मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही उपयुक्त ऑनलाईन साईटस.

कविता१९७८ ·

अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे ब्लड बँक्स, काही महत्त्वाची हॉस्पिटल्स, लँडमार्क्स वगैरेंच्या वेबसाईटी टाकल्यात तर अजुन छान माहिती होईल. लोकांनी आपल्या शहरातल्या महत्त्वाच्या वास्तुसंदर्भातले दुवे इथे टाकलेत तर सामान्य(?) मिपाकरांचे दुवे मिळतील.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 25/02/2015 - 17:34
साईट site म्हणजे जागा. मग ती वेबसाईट असो नायतर कन्स्ट्रक्षन साईट. ऑनलाईन वेबसाईट म्हटले असते तर ती द्विरुक्ती झाली असती. इथे द्विरुक्ती नाही.

अमोल केळकर 25/02/2015 - 18:01
यातून मला मिळालेली महत्वाची माहिती म्हणजे , शेगावला आता ऑन लाईन रूम बुक करायची सोय झालेली आहे आत्ताच रजिस्ट्रेशन केले. प्रोसीजर जर किचकट आहे, Identity proof साठी आधार कार्ड, लायसेन्स , पासपोर्ट , PAN कार्ड पैकी दोन गोष्टी jpg file स्वरूपात लावल्याशिवाय रजिस्ट्रेशन पुर्ण होत नाही पण एकंदर खूप चांगली सोय यामुळे होऊ शकते अमोल केळकर मला इथे भेटा

कंजूस 26/02/2015 - 07:32
मुंबई 'बेस्ट' बस करता एम इंडिकेटर शिवाय आणखी एक साइट http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php पुणे बस करता (पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्या माहितीकरता ) http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html रेल्वेच्या नेहमीच्या http://enquiry.indianrail.gov.in/mntes/MntesServlet?action=MainMenu&subAction=tbs&excpType= या ट्रेन चौकशीच्या वेबसाईटपेक्षा ओपेराची http://indiarailinfo.com/ ही वेबसाइट चांगली आहे. स्टेशन कोड माहित नसले तरी आणि छोट्या मोबाइलवरही चालते म्हणून प्रवासात उपयुक्त आहे. ट्रेन इंक्वायरी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ मधील "लाइव स्टेशन" पर्याय वापरून एखाद्या रेल्वे स्टेशनवरून पुढील २/४ तासात कोणत्या ट्रेन्स आहेत हे 'रिअलटाइम' देतात. एखादी उशिरा येणारी गाडीही मिळते अथवा विनाकारण स्टेशनवर वाट पाहत बसावे लागत नाही.फारच उपयुक्त आहे.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 13:00
बाबांची साईट अजून आहे? ती तर या देशी उरली नाही असेच समजत होतो ;) तदुपरि मामा कोण? आम्हांला वहिनी माहिती आहेत. ;)

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 26/02/2015 - 13:05
इदर लफडा नक्को भई...भोत सीद्दा सादा धागा हय ये....क्यां सम्झें चल रे चल तु वो लिवीन के धाग्गे पे जाके बोल्ते

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 27/02/2015 - 14:57
टक्या, सग्गळी मोह माया हो फक्त.. साधा सरळ धागा, वाकडा तिकडा धागा असे काही नसतेच, असते ती फक्त मिपाची ब्यांडविड्थ, एकदा का हे तुला उमजले ना की सग्गळे सोपे होईल बघ.. :)

In reply to by बॅटमॅन

@टका कधी कुठली साईट कोणाला कशासाठी कामाला येईल ते काय माहित. तेव्हा माहिती असणे महत्त्वाचे. =)) @ब्रुस्वेणराव गप्रावं मेल्या =))...दोन दिवसात किटी "बॅटीं"ग करशील =)) बाकी वहिनीसाहेब सरकारी आक्षेपक्षेत्रात आल्या आणि त्यांच्या विषयी म्हणे एका सरकारी परिक्षेतचं माहिती विचारलेली =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 27/02/2015 - 15:22
;) अहो वहिनीसाहेबांचे प्रताप किती सांगावे तेवढे कमीच आहेत. सरकारला त्यांची पापिलवारिटी बघवली नाही, तरी "मरावे परी किर्तुरूपे उरावे" या उक्तीला त्या अगदी पूर्ण जागल्या आहेत. =))

In reply to by बॅटमॅन

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का ह्या अग्रलेखाची उगीचं आठवण झाली....

कंजूस 26/02/2015 - 21:26
फार उपयुक्त नाही परंतू विरंगुळा म्हणून १)मराठीतली आकाशदर्शनाची ही http://www.avakashvedh.com/ २)पक्षांसाठी ही http://www.kolkatabirds.com/birdsind.htm#sthash.HQMsPDWD.dpbs ३)कोणतेही सॉफ्टवेर/अॅप डाऊनलोड न करता (ऑनलाइन)कुंडली आणि ज्योतिष यासाठी ही http://omganesh.com/

कंजूस 27/02/2015 - 16:54
विरंगुळा संकेतस्थळं वेगळी ठेवावीत असं मला वाटतं. एक गेम्स डाउनलोड करण्याची चांगली साईट आहे. जुन्या साध्या फोन्ससाठी हजारेक गेम्स फ्री मिळतात. वायरस वगैरे नाही. चार वर्षे वापरतो आहे. http://wapday.com

कपिलमुनी 27/02/2015 - 17:54
http://www.misalpav.com/ ही अतिशय उपयिक्त साईट आहे . सर्व नवकवींसाठी तर सर्वोत्तम , इथे नवीन आयडींची कठोर परीक्षा घेतली जाते. मग पुढे जाउन तेच आय् डी रेल्वेडब्यांच्या आतले प्रवासी होउन नव्या आयडींची वाट बघतात ( लावतात ;) )..

कंजूस 01/03/2015 - 03:35
तांब्याबकेटलिस्टमधून सुटका = चानेल कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर पाहण्याची सोय आहे टाटास्काइ(प्लस) ,डिशटिवी (प्लस) सेट टॉप बॉक्सात. एक पाहतांना दुसरा रेकॉर्ड होत असतो. नंतर जैराती फॉरवर्ड करून कितीही वेळा पाहता येतो कार्यक्रमाचे रेकॉर्डीँग शेड्युलही टाकता येते. फक्त डिशटिव्हीच्या डब्यास(१७००रु फक्त) युएसबी सॉकेट आहे. त्याला पेन ड्राइव, हार्ड डिस्क काहीही जोडा. कामाची भारी वस्तु.खरडफळ्यावरून इथे टाकले आहे- अवांतर -

बहुगुणी 11/03/2015 - 06:21
अगदी न्यायाधीशांच्या नावांपासून त्यांच्या रजेच्या तारखांपर्यंत बर्‍यापैकी माहिती इथे आहे: http://ecourts.gov.in/index.php ड्रॉप डाऊन मेन्यू मधून सहज 'नाशिक' शोधलं तर न्यायाधीशांच्या सनावळीसह त्या कोर्टाचा इतिहासही मिळाला! २०१४ पर्यंत कोर्टाच्या सुट्ट्याही व्यवस्थित नोंदलेल्या दिसताहेत. तारखेप्रमाणे कोर्टाच्या केसेसचे निकालही शोधता येतात असं दिसतंय.

बहुगुणी 25/03/2015 - 16:21
२५ मार्चच्या ऑन-लाईन मटा तील वृत्तानुसारः नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखालील ई- रजिस्ट्रेशन सुविधेद्वारा ऑनलाइन नोंदणी करता येते. तिथे स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागतो. मालमत्तेचा तपशील नोंदवल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर भाडेकरू, मालक आणि दोन साक्षीदारांचा सविस्तर तपशील भरावा लागतो. मुद्रांक शुल्काचा भरणाही ऑनलाइन करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षकार आणि साक्षीदारांच्या नावांची यादी येते, डिजिटल सहीनंतर २४ तासांत दुय्यम निबंधकाकडून त्या दस्तावेजावर निर्णय होतो आणि तो ऑनलाइनच कळवला जातो.

