महाराज बहुधा वेशांतर करूनच सुटले असावेत. मात्र परत येताना ते गेल्या मार्गाने न येता पूर्वेकडून आले असावेत. औरंगजेबानेही थोडी आदळ-आपट केली. रामसिंगावर थोडा काळ खप्पा मर्जीदेखिल झाली. परंतु, कुणाला शिक्षा झाल्याचे दिसत नाही. असो. पुभाप्र.

In reply to by सुनील

मृत्युन्जय 17/03/2015 - 16:08
रामसिंगाची पदावनती झाली आणि नंतर त्याची पार दूरवर रवानगी केली गेली. मिर्झाराजेंना त्यानंतर काही काळाने औरंगजेबाने विषप्रयोग करुन मारले. हे बघता औरंगजेबाची त्या दोघांवर चांगलीच खफा मर्जी झाली होती हे दिसुन येइल. औरंगजेबानेच शिवाजी महाराजांना सोडले असा एक प्रवाद आहे. पण एकुण त्याने संबंधित व्यक्तींना ज्या शिक्षा केल्या त्या बघता तसे काही वाटत नाही. महाराजांच्य बाबतीत रंग्या थोडा गाफील राहिला आणी तीच चूक त्याला भोवली. संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याने ती चूक सुधारली असे म्हणायला लागेल. महाराज लोकांना भलीमोठी लाच देउनच सटकले हे सयुक्तिक वाटते. ती चूक रंग्याने संभाजी महाराजांच्या बाबतीत घडु दिली नाही. स्वकीय दगा देतात हे रंग्याला कळल्यावर त्याने संभाजी महाराजांच्या पहार्‍यावर स्वतःचे आप्त न ठेवता संभाजी महाराजांचे आप्तच ठेवले. संभाजी महाराजांना देखील त्यांच्या आप्तांनीच अडकवले.

शशिकांत ओक 17/03/2015 - 18:54
जे तर्क इथे बांधले जात आहेत त्यांचे निराकरण पुस्तकातील प्रमेयातून मिळते. त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचायला हवे. परिचय करून देण्यात कदाचित सर्व गोष्टीचा समावेश करता येईल असे वाटत नाही.

ओक साहेब आपण लिहिले--‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे.’ ‘नवेन अनवं शोधयेत’ असे कौटिल्याचे मूळ वचन आहे आणि त्याचा संदर्भ मी बरेच दिवस शोधत होतो. आपण तो अनासायाने मिळवून दिलात त्याबद्दल धन्यवाद.

शशिकांत ओक 19/03/2015 - 09:44
आणि रामसिंह, त्यांच्या पिता, मिर्झा राजे जयसिंह व त्यांचे पिता श्री मानसिंहांची मानसिकता उलट्या क्रमाने दुबळी होत गेली. एकाने बहीण देऊन, एकाने ताजमहालाला अर्पण करून तर रामसिंहाने राजांना नजरकैदेत ठेवले जायला कारणी भूत व्हावे. यात औरंगजेबाचा धूर्तपणा होता पण त्या पेक्षा आपल्या स्वाभिमानाची कदर नसल्याने असे घडायला मदत झाली.

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:53
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:54
राजा मानसिंहाच्या नातवाकडून ताज इमारतीला राजा जयसिंह कडून ती कबरीत परावर्तित करायला संधी मिळविली होती.

शशिकांत ओक 24/03/2018 - 01:04
आग्र्याहून सुटका - नवा प्रकाश - पुस्तक परिचय वरील धाग्याच्या संदर्भात डॉ अजीत जोशींच्या पुस्तकाचा परिचय पुन्हा वर आणला आहे..

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.

गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पण हल्ली कोणत्याही झेरोक्स मशीनवर शेवटच्या डॉकुमेंत ची 'स्कॅंन्द' कॉपी मशीन मध्ये असते असे वाटते ... खरंय का ते ?? तसं असेल तर मुख्य काम झाल्यावर एक फालतू झेरोक्स मुद्दाम शेवटी काढली पाहिजे

In reply to by असंका

हे प्रत्येक वेळी रिसेट कसे करणार ?? काय साला डोक्याला ताप आहे ...जरा म्हणून कुठे विसंबून राहता येत नाही ... फसवणुकीचे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकार येतातच आहेत ...

सुहास झेले 09/03/2015 - 19:29
खोटे लोन करून देणारे साक्षीदार असेच जमवतात... जेव्हापासून मशीन्स अधिकाधिक डिजिटल झाल्या तेव्हापासून मी ओळखीच्या दुकानातच झेरॉक्स वगैरे काढतो...

आपल्या देशात हे सगळं घडते कारण बहुतांश सरकारी प्रक्रीयांमध्ये अविश्वासाचे धोरण. या मुद्द्यावर श्री संदीप वासलेकर यांनी उत्तम भाष्य केले आहे - विश्वास ठेवायला शिका. अमेरिकन सोशल सिक्युरिटी नंबरप्रमाणे कधी एकदा आधार कार्ड क्रमांक तोंडी सांगून किंवा अर्जावर भरून कुठलेही कागदपत्र न दाखवता भारतात सामान्य माणसांची कामे होतील तो सुदीन. उदाहरण म्हणून सांगतो - अमेरिकेत कुठल्याच ठिकाणी छायाप्रती घेऊन जावे लागत नाही. मुळात सोशल सिक्युरिटी क्रमांकच पुरेसा असतो (त्याचाही पुरावा दाखवावा लागत नाही). व्हिसावर राहणार्‍या परदेशी नागरिकांना व्हिसाची प्रत द्यावी लागते. परंतु मूळ कागदपत्र त्या कार्यालयात न्यायचे तेथील कर्मचारी आपल्यासमोर छायाप्रत काढतो / काढते अन मूळ कागदपत्र आपल्याला लगेच परत केले जाते. सध्याच्या केंद्र सरकारने सेल्फ अटेस्टेशन अधिकॄत करून या दिशेने चांगली सुरुवात केली आहे.

विजय१९८१ 09/03/2015 - 19:50
मलाहि सकाळि पेट्रोल पम्पावर असाच फसवेगिरिचा अनुभव आला. २०० चे पेट्रोल टाकायला सन्गित्ल्यावर ५० चेच टाकले आणि लक्शात आल्यावर त्यातच १५० करुन म्हन्तो आधिचे ५० आणि आता १५० मन्जे २०० चे झाले त्याने त्यातच १०० चे एड केले त्यातच दुसरा विचार्तोय कार्ड पेमेट करनार कि काय(लक्श विचलीत करण्यासाठि). जेव्हा झापला तेवा लगेच म्हन्तो २०० पुर्ण करतो.पेट्रोल पम्पावर पैसे डायल केल्याशिवाय पेत्रोल घेवु नये.

In reply to by विजय१९८१

चौकटराजा 10/03/2015 - 10:10
ही मोडस ऑपरेंडी कॉमन आहे. अगोदर पेट्रोल टाकीचे झाकण उघडून ठेवणे . मग शून्याची खात्री करून घेणे. व मग मोठ्या खणखणीत आवाजात आपल्याला किती पेट्र्रोल हवे ते सांगणे. दरम्यान त्याने काहीही घाई केली तरी भीक न घालणे. हा क्रम ध्यानात असू द्या !