In reply to by एन्तब

प्रिय एन्तब, आपणास युजफूल इन्फॉर्मेशन असे म्हणायचे असावे असे वाटते. आपलं अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करुन पाहतो. आम्ही सध्या मास्टरसॉफ्ट वापरतो. -दिलीप बिरुटे

अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे ब्लड बँक्स, काही महत्त्वाची हॉस्पिटल्स, लँडमार्क्स वगैरेंच्या वेबसाईटी टाकल्यात तर अजुन छान माहिती होईल. लोकांनी आपल्या शहरातल्या महत्त्वाच्या वास्तुसंदर्भातले दुवे इथे टाकलेत तर सामान्य(?) मिपाकरांचे दुवे मिळतील.

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 25/02/2015 - 17:34
साईट site म्हणजे जागा. मग ती वेबसाईट असो नायतर कन्स्ट्रक्षन साईट. ऑनलाईन वेबसाईट म्हटले असते तर ती द्विरुक्ती झाली असती. इथे द्विरुक्ती नाही.

अमोल केळकर 25/02/2015 - 18:01
यातून मला मिळालेली महत्वाची माहिती म्हणजे , शेगावला आता ऑन लाईन रूम बुक करायची सोय झालेली आहे आत्ताच रजिस्ट्रेशन केले. प्रोसीजर जर किचकट आहे, Identity proof साठी आधार कार्ड, लायसेन्स , पासपोर्ट , PAN कार्ड पैकी दोन गोष्टी jpg file स्वरूपात लावल्याशिवाय रजिस्ट्रेशन पुर्ण होत नाही पण एकंदर खूप चांगली सोय यामुळे होऊ शकते अमोल केळकर मला इथे भेटा

कंजूस 26/02/2015 - 07:32
मुंबई 'बेस्ट' बस करता एम इंडिकेटर शिवाय आणखी एक साइट http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php पुणे बस करता (पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्या माहितीकरता ) http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html रेल्वेच्या नेहमीच्या http://enquiry.indianrail.gov.in/mntes/MntesServlet?action=MainMenu&subAction=tbs&excpType= या ट्रेन चौकशीच्या वेबसाईटपेक्षा ओपेराची http://indiarailinfo.com/ ही वेबसाइट चांगली आहे. स्टेशन कोड माहित नसले तरी आणि छोट्या मोबाइलवरही चालते म्हणून प्रवासात उपयुक्त आहे. ट्रेन इंक्वायरी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ मधील "लाइव स्टेशन" पर्याय वापरून एखाद्या रेल्वे स्टेशनवरून पुढील २/४ तासात कोणत्या ट्रेन्स आहेत हे 'रिअलटाइम' देतात. एखादी उशिरा येणारी गाडीही मिळते अथवा विनाकारण स्टेशनवर वाट पाहत बसावे लागत नाही.फारच उपयुक्त आहे.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 13:00
बाबांची साईट अजून आहे? ती तर या देशी उरली नाही असेच समजत होतो ;) तदुपरि मामा कोण? आम्हांला वहिनी माहिती आहेत. ;)

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा 26/02/2015 - 13:05
इदर लफडा नक्को भई...भोत सीद्दा सादा धागा हय ये....क्यां सम्झें चल रे चल तु वो लिवीन के धाग्गे पे जाके बोल्ते

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 27/02/2015 - 14:57
टक्या, सग्गळी मोह माया हो फक्त.. साधा सरळ धागा, वाकडा तिकडा धागा असे काही नसतेच, असते ती फक्त मिपाची ब्यांडविड्थ, एकदा का हे तुला उमजले ना की सग्गळे सोपे होईल बघ.. :)

In reply to by बॅटमॅन

@टका कधी कुठली साईट कोणाला कशासाठी कामाला येईल ते काय माहित. तेव्हा माहिती असणे महत्त्वाचे. =)) @ब्रुस्वेणराव गप्रावं मेल्या =))...दोन दिवसात किटी "बॅटीं"ग करशील =)) बाकी वहिनीसाहेब सरकारी आक्षेपक्षेत्रात आल्या आणि त्यांच्या विषयी म्हणे एका सरकारी परिक्षेतचं माहिती विचारलेली =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 27/02/2015 - 15:22
;) अहो वहिनीसाहेबांचे प्रताप किती सांगावे तेवढे कमीच आहेत. सरकारला त्यांची पापिलवारिटी बघवली नाही, तरी "मरावे परी किर्तुरूपे उरावे" या उक्तीला त्या अगदी पूर्ण जागल्या आहेत. =))

In reply to by बॅटमॅन

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का ह्या अग्रलेखाची उगीचं आठवण झाली....

कंजूस 26/02/2015 - 21:26
फार उपयुक्त नाही परंतू विरंगुळा म्हणून १)मराठीतली आकाशदर्शनाची ही http://www.avakashvedh.com/ २)पक्षांसाठी ही http://www.kolkatabirds.com/birdsind.htm#sthash.HQMsPDWD.dpbs ३)कोणतेही सॉफ्टवेर/अॅप डाऊनलोड न करता (ऑनलाइन)कुंडली आणि ज्योतिष यासाठी ही http://omganesh.com/

कंजूस 27/02/2015 - 16:54
विरंगुळा संकेतस्थळं वेगळी ठेवावीत असं मला वाटतं. एक गेम्स डाउनलोड करण्याची चांगली साईट आहे. जुन्या साध्या फोन्ससाठी हजारेक गेम्स फ्री मिळतात. वायरस वगैरे नाही. चार वर्षे वापरतो आहे. http://wapday.com

कपिलमुनी 27/02/2015 - 17:54
http://www.misalpav.com/ ही अतिशय उपयिक्त साईट आहे . सर्व नवकवींसाठी तर सर्वोत्तम , इथे नवीन आयडींची कठोर परीक्षा घेतली जाते. मग पुढे जाउन तेच आय् डी रेल्वेडब्यांच्या आतले प्रवासी होउन नव्या आयडींची वाट बघतात ( लावतात ;) )..

कंजूस 01/03/2015 - 03:35
तांब्याबकेटलिस्टमधून सुटका = चानेल कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर पाहण्याची सोय आहे टाटास्काइ(प्लस) ,डिशटिवी (प्लस) सेट टॉप बॉक्सात. एक पाहतांना दुसरा रेकॉर्ड होत असतो. नंतर जैराती फॉरवर्ड करून कितीही वेळा पाहता येतो कार्यक्रमाचे रेकॉर्डीँग शेड्युलही टाकता येते. फक्त डिशटिव्हीच्या डब्यास(१७००रु फक्त) युएसबी सॉकेट आहे. त्याला पेन ड्राइव, हार्ड डिस्क काहीही जोडा. कामाची भारी वस्तु.खरडफळ्यावरून इथे टाकले आहे- अवांतर -

बहुगुणी 11/03/2015 - 06:21
अगदी न्यायाधीशांच्या नावांपासून त्यांच्या रजेच्या तारखांपर्यंत बर्‍यापैकी माहिती इथे आहे: http://ecourts.gov.in/index.php ड्रॉप डाऊन मेन्यू मधून सहज 'नाशिक' शोधलं तर न्यायाधीशांच्या सनावळीसह त्या कोर्टाचा इतिहासही मिळाला! २०१४ पर्यंत कोर्टाच्या सुट्ट्याही व्यवस्थित नोंदलेल्या दिसताहेत. तारखेप्रमाणे कोर्टाच्या केसेसचे निकालही शोधता येतात असं दिसतंय.

बहुगुणी 25/03/2015 - 16:21
२५ मार्चच्या ऑन-लाईन मटा तील वृत्तानुसारः नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखालील ई- रजिस्ट्रेशन सुविधेद्वारा ऑनलाइन नोंदणी करता येते. तिथे स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागतो. मालमत्तेचा तपशील नोंदवल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर भाडेकरू, मालक आणि दोन साक्षीदारांचा सविस्तर तपशील भरावा लागतो. मुद्रांक शुल्काचा भरणाही ऑनलाइन करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षकार आणि साक्षीदारांच्या नावांची यादी येते, डिजिटल सहीनंतर २४ तासांत दुय्यम निबंधकाकडून त्या दस्तावेजावर निर्णय होतो आणि तो ऑनलाइनच कळवला जातो.

In reply to by एन्तब

प्रिय एन्तब, आपणास युजफूल इन्फॉर्मेशन असे म्हणायचे असावे असे वाटते. आपलं अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करुन पाहतो. आम्ही सध्या मास्टरसॉफ्ट वापरतो. -दिलीप बिरुटे
१] विज बिल भरणा (महाराष्ट्र) - www.mahadiscom.com २] एल. आय. सी.

भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

गवि 24/02/2015 - 13:34
दहा वर्षे रविवार वगळता अक्षरशः रोज एकदा या प्रमाणात म्हणूनही तीन वाक्यांच्या पुढची प्रतिज्ञा विस्मरणातच गेली होती. मुद्द्यांवर काय बोलणार.. ?

इरसाल 24/02/2015 - 14:43
कोर्टात घ्यायची शपथ पण ह्याच फलाटावर आहे.

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:00
वाईट वाटत असे लेख लिहीनार्यान्बाबत… बर, हि एवढी "अर्थपूर्ण" लेख लिहायची उठाठेव करून साध्य काय केल? जर देशामध्ये काही समस्या आहेत तर त्यावर योग्य शब्दात चर्चा करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा! पण हे सगळ करणं खूपच वेळखाऊ आणि सपक वाटत ना? त्यापेक्षा एखादा मसालेदार लेख पाडला कि कसे बरे वाटत! बाकी भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे, नाही का? १२५ कोटी लोकांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करायला आणि टिकवून ठेवायला असे काय लागते? काही कोटी ओतले कि या गोष्टी लगेच यायला हव्यात! तसाही गेल्या ७० वर्षात आपला समाज बदललाच नाही ना हो? ज्या संपन्न अवस्थेमध्ये या गौरवशाली देशाची निर्मिती झाली आणि निर्मिती बरोबर लगेच ज्या काही घटना घडल्या त्या लोकशाहीला फार पोषक होत्या. तरीपण नाही जमल देशाला आणि समाजाला प्रगती करायला… धिक्कार तर व्हायलाच हवा! पण असो! तुमचे कार्य सुरु ठेवा, अपेक्षा आहे तुमच्या पुनर्जन्मापर्यंत तरी इथले सगळे लोक तुमच्या लेखी "सुसंस्कृत" होतील आणि नाहीच झाले तर लिहा पुन्हा एखादा लेख!! हाय काय नाय काय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:46
बाकी दुसर्यांनी काय वाचावे काय वाचू नये हे सांगणेसुद्धा "हिप्पोक्रसी" चा भाग नाही का? अर्थात तुम्ही संमती दिली तरच हा! नाहीतर मी अभ्यास वाढवतोच! तुम्ही देशासाठी काही करत नसाल हे माझे म्हणणे नाही पण जाउदे इथे या मुद्यावर चर्चा करून काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघेल असे वाटत नाही… आपले मत व्यक्त केल्यानंतर समोरच्याकडून येणारी प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करावा… बाकी असो! राग नसावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती तर मी स्वागतचं केलं असतं. तुम्ही मग माझ्यामधे नसलेली निष्क्रियता, लेखाचा मसालेदारपणा वगैरे मधे शिरलात. वरुन तुम्ही खाली ब्रुस्वेण ला म्हणताय की,
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?
तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:45
अहो कॅप्टन, गल्लत होतीये पहिला पूर्ण परिच्छेद लेखाची आणि उद्देशाची टीका केली आहे मी! मसालेदार सुद्धा लेखाला म्हणालो आहे मी! तुम्ही निष्क्रिय आहात हे कुठंच म्हणायचं नव्हते पण या लेखाच्या उद्देशात "मला" अर्थपूर्ण काही दिसले नाही. तेव्हा टीका करण्याचा देखील अधिकार येतोच ना? बाकी तुम्ही दुखावले असाल तर माफी असावी! :)

In reply to by शब्दबम्बाळ

असो. आंतरजालीय जगात जिथे सगळे भास असतात तिथे राग, मत्सर, लोभं माया अश्या भावनांना थारा देउ नये असं आमच्या गुर्देवांनी सांगुन ठेवलं आहे. लिहिते वाचते रहा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 03:33
बर, आता मला पडलेले काही प्रश्न… १. भारत म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरचा भू-भागाचा एक तुकडा कि आणखी काही… मुळात भारतातील लोकांशिवाय "भारत" हि संज्ञा पूर्ण होऊ शकते का? २. भारतावर प्रेम असणे म्हणजे नेमके काय म्हणता येईल? फक्त या भू-भागावर प्रेम करणे कि इथे असलेल्या अथवा होऊन गेलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि इतिहासावर प्रेम असणे… का अजून वेगळे काही… हे प्रश्न पडण्याचे एक कारण म्हणजे "मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते" हे वाक्य! आता पहा भारताची लाज वाटत नाही म्हणजे नक्की कोणाची? जर भारत हा शब्द भारतीयांशिवाय अपूर्ण असेल तर वरील वाक्याचा अर्थ कसा काढणार? जाणकारांनी प्रकाश टाकावा!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 19:42
ते सोडा हो! वरच्या प्रश्नांवर तुमचे उत्तर अपेक्षित होते. ते कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म कि काय त्यानुसार… तर तुम्ही बोलेनाच काही…

In reply to by शब्दबम्बाळ

बहुगुणी 24/02/2015 - 19:16
शब्दबम्बाळ यांच्या प्रतिसादास -१००, कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या लेखनास +१००! भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्‍यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!

In reply to by बहुगुणी

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:52
धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल, हो तो परिच्छेद उपहासात्मकच आहे. पण त्यातून चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगीर आहे! मला त्यातून हे दाखवायचं होत कि माणूस हा सगळीकडे तसाच असतो. हेवे-दावे, भांडण हे माणसाचे अवगुण सगळीकडे पाहायला मिळतात(इथे सुद्धा काही प्रतिसादांमध्ये तुम्हाला ते दिसतील! :) )… अगदी प्रगत देशातसुद्धा हे चालूच असते. पण म्हणून भावा-भावा मधली भांडणे देशाची प्रातिनिधिक उदाहरण खरच होऊ शकतात का? इथे मी भांडणाचे समर्थन नसून दिलेल्या उदाहरणाचा विरोध करत आहे! मला मान्य आहे भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि देशाच्या सामाजिक परिस्थितीत अजून सुधारणा होईल हा मला विश्वास आहे. आपला देश तरुण आहे नवीन विचार स्वीकारायला तयार असणाऱ्या पिढीचा आहे!

बाप्पू 24/02/2015 - 18:37
मला कळत नाहीये., कि भारतातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिल्यावर हे सो कॉल्ड देशप्रेमी इतके चवताळून का उठत आहेत? म्हणजे "देशाची स्तुती करणे" हा देशभक्तीचा एकमेव क्रायटेरिया आहे का? भारतात राहायचे असेल तर त्या देशातील सर्व (चांगल्या आणि वाईट पण ) गोष्टींची स्तुती करा आशी पाटी लावलीये का कुठे. ? एखादा व्यक्ती जर देशातील वाईट प्रथा आपल्याला आवडत नाही आणि त्याचमुळे मला त्याची लाज वाटते असे म्हणत असेल तर त्यात काय बिघडले? वरील लेखामध्ये कोणतीही खोटी किंवा कल्पनेतील गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. हे सर्व वास्तव आहे. आणि त्याची जाण एखाद्याने करून दिल्यावर त्या गोष्टी बदलण्यापेक्षा, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी चांगल्या आहेत त्यावर चर्चा करा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्या वाईट प्रवृत्तींना समर्थन करणे. मान्य आहे आपल्या देशावर किंवा लोकांवर असे लिहिल्यावर कोणालाही वाईट वाटेल. पण सत्य हे नेहमी कडू असते. आणि मला खात्री आहे कि कॅप्टन जॅक स्पॅरो यांना देखील हा लेख लिहिताना काय आनंदाच्या उकळ्या फुटत नसणार. माझा हा लेख लिहिताना देखील मी काय या सर्व गोष्टी खूप आनंदाने लिहित होतो असे नाही. पण यातून बदल घडावा आणि एकदा तरी "मेरा भारत महान" हे मनापासून म्हणल्याचे आणि तेच सत्य असल्याचे समाधान याच जन्मात मिळावे एवढीच माफक अपेक्षा. पुनर्जन्मावर विश्वास नसलेला बाप्पू.