सामान्यतः आपण या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाही आणि लोक त्याचा नेमका फायदा उचलतात जसे की हे लेखातले उदाहरण. अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही ऑफिसात प्रिंटरशेजारी पडलेले अनावश्यक प्रिंट आउट..कितीवेळा त्यात पॅन कार्ड ,पासपोर्ट, फॉर्म १६,सॅलरी स्लिप अशी महत्वाची कागदपत्रे असतात. ऑफिसात स्टाफ शिवाय ईतरही लोक जात येत असतात, त्यांना ही कागदपत्रे सहज मिळु शकतात आणि त्याचा दुरुपयोग होउ शकतो.शेवटी आपली काळजी आपल्या हाती. इन्फोर्मेशन सिक्युरिटी या विषयात असे बरेच काही कव्हर होते. सी. आय.एस्.एस्.पी. ही त्यासठीची परिक्षा आहे/ किंवा सर्टीफिकेशन आहे. डोअर सिक्युरिटी (गार्ड),अक्सेस सिक्युरिटी,इंटरनेट सिक्युरिटी, पासवर्ड सिक्युरिटी, डिव्हाईस सिक्युरिटी,डाटा सिक्युरिटी असे अनेक विषय आहेत. असो...सध्या ईतकेच

वेल्लाभट 09/03/2015 - 20:28
पोलीसात का नाही गेलात? तडीस लावायचा होतात प्रयत्न. उगीच लोकमत, झी २४ तास वगैरेंना ट्वीट करून कळवायचं. फुल वाट लावायची.

In reply to by वेल्लाभट

मलाही आता तसचं वाटायला लागलयं. काही प्रॉब्लेम नाही. २-३ दिवसात पत्रकार मित्राला लावीन कामाला. जर असा प्रकार परत केला त्यानी तर त्याला पोलिसात नक्की देणार.

संदिप एस 09/03/2015 - 20:37
एक खबरदारीचा ऊपाय म्हणून, झेरॉक्स देतांनाच तेथे खाली सही आणी तारिख लिहील्यावर Submitted For..... ( To get New Airtel connection/to Issue Citibank Credit Card only) असे सेल्फ डिक्लेअर करून द्यावे असे बँकेतीत्ल एका मित्राने सांगितले होते.

In reply to by संदिप एस

येस. प्रत्येक छायाप्रत कशासाठी दिली आहे ते कारण आणि तारीख टाकूनच द्यावे. आपल्या कागदपत्रांचा वापर नविन सीमकार्ड घेण्यासाठी अतिरेक्यांकडूनही होतो. आणि नंतर सापडल्यावर आपल्या मागे उगीचच पोलीसांचे शुक्लकाष्ट लागू शकते.

मराठी_माणूस 09/03/2015 - 20:44
त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले
हे सगळे त्याने का केले हे त्याच्या कडुन वदवुन घेतले का नाही ?

अहो कॅप्टन हे तरी एकवेळी समजले की डॉक्युमेंट फ़ेकिंग करुन कशी फोर्ज सिमकार्डस उचलली जातात मुख्य भीती सिमकार्डसचीच असते ! इंफॉर्मेशन ब्लास्ट च्या ह्या युगात सेल्फ आइडेंटिटी (शब्दशः) जपणे हे बी एक महतकार्य होय!!! रच्याकने, अगदी रेल्वेत पण तत्काल बुकिंग करताना कधीही पॅनकार्ड आयडी प्रूफ म्हणून देऊ नये!! कारण बरेच लोकं बेनामी ट्रांसेक्शन ची नवी पद्धत म्हणुन हे पॅनकार्ड नंबर्स बोगी बाहेर चिकटवलेल्या रिजर्वेशन चार्ट्स वरुन नोट करुन नेतात अन ती कार्ड्स फोर्ज करुन कॅश ट्रांसेक्शन ला वापरतात (नेमके कसे ते नाही माहिती पण आम्हाला सुद्धा इंट विंग कडून अश्या इंस्ट्रक्शन आल्या होत्या)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हा प्रकार मुंबईत घडलेला. बेनामी व्यवहार, सोने खरेदी यांसाठी सर्रास टोळ्या चार्टवरून ते सराफ आणि इतर ठिकाणी द्यायच्या. पण हल्ली रेल्वेने पॅन क्रमांक पूर्ण छापणे बंद केलेय. फुल्या मारून देतात ते.

hitesh 09/03/2015 - 21:06
माझ्या नावे कुणीतरी अएअर सेल चे कनेक्शन घेतले होते. मला खुप त्रास झाला

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 09/03/2015 - 21:25
पक्के पुणेकर दिसता चिमणराव.. या गोंधळात पण टोमणा मारायचे परमकर्तव्य काही विसरला नाहीत.. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 09/03/2015 - 21:39
चिउ, आता काउने ऐकलंच तुमचं. :)))) (तुम्ही सांगताय त्याच्याशी सहमतच, तरी पण ) बादवे, पिंचिंकर काय.. ब्वॉरर्र.. ;)

इथे USA मध्ये पण असे प्रकार होतात. माझ्या एका मित्राचे Tax Return कोणीतरी IRS ला भरून टाकले आणि माझा मित्र भरायला गेला तर त्याचा duplicate म्हणून reject झाला. USA मध्ये Tax Refund बराच मिळतो त्यामुळे तो आता टेंशन मध्ये आहे. त्या ज्या कोणी Tax Return भरला त्याने रिफंड साठी स्वताचे अकौंट दिले तर त्याला पैसे मिळतील. माझा मित्र आता IRS च्या वारया करतोय

योगी९०० 09/03/2015 - 21:43
खूप चांगली माहीती दिलीत. आता यानंतर क्षेरॉक्ष ओळखीच्या कडून नाहीतर ऑफिसमधूनच काढीन... या लेखाची लिंक "whatsapp" वर देऊ काय? म्हणजे उगाच फालतू जोकपेक्षा अशी information सगळ्यांना वाटली तर हा awareness वाढेल असे वाटते.

झकास 09/03/2015 - 23:44
बाप रे. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद. आता इथून पुढे लक्ष ठेवावे लागणार! पण कधी कधी लोक फारच गलथान असतात. मागल्या महिन्यात एका restaurant मध्ये क्रेडीट कार्ड चा पिन enter करण्यासाठी गेले असताना तिथला waiter म्हणाला "तुम्ही स्वतः आलात होय? लोक आम्हाला card देताना pin सुद्धा सांगतात. आम्हीच enter करतो." आता बोला!!

सांगलीचा भडंग 10/03/2015 - 02:18
आत साधे फोटो कॉपी करताना पण लक्ष ठेवावे लागणार :-(. बर्याच दुकानात मशीन थोडे आत पण असते

नाखु 10/03/2015 - 08:58
भारी काम केल्त की ! तरी म्हटल विनासायास ह्या बांग्ल्या/उ.भा. घुसखोरांना सगळे सरकारी पुरावे कशे मिळ्तात ते! भेंडी आता फकस्त चोक्कस ठिकाणी कॉपी काढावी. आर टी ओ,राशन विभाग्,कोर्ट याच्या आसपास नक्कोरे बाबा! व्यनीत नाव दे जरा त्या महान ठिकाणाचे (भेट देईन जरा)

चौकटराजा 10/03/2015 - 10:17
समजा माझी पॅन झेरोक्स वा आधार कार्ड झेरोक्स एखाद्याने आधार म्हणून घेतले. तरी मुख्य व्यवहारासाठी काहीतरी दस्त झाला असणारच ना त्यावर माझी सही नसेल तर मला कोणता धोका संभवतो ? माझ्या नावाने सिमकार्ड घेतले जाउ शकते ? मग त्याच्या अर्जाच्या पानाला जास्त कायदेशीर अर्थ असेल की झेरोक्स ला ?

In reply to by चौकटराजा

ते व्हेरिफाय होईपर्यंत मनस्ताप तर होणारचं ना पण. शिवाय बनावट सह्या वगैरे प्रकारही आहेतचं की. मी तर चक्क प्रत्येक ठिकाणच्या सह्या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. कंपनीतली सही बँकेत नाही, बँकेतली सही दुसरीकडे कुठे नाही. कुरियर, डिलिव्हरी व्हाउचर्स वगैरेंवर वेगळी सही. कोणावरही विश्वास टाकता येणार नाही अशीच परिस्थिती आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जरा एक वेगळा धागा काढून लिहा कि ह्यावर ... म्हजे हे सगळे सुचले कसे ...काही प्रॉब्लेम्स आले का ...नवीन जर कुणाला करायचे असेल तर काय करावे ...फायदे तोटे ...

खंडेराव 10/03/2015 - 11:06
२००७ मधे एक रिलायन्स डाटाकार्ड घेतले. ते ५ वर्ष वापरुन बंद केले. नंतर पेंडिग बिलाचा तगादा सुरु. त्याना डाटाकार्ड चा नंबर विचारला तो दुसराच! कागदपत्रे मागवली तेव्हा कळाले कि मी दिलेली कागदे दुसर्या कार्ड साठी वापरण्यात आली होती, आणि सही चुकिची. अजुनही फोन येतात.

सर्वसाक्षी 10/03/2015 - 12:25
परदेशात हॉटेल सोडताना कधीही चाविपत्र परत देउ नका, दिलेतच तर मोडुन द्या किंवा त्यावर चुंबक फिरवुन द्या. हॉटेलात दाखल होताना पारपत्र आणि ज्याने देयक चुकते करणार ते पतपत्र दिल्यावर मगच खोली ताब्यात देतात. आपल्या चावीपत्रावर आपले पारपत्र आणि आपले पतपत्र यांचा तपशिल नोंदलेला असतो. अनेकदा पंचतारांकित हॉटेलचा कचरा हे चोरांचे धन ठरते. आपले चावीपत्र आपण परत केले तर कदाचित त्याचा गैरवापर केला जाऊन आपला तपशिल चोरला व वापरला जाऊ शकतो. हल्ली हॉटॅलवालेही चावीपत्र परत मागत नाहीत.

In reply to by सर्वसाक्षी

आपण जे लिहिलंय या प्रकारचे दावे अन माहिती पूर्वी ढकलपत्रांतून सर्रासपणे पसरविली जायची. उदा. ATM Pin Reversal Myth. हि माहिती इथे देण्यामागचा उद्देश इतरांना सावध करणे आहे याबाबत कसलीही शंका नाही. परंतु असे काही वेगळे वाचले ऐकले की प्रथम त्यावर अधिक शोध घेणे इष्ट. या मुद्द्यावर जालावर शोध घेतला असता ते सत्य असल्याबाबत एकही दुवा मिळाला नाही. पण अफवा असल्याबाबत बरेच मिळाले. चाविपत्र = Key Card; पारपत्र =Passport; पतपत्र = Payment (Debit / Credit) Card

In reply to by श्रीरंग_जोशी

एटीएम पिन रिव्हर्सल एवढा मुर्ख पर्याय कधीही पाहिलेला नाही. एखाद्याचा पिन "मिरर नंबर" असेल तर काय करणार उदा. १००१, ६८८६ वगैरे वगैरे.

जेपी 10/03/2015 - 21:03
अरेरे ,हाफशेंच्युरी झाली अजुन कुणी सत्कार केला नाय.असो ,हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावांचा सत्कार सलामी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी समस्त मिपा संन्यासी कार्यकर्ते

In reply to by जेपी

संन्यस्थ लोकांना संसार आणि सत्कार दोन्ही करायची पर्मिशण णसते ह्याची समस्त संण्याशी वर्गाणे णोंद घ्यावी :)

In reply to by खटपट्या

नाखु 13/03/2015 - 10:34
फक्त फ्लेक्ष लावलाय प्रत्यक्ष सत्कार सन्यासांतून आल्यावर भगव्यावस्त्रांसहीत करणार असा आमचा सत्कारवाडीचा वार्ताहर कळवतो. दै:अंद्या का आनंद

कपिलमुनी 10/03/2015 - 23:17
सोसायटीच्या बॉक्स मध्ये टाकलेली लाईट बिले फोन बिले क्रेडिटकार्ड बिले चोरून वापरतात

ह भ प 09/05/2015 - 18:11
त्यामुळं मी सगळ्या कागदपत्रांना स्कॅन करुन त्यांच्या सॉफ्ट कॉपीज मेल वर ठेउन घेतल्या आहेत. गरज लागेल त्या वेळेला कॅफे मधे जातो अन प्रिंट्स घेतो.. झंझट नक्को..शिवाय घरात एक सेट तयार करून ठेवला आहे.. अडीअडचणीला कामाला येतो. :)

In reply to by ह भ प

चौथा कोनाडा 09/05/2015 - 22:56
तुमचे मेल अकाउंट हॅक झाले तर चोरट्यांच्या हाती आयते घबाड मिळणार ! काही दिवसांपुर्वी अश्याच आशयाची एक बातमी वाचल्याचे स्मरते ! मेनी थिंग्ज ऑन नेट आर सोशल नाऊ डेज !

पण हल्ली कोणत्याही झेरोक्स मशीनवर शेवटच्या डॉकुमेंत ची 'स्कॅंन्द' कॉपी मशीन मध्ये असते असे वाटते ... खरंय का ते ?? तसं असेल तर मुख्य काम झाल्यावर एक फालतू झेरोक्स मुद्दाम शेवटी काढली पाहिजे

In reply to by असंका

हे प्रत्येक वेळी रिसेट कसे करणार ?? काय साला डोक्याला ताप आहे ...जरा म्हणून कुठे विसंबून राहता येत नाही ... फसवणुकीचे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकार येतातच आहेत ...

सुहास झेले 09/03/2015 - 19:29
खोटे लोन करून देणारे साक्षीदार असेच जमवतात... जेव्हापासून मशीन्स अधिकाधिक डिजिटल झाल्या तेव्हापासून मी ओळखीच्या दुकानातच झेरॉक्स वगैरे काढतो...