In reply to by बाप्पू

बॅटमॅन 24/02/2015 - 18:49
अगदी सहमत.........देशात राहणे म्हणजे देशाची आंधळी स्तुतिस्तोत्रे गाणे इतकेच ज्यांच्या बुद्धीला झेपते त्यांना बाकी काय कळणार म्हणा.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:12
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का? वरच्या लेखात 'सारे भारतीय बांधव आहेत' हे कसे खोटे आहे हे सांगितले आहे. जणू तेच सिध्द करायची धडपड दिसते तुमची! आणि परत गळे काढायचे एकमेकांना आदर दिला पाहिजे वगैरे! पहा जरा स्वतःकडे, आपल्या मताचा विरोध करणारा आपला शत्रू आहे असेच जणू तुम्ही वागत आहात! बर मी हे हि म्हणालो नाही कि भारत परिपूर्ण आहे. पण "तू चूक आहेस" हे ओरडून सांगण्यापेक्षा सहजपणे ती सवय मोडता कशी येईल यावर लक्ष दिले तरच बदल घडू शकतो या विचाराचा मी आहे! आपापला दृष्टीकोन दुसर काय…

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 24/02/2015 - 19:57
तुमचा आयडी बाकी स्वतःच्या प्रतिसादातून सिद्ध करताहात. मणोरंजणाबद्दल अनेक आभार! दुसर्‍यांना उपदेश करण्याअगोदर स्वतःकडे बघा असा एक नम्र सल्ला. या शब्दजंजाळात जाईलच असे नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:14
चला नम्रपणे बोललात आनंद झाला! :) मी आंतरजालावर कोणाचा अपमान करून स्वताची गोष्ट सिध्द करण्याचा प्रयास करत नाही. मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल! :)

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 25/02/2015 - 00:44
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!
हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 01:29
एकंदरीत, व्यक्तिगत टीका हा आपला आवडता प्रांत दिसतो त्यामुळे बोलणे शक्य नाही… आपण म्हणाल तीच पूर्व! आपला सल्ल्याचा विचार करेन!

In reply to by शब्दबम्बाळ

कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक टिका? जरा हायलाईट करुन मांडा की. जरा मला पण कळु दे व्यक्तीगत टिका कशी कराय्ची ते. माझा लेख आणि ब्रुस्वेण चे प्रतिसाद वाचा ७००-८०० वेळा...थोडक्यात अभ्यास आणि उजळणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 16:01
मी इथे उत्तर देऊन काही साध्य होणार नाही पुन्हा शब्दाला शब्द वाढणार आणि तीन चार लोकांचा वेळ उगाच वाया जाणार! त्यापेक्षा वर काही प्रश्न विचारले आहेत त्यावर चर्चा करूया का? :)

अहो, जी गोष्ट अगोदरच आपल्याकडे आहे किंवा सहज साध्य आहे अश्या गोष्टींसाठी प्रतिज्ञा करायची गरजच नसते ! हाती नसलेल्या, कठीण साध्य असलेल्या आणि काहीतरी स्वार्थत्याग/पराक्रम करून मिळणार्‍या गोष्टींसाठीच प्रतिज्ञेची गरज असते. अर्थात, हे सुद्धा खरेच की, अर्थ समजून न घेता नुसती प्रतिज्ञा करण्याने काही फरक पडत नाही... पण म्हणतात ना की "आशा एक विचित्र गोष्ट असते"... सार्वजनिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञांच्या मागे "जमावातले निदान काही लोक तरी त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून उमजून, तिने प्रभावित होऊन, ती आपल्या जीवनात खरी करण्यासाठी धडपड करतील." हाच दुर्दम्य आशावाद असतो. कुठल्याही संघटनेच्या/संस्थेच्या (organization, देश ही एक संघटनाच असते) बांधणीत मानचिन्हे, गीते, समारंभ, प्रथा, (symbols, songs, ceremonies, norms) इत्यादींची मोठी आवश्यकता असते. मात्र या सर्वांचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम त्या संस्थेच्या चालकांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असतो... आणि भारत इथेच मार खात आला आहे.

अवतार 24/02/2015 - 23:47
Nationalism is imperialism in disguise राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे. राष्ट्रातील ज्या घटकांकडे गमावण्यासारखे बरेच काही असते त्यांच्या नजरेतून राष्ट्रवाद व्यवहार्य ठरतो. ज्या घटकांकडे गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या डोक्यांत राष्ट्रवाद भिनवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या नावावर लढायचे नेमके कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सहज सुचते तेच घटक राष्ट्रवादाचा प्रचार करत असतात.
मला मायभूमीच नाही
हे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.

In reply to by अवतार

सांगलीचा भडंग 26/02/2015 - 00:52
राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे . हे चुकीचे वाटते कसेही असले तरी राष्ट्रवाद महत्वाचा वाटतो कारण फक्त " एका " देशातील लोकांनी राष्ट्रवाद सोडून दिला ताल चालणार नाही . एकाच वेळी जगातील सगळे देश आपल्या सीमा उघड्या करतील ( हे कधीच घडणार नाही ) तेव्वाच राष्ट्रवादाची गरज असणार नाही .

arunjoshi123 25/02/2015 - 17:54
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.

In reply to by arunjoshi123

ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.

गवि 24/02/2015 - 13:34
दहा वर्षे रविवार वगळता अक्षरशः रोज एकदा या प्रमाणात म्हणूनही तीन वाक्यांच्या पुढची प्रतिज्ञा विस्मरणातच गेली होती. मुद्द्यांवर काय बोलणार.. ?

इरसाल 24/02/2015 - 14:43
कोर्टात घ्यायची शपथ पण ह्याच फलाटावर आहे.