आपल्या देशात हे सगळं घडते कारण बहुतांश सरकारी प्रक्रीयांमध्ये अविश्वासाचे धोरण. या मुद्द्यावर श्री संदीप वासलेकर यांनी उत्तम भाष्य केले आहे - विश्वास ठेवायला शिका. अमेरिकन सोशल सिक्युरिटी नंबरप्रमाणे कधी एकदा आधार कार्ड क्रमांक तोंडी सांगून किंवा अर्जावर भरून कुठलेही कागदपत्र न दाखवता भारतात सामान्य माणसांची कामे होतील तो सुदीन. उदाहरण म्हणून सांगतो - अमेरिकेत कुठल्याच ठिकाणी छायाप्रती घेऊन जावे लागत नाही. मुळात सोशल सिक्युरिटी क्रमांकच पुरेसा असतो (त्याचाही पुरावा दाखवावा लागत नाही). व्हिसावर राहणार्‍या परदेशी नागरिकांना व्हिसाची प्रत द्यावी लागते. परंतु मूळ कागदपत्र त्या कार्यालयात न्यायचे तेथील कर्मचारी आपल्यासमोर छायाप्रत काढतो / काढते अन मूळ कागदपत्र आपल्याला लगेच परत केले जाते. सध्याच्या केंद्र सरकारने सेल्फ अटेस्टेशन अधिकॄत करून या दिशेने चांगली सुरुवात केली आहे.

विजय१९८१ 09/03/2015 - 19:50
मलाहि सकाळि पेट्रोल पम्पावर असाच फसवेगिरिचा अनुभव आला. २०० चे पेट्रोल टाकायला सन्गित्ल्यावर ५० चेच टाकले आणि लक्शात आल्यावर त्यातच १५० करुन म्हन्तो आधिचे ५० आणि आता १५० मन्जे २०० चे झाले त्याने त्यातच १०० चे एड केले त्यातच दुसरा विचार्तोय कार्ड पेमेट करनार कि काय(लक्श विचलीत करण्यासाठि). जेव्हा झापला तेवा लगेच म्हन्तो २०० पुर्ण करतो.पेट्रोल पम्पावर पैसे डायल केल्याशिवाय पेत्रोल घेवु नये.

In reply to by विजय१९८१

चौकटराजा 10/03/2015 - 10:10
ही मोडस ऑपरेंडी कॉमन आहे. अगोदर पेट्रोल टाकीचे झाकण उघडून ठेवणे . मग शून्याची खात्री करून घेणे. व मग मोठ्या खणखणीत आवाजात आपल्याला किती पेट्र्रोल हवे ते सांगणे. दरम्यान त्याने काहीही घाई केली तरी भीक न घालणे. हा क्रम ध्यानात असू द्या !

सामान्यतः आपण या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाही आणि लोक त्याचा नेमका फायदा उचलतात जसे की हे लेखातले उदाहरण. अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही ऑफिसात प्रिंटरशेजारी पडलेले अनावश्यक प्रिंट आउट..कितीवेळा त्यात पॅन कार्ड ,पासपोर्ट, फॉर्म १६,सॅलरी स्लिप अशी महत्वाची कागदपत्रे असतात. ऑफिसात स्टाफ शिवाय ईतरही लोक जात येत असतात, त्यांना ही कागदपत्रे सहज मिळु शकतात आणि त्याचा दुरुपयोग होउ शकतो.शेवटी आपली काळजी आपल्या हाती. इन्फोर्मेशन सिक्युरिटी या विषयात असे बरेच काही कव्हर होते. सी. आय.एस्.एस्.पी. ही त्यासठीची परिक्षा आहे/ किंवा सर्टीफिकेशन आहे. डोअर सिक्युरिटी (गार्ड),अक्सेस सिक्युरिटी,इंटरनेट सिक्युरिटी, पासवर्ड सिक्युरिटी, डिव्हाईस सिक्युरिटी,डाटा सिक्युरिटी असे अनेक विषय आहेत. असो...सध्या ईतकेच

वेल्लाभट 09/03/2015 - 20:28
पोलीसात का नाही गेलात? तडीस लावायचा होतात प्रयत्न. उगीच लोकमत, झी २४ तास वगैरेंना ट्वीट करून कळवायचं. फुल वाट लावायची.

In reply to by वेल्लाभट

मलाही आता तसचं वाटायला लागलयं. काही प्रॉब्लेम नाही. २-३ दिवसात पत्रकार मित्राला लावीन कामाला. जर असा प्रकार परत केला त्यानी तर त्याला पोलिसात नक्की देणार.

संदिप एस 09/03/2015 - 20:37
एक खबरदारीचा ऊपाय म्हणून, झेरॉक्स देतांनाच तेथे खाली सही आणी तारिख लिहील्यावर Submitted For..... ( To get New Airtel connection/to Issue Citibank Credit Card only) असे सेल्फ डिक्लेअर करून द्यावे असे बँकेतीत्ल एका मित्राने सांगितले होते.

In reply to by संदिप एस

येस. प्रत्येक छायाप्रत कशासाठी दिली आहे ते कारण आणि तारीख टाकूनच द्यावे. आपल्या कागदपत्रांचा वापर नविन सीमकार्ड घेण्यासाठी अतिरेक्यांकडूनही होतो. आणि नंतर सापडल्यावर आपल्या मागे उगीचच पोलीसांचे शुक्लकाष्ट लागू शकते.

मराठी_माणूस 09/03/2015 - 20:44
त्याला नंतर कानाखाली आवाज काढणं वगैरेंचा नैवेद्य दाखवल्यावर पहिलं काम केलं म्हणजे त्याचं मशिन रिसेट केलं. त्याला माझ्यासमोर सगळे कागद फाडायला लावले
हे सगळे त्याने का केले हे त्याच्या कडुन वदवुन घेतले का नाही ?

अहो कॅप्टन हे तरी एकवेळी समजले की डॉक्युमेंट फ़ेकिंग करुन कशी फोर्ज सिमकार्डस उचलली जातात मुख्य भीती सिमकार्डसचीच असते ! इंफॉर्मेशन ब्लास्ट च्या ह्या युगात सेल्फ आइडेंटिटी (शब्दशः) जपणे हे बी एक महतकार्य होय!!! रच्याकने, अगदी रेल्वेत पण तत्काल बुकिंग करताना कधीही पॅनकार्ड आयडी प्रूफ म्हणून देऊ नये!! कारण बरेच लोकं बेनामी ट्रांसेक्शन ची नवी पद्धत म्हणुन हे पॅनकार्ड नंबर्स बोगी बाहेर चिकटवलेल्या रिजर्वेशन चार्ट्स वरुन नोट करुन नेतात अन ती कार्ड्स फोर्ज करुन कॅश ट्रांसेक्शन ला वापरतात (नेमके कसे ते नाही माहिती पण आम्हाला सुद्धा इंट विंग कडून अश्या इंस्ट्रक्शन आल्या होत्या)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हा प्रकार मुंबईत घडलेला. बेनामी व्यवहार, सोने खरेदी यांसाठी सर्रास टोळ्या चार्टवरून ते सराफ आणि इतर ठिकाणी द्यायच्या. पण हल्ली रेल्वेने पॅन क्रमांक पूर्ण छापणे बंद केलेय. फुल्या मारून देतात ते.

hitesh 09/03/2015 - 21:06
माझ्या नावे कुणीतरी अएअर सेल चे कनेक्शन घेतले होते. मला खुप त्रास झाला

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 09/03/2015 - 21:25
पक्के पुणेकर दिसता चिमणराव.. या गोंधळात पण टोमणा मारायचे परमकर्तव्य काही विसरला नाहीत.. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 09/03/2015 - 21:39
चिउ, आता काउने ऐकलंच तुमचं. :)))) (तुम्ही सांगताय त्याच्याशी सहमतच, तरी पण ) बादवे, पिंचिंकर काय.. ब्वॉरर्र.. ;)

इथे USA मध्ये पण असे प्रकार होतात. माझ्या एका मित्राचे Tax Return कोणीतरी IRS ला भरून टाकले आणि माझा मित्र भरायला गेला तर त्याचा duplicate म्हणून reject झाला. USA मध्ये Tax Refund बराच मिळतो त्यामुळे तो आता टेंशन मध्ये आहे. त्या ज्या कोणी Tax Return भरला त्याने रिफंड साठी स्वताचे अकौंट दिले तर त्याला पैसे मिळतील. माझा मित्र आता IRS च्या वारया करतोय

योगी९०० 09/03/2015 - 21:43
खूप चांगली माहीती दिलीत. आता यानंतर क्षेरॉक्ष ओळखीच्या कडून नाहीतर ऑफिसमधूनच काढीन... या लेखाची लिंक "whatsapp" वर देऊ काय? म्हणजे उगाच फालतू जोकपेक्षा अशी information सगळ्यांना वाटली तर हा awareness वाढेल असे वाटते.

झकास 09/03/2015 - 23:44
बाप रे. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद. आता इथून पुढे लक्ष ठेवावे लागणार! पण कधी कधी लोक फारच गलथान असतात. मागल्या महिन्यात एका restaurant मध्ये क्रेडीट कार्ड चा पिन enter करण्यासाठी गेले असताना तिथला waiter म्हणाला "तुम्ही स्वतः आलात होय? लोक आम्हाला card देताना pin सुद्धा सांगतात. आम्हीच enter करतो." आता बोला!!

सांगलीचा भडंग 10/03/2015 - 02:18
आत साधे फोटो कॉपी करताना पण लक्ष ठेवावे लागणार :-(. बर्याच दुकानात मशीन थोडे आत पण असते

नाखु 10/03/2015 - 08:58
भारी काम केल्त की ! तरी म्हटल विनासायास ह्या बांग्ल्या/उ.भा. घुसखोरांना सगळे सरकारी पुरावे कशे मिळ्तात ते! भेंडी आता फकस्त चोक्कस ठिकाणी कॉपी काढावी. आर टी ओ,राशन विभाग्,कोर्ट याच्या आसपास नक्कोरे बाबा! व्यनीत नाव दे जरा त्या महान ठिकाणाचे (भेट देईन जरा)

चौकटराजा 10/03/2015 - 10:17
समजा माझी पॅन झेरोक्स वा आधार कार्ड झेरोक्स एखाद्याने आधार म्हणून घेतले. तरी मुख्य व्यवहारासाठी काहीतरी दस्त झाला असणारच ना त्यावर माझी सही नसेल तर मला कोणता धोका संभवतो ? माझ्या नावाने सिमकार्ड घेतले जाउ शकते ? मग त्याच्या अर्जाच्या पानाला जास्त कायदेशीर अर्थ असेल की झेरोक्स ला ?

In reply to by चौकटराजा

ते व्हेरिफाय होईपर्यंत मनस्ताप तर होणारचं ना पण. शिवाय बनावट सह्या वगैरे प्रकारही आहेतचं की. मी तर चक्क प्रत्येक ठिकाणच्या सह्या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. कंपनीतली सही बँकेत नाही, बँकेतली सही दुसरीकडे कुठे नाही. कुरियर, डिलिव्हरी व्हाउचर्स वगैरेंवर वेगळी सही. कोणावरही विश्वास टाकता येणार नाही अशीच परिस्थिती आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जरा एक वेगळा धागा काढून लिहा कि ह्यावर ... म्हजे हे सगळे सुचले कसे ...काही प्रॉब्लेम्स आले का ...नवीन जर कुणाला करायचे असेल तर काय करावे ...फायदे तोटे ...

खंडेराव 10/03/2015 - 11:06
२००७ मधे एक रिलायन्स डाटाकार्ड घेतले. ते ५ वर्ष वापरुन बंद केले. नंतर पेंडिग बिलाचा तगादा सुरु. त्याना डाटाकार्ड चा नंबर विचारला तो दुसराच! कागदपत्रे मागवली तेव्हा कळाले कि मी दिलेली कागदे दुसर्या कार्ड साठी वापरण्यात आली होती, आणि सही चुकिची. अजुनही फोन येतात.

सर्वसाक्षी 10/03/2015 - 12:25
परदेशात हॉटेल सोडताना कधीही चाविपत्र परत देउ नका, दिलेतच तर मोडुन द्या किंवा त्यावर चुंबक फिरवुन द्या. हॉटेलात दाखल होताना पारपत्र आणि ज्याने देयक चुकते करणार ते पतपत्र दिल्यावर मगच खोली ताब्यात देतात. आपल्या चावीपत्रावर आपले पारपत्र आणि आपले पतपत्र यांचा तपशिल नोंदलेला असतो. अनेकदा पंचतारांकित हॉटेलचा कचरा हे चोरांचे धन ठरते. आपले चावीपत्र आपण परत केले तर कदाचित त्याचा गैरवापर केला जाऊन आपला तपशिल चोरला व वापरला जाऊ शकतो. हल्ली हॉटॅलवालेही चावीपत्र परत मागत नाहीत.

In reply to by सर्वसाक्षी

आपण जे लिहिलंय या प्रकारचे दावे अन माहिती पूर्वी ढकलपत्रांतून सर्रासपणे पसरविली जायची. उदा. ATM Pin Reversal Myth. हि माहिती इथे देण्यामागचा उद्देश इतरांना सावध करणे आहे याबाबत कसलीही शंका नाही. परंतु असे काही वेगळे वाचले ऐकले की प्रथम त्यावर अधिक शोध घेणे इष्ट. या मुद्द्यावर जालावर शोध घेतला असता ते सत्य असल्याबाबत एकही दुवा मिळाला नाही. पण अफवा असल्याबाबत बरेच मिळाले. चाविपत्र = Key Card; पारपत्र =Passport; पतपत्र = Payment (Debit / Credit) Card

In reply to by श्रीरंग_जोशी

एटीएम पिन रिव्हर्सल एवढा मुर्ख पर्याय कधीही पाहिलेला नाही. एखाद्याचा पिन "मिरर नंबर" असेल तर काय करणार उदा. १००१, ६८८६ वगैरे वगैरे.