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:00
वाईट वाटत असे लेख लिहीनार्यान्बाबत… बर, हि एवढी "अर्थपूर्ण" लेख लिहायची उठाठेव करून साध्य काय केल? जर देशामध्ये काही समस्या आहेत तर त्यावर योग्य शब्दात चर्चा करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा! पण हे सगळ करणं खूपच वेळखाऊ आणि सपक वाटत ना? त्यापेक्षा एखादा मसालेदार लेख पाडला कि कसे बरे वाटत! बाकी भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे, नाही का? १२५ कोटी लोकांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करायला आणि टिकवून ठेवायला असे काय लागते? काही कोटी ओतले कि या गोष्टी लगेच यायला हव्यात! तसाही गेल्या ७० वर्षात आपला समाज बदललाच नाही ना हो? ज्या संपन्न अवस्थेमध्ये या गौरवशाली देशाची निर्मिती झाली आणि निर्मिती बरोबर लगेच ज्या काही घटना घडल्या त्या लोकशाहीला फार पोषक होत्या. तरीपण नाही जमल देशाला आणि समाजाला प्रगती करायला… धिक्कार तर व्हायलाच हवा! पण असो! तुमचे कार्य सुरु ठेवा, अपेक्षा आहे तुमच्या पुनर्जन्मापर्यंत तरी इथले सगळे लोक तुमच्या लेखी "सुसंस्कृत" होतील आणि नाहीच झाले तर लिहा पुन्हा एखादा लेख!! हाय काय नाय काय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:46
बाकी दुसर्यांनी काय वाचावे काय वाचू नये हे सांगणेसुद्धा "हिप्पोक्रसी" चा भाग नाही का? अर्थात तुम्ही संमती दिली तरच हा! नाहीतर मी अभ्यास वाढवतोच! तुम्ही देशासाठी काही करत नसाल हे माझे म्हणणे नाही पण जाउदे इथे या मुद्यावर चर्चा करून काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघेल असे वाटत नाही… आपले मत व्यक्त केल्यानंतर समोरच्याकडून येणारी प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करावा… बाकी असो! राग नसावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती तर मी स्वागतचं केलं असतं. तुम्ही मग माझ्यामधे नसलेली निष्क्रियता, लेखाचा मसालेदारपणा वगैरे मधे शिरलात. वरुन तुम्ही खाली ब्रुस्वेण ला म्हणताय की,
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?
तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:45
अहो कॅप्टन, गल्लत होतीये पहिला पूर्ण परिच्छेद लेखाची आणि उद्देशाची टीका केली आहे मी! मसालेदार सुद्धा लेखाला म्हणालो आहे मी! तुम्ही निष्क्रिय आहात हे कुठंच म्हणायचं नव्हते पण या लेखाच्या उद्देशात "मला" अर्थपूर्ण काही दिसले नाही. तेव्हा टीका करण्याचा देखील अधिकार येतोच ना? बाकी तुम्ही दुखावले असाल तर माफी असावी! :)

In reply to by शब्दबम्बाळ

असो. आंतरजालीय जगात जिथे सगळे भास असतात तिथे राग, मत्सर, लोभं माया अश्या भावनांना थारा देउ नये असं आमच्या गुर्देवांनी सांगुन ठेवलं आहे. लिहिते वाचते रहा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 03:33
बर, आता मला पडलेले काही प्रश्न… १. भारत म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरचा भू-भागाचा एक तुकडा कि आणखी काही… मुळात भारतातील लोकांशिवाय "भारत" हि संज्ञा पूर्ण होऊ शकते का? २. भारतावर प्रेम असणे म्हणजे नेमके काय म्हणता येईल? फक्त या भू-भागावर प्रेम करणे कि इथे असलेल्या अथवा होऊन गेलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि इतिहासावर प्रेम असणे… का अजून वेगळे काही… हे प्रश्न पडण्याचे एक कारण म्हणजे "मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते" हे वाक्य! आता पहा भारताची लाज वाटत नाही म्हणजे नक्की कोणाची? जर भारत हा शब्द भारतीयांशिवाय अपूर्ण असेल तर वरील वाक्याचा अर्थ कसा काढणार? जाणकारांनी प्रकाश टाकावा!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 19:42
ते सोडा हो! वरच्या प्रश्नांवर तुमचे उत्तर अपेक्षित होते. ते कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म कि काय त्यानुसार… तर तुम्ही बोलेनाच काही…

In reply to by शब्दबम्बाळ

बहुगुणी 24/02/2015 - 19:16
शब्दबम्बाळ यांच्या प्रतिसादास -१००, कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या लेखनास +१००! भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्‍यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!

In reply to by बहुगुणी

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:52
धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल, हो तो परिच्छेद उपहासात्मकच आहे. पण त्यातून चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगीर आहे! मला त्यातून हे दाखवायचं होत कि माणूस हा सगळीकडे तसाच असतो. हेवे-दावे, भांडण हे माणसाचे अवगुण सगळीकडे पाहायला मिळतात(इथे सुद्धा काही प्रतिसादांमध्ये तुम्हाला ते दिसतील! :) )… अगदी प्रगत देशातसुद्धा हे चालूच असते. पण म्हणून भावा-भावा मधली भांडणे देशाची प्रातिनिधिक उदाहरण खरच होऊ शकतात का? इथे मी भांडणाचे समर्थन नसून दिलेल्या उदाहरणाचा विरोध करत आहे! मला मान्य आहे भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि देशाच्या सामाजिक परिस्थितीत अजून सुधारणा होईल हा मला विश्वास आहे. आपला देश तरुण आहे नवीन विचार स्वीकारायला तयार असणाऱ्या पिढीचा आहे!

बाप्पू 24/02/2015 - 18:37
मला कळत नाहीये., कि भारतातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिल्यावर हे सो कॉल्ड देशप्रेमी इतके चवताळून का उठत आहेत? म्हणजे "देशाची स्तुती करणे" हा देशभक्तीचा एकमेव क्रायटेरिया आहे का? भारतात राहायचे असेल तर त्या देशातील सर्व (चांगल्या आणि वाईट पण ) गोष्टींची स्तुती करा आशी पाटी लावलीये का कुठे. ? एखादा व्यक्ती जर देशातील वाईट प्रथा आपल्याला आवडत नाही आणि त्याचमुळे मला त्याची लाज वाटते असे म्हणत असेल तर त्यात काय बिघडले? वरील लेखामध्ये कोणतीही खोटी किंवा कल्पनेतील गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. हे सर्व वास्तव आहे. आणि त्याची जाण एखाद्याने करून दिल्यावर त्या गोष्टी बदलण्यापेक्षा, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी चांगल्या आहेत त्यावर चर्चा करा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्या वाईट प्रवृत्तींना समर्थन करणे. मान्य आहे आपल्या देशावर किंवा लोकांवर असे लिहिल्यावर कोणालाही वाईट वाटेल. पण सत्य हे नेहमी कडू असते. आणि मला खात्री आहे कि कॅप्टन जॅक स्पॅरो यांना देखील हा लेख लिहिताना काय आनंदाच्या उकळ्या फुटत नसणार. माझा हा लेख लिहिताना देखील मी काय या सर्व गोष्टी खूप आनंदाने लिहित होतो असे नाही. पण यातून बदल घडावा आणि एकदा तरी "मेरा भारत महान" हे मनापासून म्हणल्याचे आणि तेच सत्य असल्याचे समाधान याच जन्मात मिळावे एवढीच माफक अपेक्षा. पुनर्जन्मावर विश्वास नसलेला बाप्पू.

In reply to by बाप्पू

बॅटमॅन 24/02/2015 - 18:49
अगदी सहमत.........देशात राहणे म्हणजे देशाची आंधळी स्तुतिस्तोत्रे गाणे इतकेच ज्यांच्या बुद्धीला झेपते त्यांना बाकी काय कळणार म्हणा.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:12
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का? वरच्या लेखात 'सारे भारतीय बांधव आहेत' हे कसे खोटे आहे हे सांगितले आहे. जणू तेच सिध्द करायची धडपड दिसते तुमची! आणि परत गळे काढायचे एकमेकांना आदर दिला पाहिजे वगैरे! पहा जरा स्वतःकडे, आपल्या मताचा विरोध करणारा आपला शत्रू आहे असेच जणू तुम्ही वागत आहात! बर मी हे हि म्हणालो नाही कि भारत परिपूर्ण आहे. पण "तू चूक आहेस" हे ओरडून सांगण्यापेक्षा सहजपणे ती सवय मोडता कशी येईल यावर लक्ष दिले तरच बदल घडू शकतो या विचाराचा मी आहे! आपापला दृष्टीकोन दुसर काय…

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 24/02/2015 - 19:57
तुमचा आयडी बाकी स्वतःच्या प्रतिसादातून सिद्ध करताहात. मणोरंजणाबद्दल अनेक आभार! दुसर्‍यांना उपदेश करण्याअगोदर स्वतःकडे बघा असा एक नम्र सल्ला. या शब्दजंजाळात जाईलच असे नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:14
चला नम्रपणे बोललात आनंद झाला! :) मी आंतरजालावर कोणाचा अपमान करून स्वताची गोष्ट सिध्द करण्याचा प्रयास करत नाही. मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल! :)

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 25/02/2015 - 00:44
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!
हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 01:29
एकंदरीत, व्यक्तिगत टीका हा आपला आवडता प्रांत दिसतो त्यामुळे बोलणे शक्य नाही… आपण म्हणाल तीच पूर्व! आपला सल्ल्याचा विचार करेन!