जेपी 10/03/2015 - 21:03
अरेरे ,हाफशेंच्युरी झाली अजुन कुणी सत्कार केला नाय.असो ,हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावांचा सत्कार सलामी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी समस्त मिपा संन्यासी कार्यकर्ते

In reply to by जेपी

संन्यस्थ लोकांना संसार आणि सत्कार दोन्ही करायची पर्मिशण णसते ह्याची समस्त संण्याशी वर्गाणे णोंद घ्यावी :)

In reply to by खटपट्या

नाखु 13/03/2015 - 10:34
फक्त फ्लेक्ष लावलाय प्रत्यक्ष सत्कार सन्यासांतून आल्यावर भगव्यावस्त्रांसहीत करणार असा आमचा सत्कारवाडीचा वार्ताहर कळवतो. दै:अंद्या का आनंद

कपिलमुनी 10/03/2015 - 23:17
सोसायटीच्या बॉक्स मध्ये टाकलेली लाईट बिले फोन बिले क्रेडिटकार्ड बिले चोरून वापरतात

ह भ प 09/05/2015 - 18:11
त्यामुळं मी सगळ्या कागदपत्रांना स्कॅन करुन त्यांच्या सॉफ्ट कॉपीज मेल वर ठेउन घेतल्या आहेत. गरज लागेल त्या वेळेला कॅफे मधे जातो अन प्रिंट्स घेतो.. झंझट नक्को..शिवाय घरात एक सेट तयार करून ठेवला आहे.. अडीअडचणीला कामाला येतो. :)

In reply to by ह भ प

चौथा कोनाडा 09/05/2015 - 22:56
तुमचे मेल अकाउंट हॅक झाले तर चोरट्यांच्या हाती आयते घबाड मिळणार ! काही दिवसांपुर्वी अश्याच आशयाची एक बातमी वाचल्याचे स्मरते ! मेनी थिंग्ज ऑन नेट आर सोशल नाऊ डेज !
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय. आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

खेडूत ·

आपली विषयातील तज्ञता जाणवली. लिखाणातली कळकळ केवळ प्रशंसनीय. तथापि निव्वळ भारतीय रस्ते वाहतूक बाबत बोलायचे तर १ कोणताही नियम मुळी पाळायचाच नाही हि मानसिकता ... २ चार आणे वाचवण्यासाठी काहीही तडजोडी...(यु टर्न टाळण्यासाठी ..रॉंग साईड ने चालवणे) ३ रस्त्यावरील रिकामी जागा हि प्राणपणाने कब्जात (चाकाखाली) घेण्यासाठी अतर्क्य गाडी चालवणे ४ अतिवेगात गाडी चालवणे म्हणजेच उत्तम सारथ्य हि अत्यंत मागासलेली कल्पना उरात बाळगणे ... ५ कट मारणे हि काहीतरी उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद मानणे .. ६ फडतूस रस्ते आणि पार्किंगची योग्य सोय कधीच कुठेच पुरेशी नसणे हे आणि असे अजून काही मुद्दे आहेत ... इथे कितीही आधुनिक वाहने / तंत्रज्ञान आणले तरी इथल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आणि सामाजिक भान हे बैलगाडी/घोडेस्वारी वापरण्याच्या पेक्षा जास्त नसल्याने आपले प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात सुटण्याची शक्यता नाही ...

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती व विवेचन. अमेरिकेत आणखी एक नियम लागू झालाय किंवा होणार आहे. तो म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारला बॅक अप (रिअर व्ह्यू) कॅमेरा असायलाच हवा. अमेरिकेत गाडी रिव्हर्स घेण्याला बॅकींग अप असे म्हंटले जाते. अनेकदा गराज किंवा पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना गाडीमागचे जमिनीच्या स्तरावरचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. रिव्हर्स गिअर टाकला की या कॅमेर्‍याचे थेट प्रक्षेपण डॅशबोर्डवरील स्क्रीनवर दिसू लागते. तसेच गाडीच्या मार्गात एखादी वस्तू असल्यास बीपद्वारे इशारा दिल्या जातो. आम्ही घेतलेल्या नव्या गाडीमध्ये हे फिचर आहे. पॅरलल पार्कींग अन अनोळखी जागेत रिव्हर्स घेताना याची उपयुक्तता पदोपदी जाणावते. तसेच रस्त्यावर उजव्या लेनमध्ये जाताना किंवा उजवे वळण घेताना उजवीकडच्या आरशाखाली असलेला कॅमेरा सुरू होऊन त्याचे थेट प्रक्षेपण डॅशकॅमवरील स्क्रीनवर सुरू होते. याखेरीज मला खूप आवडलेले फिचर म्हणजे Adaptive Cruise Control. यामध्ये आपल्या पुढे असणार्‍या गाडीने वेग कमी केल्यास आपल्या गाडीचाही वेग त्याप्रमाणात कमी केला जातो. तसेच लेन डिपार्टर वॉर्निंग सिस्टम हे फिचरसुद्धा जवळजवळ सगळ्या नव्या कार्समध्ये आढळते.

खेडूत 08/03/2015 - 07:44
नाही होत. धडकेनंतर दोनतीन सेकंदात नायट्रोजन काहीसा थंड होतो. मूळ impact संपल्यावर धोका कमी झालेला असतो. त्यामुळे हालचालीला थोडी जागा करून देण्यासाठी एअरबॅग वीस ते तीस टक्के लहान होते. कसे ते इथे पहाता येईल. पण पूर्ण लहान होऊन चालत नाही, कारण पुढे रोलिंग ची शक्यता असतेच!

अतिशय उत्तम माहिती आणि ती हि सोप्प्या आणि परिणाम कारक रित्या मांडल्या बद्दल आभार , मी हि थोडासा द्विधा होतो … पण air bag शिवाय कार घ्यायची नाही हे ठरवलं आहे एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (? @श्रीगिरुजी भारतात जवळपास सर्व टॉपं एंड मोडेल मध्ये रएर view कॅमेरा येतो , नसला तरी फार खर्च नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीरंग_जोशी आणि श्रीगुरुजी हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. हा गौप्यस्फोट केल्याबद्दल माझी शॅम्पेन यांना माझ्या तर्फे एक शॅम्पेन सप्रेमभेट पैजारबुवा, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा - कदाचित चश्मा लावायला विसरलात किंवा नंबर वाढला असेल किंवा प्रथमच चश्मा लागणार असेल =)) . शॅम्पेन साहेबांनी मला प्रेमाने श्रीगिरुजी असे म्हंटले आहे श्रीगुरुजी नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

@श्रीरंग_जोशी अरे हो खरच तुम्ही वेगळे आहात , स्वारी बर्का आधी लक्षात नाही आल , खिलाडू वृतीने घेतल्या बद्दल धन्यवाद :)

In reply to by यसवायजी

नेत्रेश 08/03/2015 - 14:20
समोरच्या सीट्वर लहान मुल बसले असेल तर ती उघडणारी एअरबॅग त्याच्या मृत्युला कारणीभुत होते. जर सीट्बेल्ट लाबला नसेल तर सीटवर बसलेला माणुस त्या अतीवेगाने उघडणार्‍या एअरबॅगवर आपटुन जास्त जखमी होउ नये म्हणुन कदाचित सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नसाव्यात.