In reply to by शब्दबम्बाळ

कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक टिका? जरा हायलाईट करुन मांडा की. जरा मला पण कळु दे व्यक्तीगत टिका कशी कराय्ची ते. माझा लेख आणि ब्रुस्वेण चे प्रतिसाद वाचा ७००-८०० वेळा...थोडक्यात अभ्यास आणि उजळणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 16:01
मी इथे उत्तर देऊन काही साध्य होणार नाही पुन्हा शब्दाला शब्द वाढणार आणि तीन चार लोकांचा वेळ उगाच वाया जाणार! त्यापेक्षा वर काही प्रश्न विचारले आहेत त्यावर चर्चा करूया का? :)

अहो, जी गोष्ट अगोदरच आपल्याकडे आहे किंवा सहज साध्य आहे अश्या गोष्टींसाठी प्रतिज्ञा करायची गरजच नसते ! हाती नसलेल्या, कठीण साध्य असलेल्या आणि काहीतरी स्वार्थत्याग/पराक्रम करून मिळणार्‍या गोष्टींसाठीच प्रतिज्ञेची गरज असते. अर्थात, हे सुद्धा खरेच की, अर्थ समजून न घेता नुसती प्रतिज्ञा करण्याने काही फरक पडत नाही... पण म्हणतात ना की "आशा एक विचित्र गोष्ट असते"... सार्वजनिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञांच्या मागे "जमावातले निदान काही लोक तरी त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून उमजून, तिने प्रभावित होऊन, ती आपल्या जीवनात खरी करण्यासाठी धडपड करतील." हाच दुर्दम्य आशावाद असतो. कुठल्याही संघटनेच्या/संस्थेच्या (organization, देश ही एक संघटनाच असते) बांधणीत मानचिन्हे, गीते, समारंभ, प्रथा, (symbols, songs, ceremonies, norms) इत्यादींची मोठी आवश्यकता असते. मात्र या सर्वांचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम त्या संस्थेच्या चालकांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असतो... आणि भारत इथेच मार खात आला आहे.

अवतार 24/02/2015 - 23:47
Nationalism is imperialism in disguise राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे. राष्ट्रातील ज्या घटकांकडे गमावण्यासारखे बरेच काही असते त्यांच्या नजरेतून राष्ट्रवाद व्यवहार्य ठरतो. ज्या घटकांकडे गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या डोक्यांत राष्ट्रवाद भिनवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या नावावर लढायचे नेमके कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सहज सुचते तेच घटक राष्ट्रवादाचा प्रचार करत असतात.
मला मायभूमीच नाही
हे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.

In reply to by अवतार

सांगलीचा भडंग 26/02/2015 - 00:52
राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे . हे चुकीचे वाटते कसेही असले तरी राष्ट्रवाद महत्वाचा वाटतो कारण फक्त " एका " देशातील लोकांनी राष्ट्रवाद सोडून दिला ताल चालणार नाही . एकाच वेळी जगातील सगळे देश आपल्या सीमा उघड्या करतील ( हे कधीच घडणार नाही ) तेव्वाच राष्ट्रवादाची गरज असणार नाही .

arunjoshi123 25/02/2015 - 17:54
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.

In reply to by arunjoshi123

ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.
आमचा पेर्णास्त्रोत आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्‍याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात?

आम्हाला फक्त विकास हवाय... !

आशु जोग ·

बाबा रे आशू, नरेंद्र व त्याचा पक्ष निवडून आला ह्याला एक कारण म्हणजे कॉन्ग्रेसचा कर्मदरिद्रीपणा व मौनी मनमोहन व त्यांचे भ्रष्ट सहकारी पक्ष. तो लोकसत्तेचा पत्रकार म्हणतो ते खरे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आशु जोग 23/02/2015 - 21:52
साहेब तुम्ही स्वतःच दोन विसंगत विधाने करताय... हेही खरे आणि तेही खरे... असे कसे बुवा !

हाडक्या 18/02/2015 - 17:30
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
बरं मग ? [ बादवे अगदी अति-अवांतर : "हे आणि असेच" मोदी आणि समर्थक निवडणुकीआधी बोलले असते तर जास्त बरं झालं असतं, नाही का ? उगी आपलं "देवालय से पहले शौचालय" अस्लं काहीबाही बोलत बसले आणि मग या असल्या अजाण पत्रकारांचा (आणि कदाचित अजाण मतदारांचापण) गोंधळ झाला बहुतेक.. तरी असोच. ] (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )

In reply to by हाडक्या

आशु जोग 18/02/2015 - 20:43
मतदारांनी मत कशासाठी दिले होते तेवढेच माझे सांगणे आहे. विकास की राजनिती कुणाला नाही समजत. तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले. हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते.

In reply to by आशु जोग

हाडक्या 18/02/2015 - 21:59
हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते.
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो आणि एकच विचारतो, "हिरवळ दाटे चोहिकडे" असे वातावरण बनत चालले होते तर मग काय आता भगवा पाऊस पडायला लागलाय काय ? मोदी निवडून आल्याने या बाबतीत असा काय बदल झालाय ? हिंदूंची प्रजनन क्षमता वाढलीय की अजून काही ? की मोदी सरकारने अशी कोणती पावले उचलली आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे ? तुम्हाला पण असे वाटते काय की हिंदूनी धर्मकर्तव्य म्हणून चार-चार मुलं जन्माला घालावीत ? (कोणी किती मुलांना जन्म द्यावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहेच तसा). क्लिंटन वगैरे सारखे विचार करणारे लोक जे समर्थन देतात (आणि आमच्यासारखे लोक काही इतर मुद्द्यावर विश्वास ठेवून देतात) ते असे नतदृष्ट लोक विपर्यास करून वापरतात म्हणून जास्त चीड येते आणि ही जर असल्या मते झेलावी लागणार असतील तर परत भाजपला मत आणि समर्थन देणे होणार नाही. विकासापेक्षा पण आम्ही दिलेल्या बहुमताचा विपर्यास नक्कीच विश्वास-घात असेल. राहता राहिला विषय हिंदुंच्या अस्तित्वाचा. तर त्यांना काही इतरांकडून धोका नाही लगेच. सध्या तुम्ही मराठी संस्कृतीची काळजी करायचे पहा, ती डोळ्यादेखत संपायच्या मार्गावर आहे (उपरोध आहे, समजावा म्हणून आधीच सांगतोय). देशाची काळजी असेल तर असली निरुपयोगी विद्वेषी मते पसरवून मोदींच्या मार्गात अडथळे आणायची जरी कामे नाही केली तरी मोठीच मदत होईल हो.
तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले.
अपनी अकल लगाओ भौ. ते हरले (किंवा त्यांचे सरकार नाही आले) म्हणून उगी कायपण निष्कर्ष काढू नका (परत एकदा, "तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो). इत्यलम. तुमच्याशी अजून काही चर्चा करण्यात काही हशील नसणार हे स्पष्ट आहे. कारण तुमची मते दगडासारखी ठाम असणार आणि तुम्ही तीच तीच (अगदी वैदीक विमानांपासून गोडश्यांपर्यंत आणि हो नेहरु-खांग्रेसी इतिहास वगैरे वगैरे) आता घासून गुळगुळीत झालेली विधाने करण्यापूर्वीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्याकडून इथेच थांबतो. (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )

In reply to by हाडक्या

काळा पहाड 19/02/2015 - 13:56
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो
सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला
हा प्रश्न विचारला नसला तरी तुम्हाला तोच अध्यारूत आहे हे उघड आहे. तेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न वैयक्तीक होईल म्हणून विचारायचा नाही हाच दांभिकपणा आहे. तुमच्या स्वतःच्या दांभिकपणाची चीड येते की नाही?

आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे. :)) हा धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर कुठेही विकासाला मारकच असतो हो! (लोकसत्तातल्या लेखातल्या मुद्द्यांशी सहमत असणारी)

आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे. *lol* *LOL* :-)) :))

मृत्युन्जय 18/02/2015 - 19:49
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. माफ करा पण याएवढे बिनडोक विधान मी आजवर वाचलेले नाही. हिंदुत्वाचा आणि विकासाचा संबंधच काय? सगळे विकसित देश काय हिंदु आहेत काय? स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन, जपान हे सगळे हिंदु देश आहेत का? की त्यांनी हिंदुत्व अंगिकारले आहे? आणि बाँबस्फोट काय मोदी आलेत म्हणुन थांबलेत का? तिथे सीमेवेर मध्यंतरी इतका प्रचंड गोळीबार चालु होता त्याचे काय? उगा काहितरी काड्या लावायच्या आणि गंमत बघत बसायचे असे चालु आहे. बरे भारतात तर हिंदुत्व ठासुन भरले आहे ना? मग कुठे गेला भारताचा विकास? आणी हिंदुत्व दुबई मधुन पण हद्दपार आहे. मग कसा झाला त्यांचा विकास?

In reply to by मृत्युन्जय

अर्धवटराव 18/02/2015 - 21:21
ठाकरे बंधू कितीही आणि काहिही कोकलले तरी त्यांच्याकडुन विकास अशक्य आहे हे जनता जाणते, म्हणुन त्यांचं कार्ड एका मर्यादेपलिकडे चालत नाहि. काँग्रेसने आपला पराजय स्वतः ओढावुन घेतला. हिंदुत्व आणि विकासाचा काहि डायरेक्ट संबंध असता तर आज वाराणसी सर्वात विकसीत शहर असायला हवे होते. आणि मोदि जिंकले कारण अगेन्स्ट ऑल ऑड्स हा माणुस राष्ट्रगाडा चालवु शकेल असा जनतेला विश्वास वाटला....सगळं कसं विस्कळीत आहे...तरिही कनेक्टेड :)

In reply to by मृत्युन्जय

नया है वह 19/02/2015 - 15:07
प्रगत देश तसे आहेत कारण त्यांनी त्यांची धार्मीक, प्रादेशीक, भाषीक अस्मिता सोडुन दिली नाही.

In reply to by मृत्युन्जय

विजुभाऊ 26/02/2015 - 13:37
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
या इतके इनोदी वाक्य गेल्या दहा हज्जार वर्षात लिहीले गेले नसेल दुबई , रीयाध ,आबुधाबी ,जेद्दाह , बंदार सेरी बगवान ( ब्रूनेई ) , मक्का ही शहरे कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी नाहीत. मुस्लीम बहूल किंबहुना पूर्णपणे मुस्लीम राष्ट्रातील शहरे आहेत. यांचा विकास कसा झाला हो. तिथे कुठे हिंदुत्व आले. पंढरपूर , जेजुरी , वाराणसी , प्रयाग, मथुरा , अयोध्या ही तर हिंदुंची तीर्थ क्षेत्रे. तुमच्या मते या शहरांचा संपूर्ण विकास व्हायला हवा होता. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती.

In reply to by विजुभाऊ

@. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती. >>> ब्बास! पुरावा दिलात ना तुम्ही? आता हे योग्य जागी पाय लाऊन पळुन जाणार बघा! समांतर:- मागे एका राजकीय सभेत एका कथित हिंदुत्ववाद्याला "पाठशाळां मधे सर्व हिंन्दु ना प्रवेश देण्याची सख्ती करण्याचं आंदोलन करा" ... (जे हिन्दू एकिकरणाचा एक भाग आहे)असं नुसतं सांगितलं. तर अत्यंत मुर्दाड पणे आणि उन्मत्त पणे माला न्याहाळत नुसतं "हुं!" असं म्हणाला.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 26/02/2015 - 15:15
अच्छा म्हणजे सगळं काही गुर्जींनीच करायच काय ? आणि त्यांनी फक्त पाठशाळा काढून काय होणारे ? जे सध्या पाठशाळा चालवतात त्यांनी सर्वांना प्रवेश देणे किमान मान्य करावे, जे मंदिरांचे व्यवस्थापन पाहतात त्यांनी सर्वच इच्छूकांना पौरोहित्यास मान्यता द्यावी. तर त्याला काही अर्थ.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 26/02/2015 - 18:05
आणि त्यांना समाजाने स्वीकारण्याचे काय ? म्हणजे असे की गुर्जींनी नवे गुर्जी जरी तयार केले तरी समाजाने त्यांना "गुर्जी" म्हणून स्वीकारले पण पाहिजे ना. जर समाज यासाठी तयार झाला तर गुर्जी आपोआप (आधीच असलेल्या पाठशाळांतून) तयार होतील अशी आशा, त्यासाठी आपल्या गुर्जींनी नवी पाठशाळा काढायची गरज पडणार नाही मग. :)

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 26/02/2015 - 18:14
मिपाकर आणि बाकी संस्थळे काय फक्त बँडविड्थ वाया घालवायला आहे का? सगळ्या संस्थळांवर जातीव्यवस्था नको असे लिहिणारे कमीत कमी १००० लोकं तरी असतील...गुर्जींनी पाठशाळा काढली तर सुरवातीला कदाचित शिष्यगण कमी असताना या १००० लोकांनी फक्त गुर्जींच्या हाताखाली तयार झालेल्या आणि "फक्त जन्माने ब्राम्हण नसणार्या ब्राम्हण गुर्जींना" वेगवेगळ्या पुजेअर्चेंसाठी बोलावले तर त्यांचे बघून आणखी १००० नाही तरी कदाचित ५० लोकंतरी बदलतील आणि वरचा पर्याय जर प्रॅक्टिकल वाटत नसेल तर कठिण आहे या देशाचे

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 27/02/2015 - 16:24
टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते. उदा. म्हणून सांगतो, बाकी आमच्या एका मित्राने सत्यशोधक पध्दतीने लग्न केले (नो ब्राम्हण, नो रितिरिवाज वगैरे) तर त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाही असे म्हणते असते. लग्नानंतर दोन-एक महिन्यात त्याच्या गाडीला अपघात झाला तर ते "अशा" पद्धतीने लग्न केल्यामुळेच असे त्याच्या आईला सांगत होते. माऊली "एका प्रॉपर ब्राम्हणाकडून सत्यनारायण तरी करू" म्हणून त्याच्यामागे लागली होती पुरे एक वर्ष (त्याने घातला नाही ती वेगळी गोष्ट). असो. तुझे म्हणणे पटतेय पण तरीही त्यातल्या मर्यादा आणि अडथळे मांडतोय इतकंच.

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 27/02/2015 - 16:40
फक्त गुर्जींकडून अपेक्षा नैच...मी फक्त १ पर्याय सुचवला बाकी अपघात फक्त आणि फक्त चालवणार्याच्या चुकीमुळे होतात असे माझे सपश्ट मत आहे आणि भावकी म्हणाल तर अश्या बाबतीत सरळ फाट्यावर मारावे एखादी चांगली गोष्ट घडली तर म्हणणार आहेत का की सत्यशोधक पध्दतीने लग्न केले म्हणूनच झाले देव भक्तीभावाचा भुकेला असतो...पूजा कशी करावी हे मर्त्य माणसानेच ठरवलेले आहे नाहीतर तिकिट काढून दर्शनाच्या स्पेशल रांगा लागल्याच नसत्या....हेच मला माहित...आणि देव दगडात किंवा मूर्तीत नसतो...त्यामुळे बाकी चर्चेसाठी माझा पास

In reply to by आशु जोग

@
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या
>>> जोगबाबा...,काहिही वाटत नसेल नै...अश्या कॉमेंट द्यायला??? खरच. तुमच्यासारख्यांमुळेच तर या देशाला हिंदुत्वाची भव्य आणि भली पहाट दिसणार आहे एक दिवस. __/\__

In reply to by आशु जोग

हाडक्या 02/03/2015 - 05:26
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या
जोग भौ.. आम्ही तुम्हाला काही अवघड वाटणारे प्रतिसाद दिले (ज्यांची तुम्ही उत्तरेपण देऊ शकला नाहीत, पण ते असो) तर तुम्ही आम्हाला जोखायला निघालात.? अरेरे. आणि या प्रतिसादातले ध्वनित अर्थ पाहून तर तुमची अजूनच शरम वाटतेय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण. आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण. तुम्ही उगी आमच्या नामाभिधानावरून आणि (इथे उदाहरणार्थ समोर आलेल्या) मित्रांवरून आम्हाला judge करु धजू नका. (जाती-पातीची प्रचंड घृणा असलेला हाडक्या) *nea* असो, किमान गुर्जींनी प्रतिक्रिया दिली आहेच त्यामुळे त्याबद्दल काहीही जास्त बोलत नाही.
अहो पण त्याला तेच सांगायचंय आणि त्यांच्या मित्राचे पाव्हणे असतील ज्यांच काही म्हणणं असेल
तुम्ही आम्हाला "अरे तुरे" करायला आपली ओळख नाही त्यामुळे नाव "हाडक्या" घेतले (अगदी "देवेंद्र फडणवीस" घेतले असते तर तुम्ही काही नमस्कार घातला असता जणु) म्हणून तुम्ही माझ्याशी सौजन्य सोडून बोलायची गरज नाही. मुद्द्याशी गाठ घाला आणि "काय" बोलतोय यावर आणि यावर बोला, "कोण" बोलतोय त्यावरुन बोलू नका.

In reply to by हाडक्या

आशु जोग 02/03/2015 - 11:01
त्यांच्या मित्राचे पाव्हणे अरे तुरे कुठाय त्याला तेच सांगायचंय यामुळे फार दुखावला असाल तर त्यांना तेच सांगायचंय असं म्हणेन म्हणजे तेवढ्याच एका खुंटीला झोके घेत बसायला नको.

In reply to by हाडक्या

आशु जोग 02/03/2015 - 11:09
आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण.
जरा हेही पहा

In reply to by आशु जोग

हाडक्या 02/03/2015 - 15:47
टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
अहो, आम्ही मित्रांच्यात आणि इतर कोणातही कसल्याच कॅटेगर्‍या करत नाही ( तुम्ही मात्र (तुमच्या तथाकथित हिदुत्वाच्या) आडपडद्याने जातिविषयक, धर्मविषयक बरेच काही बोलला आहात आधीच). हे तुम्ही सुरु केलेत, आणि प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगितले वर कित्ती कित्ती तो मानभावीपणाचा आव.. आणि आम्ही तुमच्या संज्ञेतलेदेखील "पुढारलेले" आहोत असा कोणताही दावा केलेला नाही (त्याचा तुमच्याबाबतीत व्यत्यास करावा की काय असा विचार करतोय, पण असोच) उगी काहीही अवांतर बोलून विषय भरकटवणे (की स्वतःच्या धाग्याला ट्यार्पी देणे) हाच तुमचा उद्देश दिसतोय त्यामुळे इथून पुढे आमचा पास. बादवे त्या दारुवरच्या धाग्यातला सोत्रिंचा प्रतिसाद (आणि इतरपण दारुबद्दलचे धागे आहेत लचे, तुमचे मिपा-वय पाहता तुम्हाला माहित असेलच) तुम्ही वाचला नसेलच, कारण तुमच्या सोईचे वाचून बाकीचे गाळणे हाच तुमची पद्धत दिसतेय. असो, दारुवर आता इथे तुम्हाला चर्चा अपेक्षित दिसतेय (स्वगत : कित्ती तो शतकाचा अट्टाहास? काही झाले तरी वधु-वर सोडा, या धाग्याचे काश्मीरदेखील होत नाही हो इथे), तिकडे पुरेशी चर्चा झाल्याने आणि त्यानेही तुमच्या मनात कमीत कमी किमान सहिष्णुता ही निर्माण न होऊ शकल्याने अजून चर्चा निरर्थक आहे. चर्चा अशांशी होते जे विचार मांडतात, दुसर्‍याने मांडलेले विचार विचारात घेतात (वरती विकासभौंचे प्रतिसाद पहा त्यासाठी), तुम्ही विचार मांडण्यात अथवा विचारात घेण्यात काडीचे इच्छूक नाही आहात असे दिसतेय वरून सवंग धागा-प्रसिद्धीसाठी अवांतरावर अवांतरे करताय. त्यामुळे आता याही तुमच्या नवीन उपचर्चा विषयावर आमचा पास. आत्मुबुवांच्या इथल्या प्रतिक्रियांशी सहमती दर्शवून तुम्हाला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा.. :)

In reply to by हाडक्या

पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते.
+++१११ मी केलेला प्रयत्न अत्यंत छोटा आणि अल्पकाळासाठिचा होता. शिवाय मी पाठशाळा उघडू शकेन..असं कोणत्याच स्वरुपाचं बळ माझ्याकडे नाही. कुणि मदत केली..तरी वर हाडक्या म्हणतो ..., तसं असल्या पुरोहितांना समाज किती स्विकारेल ही शंका आहेच. अर्थात स्विकारेलंही..पण वेळ बराच लागेल. दुसरे असे,की आमच्या भटजींपैकी अनेकांना स्पर्धेचं आकर्षण वाटण्या ऐवजी भय वाटतं. गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ? असा व्यावसायिक विचारंही अनेक जण करतात. पण यामुळे विषमेतेच्या मार्गातला एक अडथळा दूर होइल.याच्याशी त्यांना काहिही घेणं देणं नसतं. सगळे धंदाच करायला उतरलेले असल्यामुळे, शालेय विद्यार्थ्यांना सोडणार्‍या रिक्षावाल्यांप्रमाणे...,ते ही नविन येणार्‍या (धंदा खाणार्‍या) स्कूलबस/व्हॅन सारख्या पर्यायांना भितात/जळतात..इत्यादी सर्व काहि. आणि सगळ्यात जास्त राग असतो,तो मोनोपॉली गेल्याचा! भैय्ये इस्त्रीच्या धंद्यात पडले,अधिक नम्र आणि प्रामाणिक सेवा देऊ लागले..मग आपल्या माजोरड्या इस्त्रीवाल्यांचं पित्त खवळलं. पूर्वी गिर्‍हाइक म्हणजे अत्यंत भि*&^#@ गोष्ट होती..आता स्पर्धा वाढल्यामुळे..त्यांना हवी-ती सर्व्हिस द्यायची वेळ आली. आपलं माजोरिपणा करायचे हक्काचे दिवस संपले...ही जशी खंत त्यांना सतावते आहे...तसलच भय आमच्याही लोकांना वाटतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आशु जोग 01/03/2015 - 00:16
आता हा गुर्जी विषय चालू झालाच आहे तर त्यावर...
बरेच तरुण गुर्जी लोक बिनधास्त कानाला मोबाइल लावून गाडी चालवतात. या मर्त्य मानवाच्या जगातले कोणतेच नियम त्यांना लागू होत नाहीत .

गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ?

त्यामुळे बरेच गुर्जी लोक प्रचंड स्पीडमधे गाड्या चालवतात. जणू पटकन पोचलं नाही तर गेलेल्या माणसाचा पुनर्जन्मच होइल आणि धंदा हातचा जाइल

In reply to by आशु जोग

व्वाह! बिनडोक निरर्थक कयाच्या काय विषयांतरही येतं की तुम्हाला! आता मात्र खात्रीच पटली... अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालच्च आहे तुम्हास जोगाबाबा! =))

विकास 18/02/2015 - 21:32
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. याचाच व्यत्यास (अर्