In reply to by यसवायजी

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या ? अहो आपली जबाबदारी ओळखणाऱ्या अभारतीय कंपन्या "येडेपणा" करत नाहीत . एखादी गोष्ट / एखादे फिचर जर दिलेले असेल तर त्यामागे सखोल संशोधन / प्रयोग आणि गुणवत्तेशी कसलीही तडजोड केलेली नसेल असा विश्वास ह्या कम्पन्यांनी वर्षानुवर्षे कमवलेला असतो ...तो विचारला तर समजावूनही सांगतील .. ..एखादी चूक लक्षात आली तर कितीही नुकसान झाले तरी गाड्या परत बोलावण्याची मानसिकता बाळगून असतात ह्या कंपन्या ...त्यामुळे "येडेपणा" का करतात हि आततायी कॉमेंट आहे ...

In reply to by अत्रन्गि पाउस

यसवायजी 08/03/2015 - 16:58
आधी हे खरे आहे का नाही ते सांगा. मग खरे असल्यास कारण सांगा. मग आपण पुन्हा एकदा येडेपणाचा विचार करू.

In reply to by यसवायजी

खेडूत 08/03/2015 - 18:35
याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या कारची माहितीपुस्तिका वाचणे - जे बरेच लोक करत नाहीत. याचे दोन्ही प्रकार असू शकतात. १. सीटबेल्ट लावले नसल्यास एअरबॅग न उघडण्याचं कारण म्हणजे एक एअरबॅग एकदाच चालते. कुणीही बसलेले नसेल तर ती उघडणे अनावश्यक आहे. अपघातानंतर त्या उघडलेल्या एअरबॅग्ज नव्याच बसवाव्या लागतात. हे खूप खर्चिक आहे. प्रश्न असा आहे की सीट बेल्ट का नाही लावायचा? २. ज्या कंपन्यांना गुंतागुंतीच्या महाग यंत्रणा घ्यायच्या नसतात ते सरसकट सगळ्या एअरबॅग्ज उघडतात. सीटबेल्ट शिवाय त्या उघडणे धोकादायक होऊ शकते. तसा उल्लेख माहितीपत्रकात करून ते नामनिराळे होऊ शकतात. पण गाडीत कुणीतरी एकाने सीटबेल्ट लावला नाही आणि धडकून गाडी रोल झाली तर एअरबॅग उघडूनही माणसे एकमेकांवर आपटून किंवा बाहेर फेकले जाउन जीव जाण्याची शक्यता असते. ३. लहान मूल असेल तिथे एअरबॅग अर्धीच उघडते, त्यासाठी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सीटमध्ये सेन्सर असतो. ४. याशिवाय एअरबॅग निष्क्रीय करण्याचा पर्याय युजर स्क्रीनवर सोफ्टवेअर मधून दिलेला असतो. असे केल्यास स्पष्टपणे ते दाखवणारा दिवा लागतो. ( तो शोभेसाठी नसतो :)) त्याकडे दुर्लक्ष्य होण्याचा किंवा चुकून निष्क्रिय केले जाण्याचा धोका असतो. म्हणून बहुतांश कंपन्या त्यासाठी वेगळी किल्ली देतात. म्हणजे ''चुकून झालं'' म्हणायला वाव रहात नाही. सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सर्वांनी लावले का हे पहाणे ही त्या-त्या चालकाची जबाबदारी आहे. कुणी न लावलेला दिसल्यास चालकाचा परवाना रद्द व्हायला हवा. इतका हा गंभीर मामला आहे. सीट बेल्ट लावल्यास सत्तर टक्के अपघातांत एअरबॅग नसूनही जीव वाचतात असे पाश्चात्य सर्वेक्षणे म्हणतात. अवांतर: कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात. माहितीपत्रक कशाला वाचायचं ? वर नशिबाला दोष देतात किंवा महागड्या गाड्यांचं पण काई खरं नाही म्हणतात. वरती प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न मानसिकतेचा आहे. तीस चाळीस लाखांची गाडी घेतली म्हणजे स्वर्ग दोन बोटं उरत असेल तर काय करणार ? पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

आपली विषयातील तज्ञता जाणवली. लिखाणातली कळकळ केवळ प्रशंसनीय. तथापि निव्वळ भारतीय रस्ते वाहतूक बाबत बोलायचे तर १ कोणताही नियम मुळी पाळायचाच नाही हि मानसिकता ... २ चार आणे वाचवण्यासाठी काहीही तडजोडी...(यु टर्न टाळण्यासाठी ..रॉंग साईड ने चालवणे) ३ रस्त्यावरील रिकामी जागा हि प्राणपणाने कब्जात (चाकाखाली) घेण्यासाठी अतर्क्य गाडी चालवणे ४ अतिवेगात गाडी चालवणे म्हणजेच उत्तम सारथ्य हि अत्यंत मागासलेली कल्पना उरात बाळगणे ... ५ कट मारणे हि काहीतरी उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद मानणे .. ६ फडतूस रस्ते आणि पार्किंगची योग्य सोय कधीच कुठेच पुरेशी नसणे हे आणि असे अजून काही मुद्दे आहेत ... इथे कितीही आधुनिक वाहने / तंत्रज्ञान आणले तरी इथल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आणि सामाजिक भान हे बैलगाडी/घोडेस्वारी वापरण्याच्या पेक्षा जास्त नसल्याने आपले प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात सुटण्याची शक्यता नाही ...

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती व विवेचन. अमेरिकेत आणखी एक नियम लागू झालाय किंवा होणार आहे. तो म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारला बॅक अप (रिअर व्ह्यू) कॅमेरा असायलाच हवा. अमेरिकेत गाडी रिव्हर्स घेण्याला बॅकींग अप असे म्हंटले जाते. अनेकदा गराज किंवा पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना गाडीमागचे जमिनीच्या स्तरावरचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. रिव्हर्स गिअर टाकला की या कॅमेर्‍याचे थेट प्रक्षेपण डॅशबोर्डवरील स्क्रीनवर दिसू लागते. तसेच गाडीच्या मार्गात एखादी वस्तू असल्यास बीपद्वारे इशारा दिल्या जातो. आम्ही घेतलेल्या नव्या गाडीमध्ये हे फिचर आहे. पॅरलल पार्कींग अन अनोळखी जागेत रिव्हर्स घेताना याची उपयुक्तता पदोपदी जाणावते. तसेच रस्त्यावर उजव्या लेनमध्ये जाताना किंवा उजवे वळण घेताना उजवीकडच्या आरशाखाली असलेला कॅमेरा सुरू होऊन त्याचे थेट प्रक्षेपण डॅशकॅमवरील स्क्रीनवर सुरू होते. याखेरीज मला खूप आवडलेले फिचर म्हणजे Adaptive Cruise Control. यामध्ये आपल्या पुढे असणार्‍या गाडीने वेग कमी केल्यास आपल्या गाडीचाही वेग त्याप्रमाणात कमी केला जातो. तसेच लेन डिपार्टर वॉर्निंग सिस्टम हे फिचरसुद्धा जवळजवळ सगळ्या नव्या कार्समध्ये आढळते.

खेडूत 08/03/2015 - 07:44
नाही होत. धडकेनंतर दोनतीन सेकंदात नायट्रोजन काहीसा थंड होतो. मूळ impact संपल्यावर धोका कमी झालेला असतो. त्यामुळे हालचालीला थोडी जागा करून देण्यासाठी एअरबॅग वीस ते तीस टक्के लहान होते. कसे ते इथे पहाता येईल. पण पूर्ण लहान होऊन चालत नाही, कारण पुढे रोलिंग ची शक्यता असतेच!

अतिशय उत्तम माहिती आणि ती हि सोप्प्या आणि परिणाम कारक रित्या मांडल्या बद्दल आभार , मी हि थोडासा द्विधा होतो … पण air bag शिवाय कार घ्यायची नाही हे ठरवलं आहे एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (? @श्रीगिरुजी भारतात जवळपास सर्व टॉपं एंड मोडेल मध्ये रएर view कॅमेरा येतो , नसला तरी फार खर्च नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीरंग_जोशी आणि श्रीगुरुजी हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. हा गौप्यस्फोट केल्याबद्दल माझी शॅम्पेन यांना माझ्या तर्फे एक शॅम्पेन सप्रेमभेट पैजारबुवा, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा - कदाचित चश्मा लावायला विसरलात किंवा नंबर वाढला असेल किंवा प्रथमच चश्मा लागणार असेल =)) . शॅम्पेन साहेबांनी मला प्रेमाने श्रीगिरुजी असे म्हंटले आहे श्रीगुरुजी नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

@श्रीरंग_जोशी अरे हो खरच तुम्ही वेगळे आहात , स्वारी बर्का आधी लक्षात नाही आल , खिलाडू वृतीने घेतल्या बद्दल धन्यवाद :)

In reply to by यसवायजी

नेत्रेश 08/03/2015 - 14:20
समोरच्या सीट्वर लहान मुल बसले असेल तर ती उघडणारी एअरबॅग त्याच्या मृत्युला कारणीभुत होते. जर सीट्बेल्ट लाबला नसेल तर सीटवर बसलेला माणुस त्या अतीवेगाने उघडणार्‍या एअरबॅगवर आपटुन जास्त जखमी होउ नये म्हणुन कदाचित सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नसाव्यात.

In reply to by यसवायजी

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या ? अहो आपली जबाबदारी ओळखणाऱ्या अभारतीय कंपन्या "येडेपणा" करत नाहीत . एखादी गोष्ट / एखादे फिचर जर दिलेले असेल तर त्यामागे सखोल संशोधन / प्रयोग आणि गुणवत्तेशी कसलीही तडजोड केलेली नसेल असा विश्वास ह्या कम्पन्यांनी वर्षानुवर्षे कमवलेला असतो ...तो विचारला तर समजावूनही सांगतील .. ..एखादी चूक लक्षात आली तर कितीही नुकसान झाले तरी गाड्या परत बोलावण्याची मानसिकता बाळगून असतात ह्या कंपन्या ...त्यामुळे "येडेपणा" का करतात हि आततायी कॉमेंट आहे ...

In reply to by अत्रन्गि पाउस

यसवायजी 08/03/2015 - 16:58
आधी हे खरे आहे का नाही ते सांगा. मग खरे असल्यास कारण सांगा. मग आपण पुन्हा एकदा येडेपणाचा विचार करू.

In reply to by यसवायजी

खेडूत 08/03/2015 - 18:35
याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या कारची माहितीपुस्तिका वाचणे - जे बरेच लोक करत नाहीत. याचे दोन्ही प्रकार असू शकतात. १. सीटबेल्ट लावले नसल्यास एअरबॅग न उघडण्याचं कारण म्हणजे एक एअरबॅग एकदाच चालते. कुणीही बसलेले नसेल तर ती उघडणे अनावश्यक आहे. अपघातानंतर त्या उघडलेल्या एअरबॅग्ज नव्याच बसवाव्या लागतात. हे खूप खर्चिक आहे. प्रश्न असा आहे की सीट बेल्ट का नाही लावायचा? २. ज्या कंपन्यांना गुंतागुंतीच्या महाग यंत्रणा घ्यायच्या नसतात ते सरसकट सगळ्या एअरबॅग्ज उघडतात. सीटबेल्ट शिवाय त्या उघडणे धोकादायक होऊ शकते. तसा उल्लेख माहितीपत्रकात करून ते नामनिराळे होऊ शकतात. पण गाडीत कुणीतरी एकाने सीटबेल्ट लावला नाही आणि धडकून गाडी रोल झाली तर एअरबॅग उघडूनही माणसे एकमेकांवर आपटून किंवा बाहेर फेकले जाउन जीव जाण्याची शक्यता असते. ३. लहान मूल असेल तिथे एअरबॅग अर्धीच उघडते, त्यासाठी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सीटमध्ये सेन्सर असतो. ४. याशिवाय एअरबॅग निष्क्रीय करण्याचा पर्याय युजर स्क्रीनवर सोफ्टवेअर मधून दिलेला असतो. असे केल्यास स्पष्टपणे ते दाखवणारा दिवा लागतो. ( तो शोभेसाठी नसतो :)) त्याकडे दुर्लक्ष्य होण्याचा किंवा चुकून निष्क्रिय केले जाण्याचा धोका असतो. म्हणून बहुतांश कंपन्या त्यासाठी वेगळी किल्ली देतात. म्हणजे ''चुकून झालं'' म्हणायला वाव रहात नाही. सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सर्वांनी लावले का हे पहाणे ही त्या-त्या चालकाची जबाबदारी आहे. कुणी न लावलेला दिसल्यास चालकाचा परवाना रद्द व्हायला हवा. इतका हा गंभीर मामला आहे. सीट बेल्ट लावल्यास सत्तर टक्के अपघातांत एअरबॅग नसूनही जीव वाचतात असे पाश्चात्य सर्वेक्षणे म्हणतात. अवांतर: कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात. माहितीपत्रक कशाला वाचायचं ? वर नशिबाला दोष देतात किंवा महागड्या गाड्यांचं पण काई खरं नाही म्हणतात. वरती प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न मानसिकतेचा आहे. तीस चाळीस लाखांची गाडी घेतली म्हणजे स्वर्ग दोन बोटं उरत असेल तर काय करणार ? पोहोचायला कितीसा वेळ लागणार?
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संग - भाग 5

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 01/03/2015 - 11:32
अरूण वेढीकर च्या शेवटच्या वाक्याशी दोस्ती झाली असेल, ज्यांना श्रीनगरचा प्रवास अशासारखा बसेस मधून करायला लागला असेल. अशा माझ्या सकट सर्वांना गलिच्छ काश्मिरींचा अनुभव आला असेल.

शशिकांत ओक 01/03/2015 - 11:32
अरूण वेढीकर च्या शेवटच्या वाक्याशी दोस्ती झाली असेल, ज्यांना श्रीनगरचा प्रवास अशासारखा बसेस मधून करायला लागला असेल. अशा माझ्या सकट सर्वांना गलिच्छ काश्मिरींचा अनुभव आला असेल.

भाग 5

फुकट फजिती!

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मेघांची तलम झालरही होती.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७ ·

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .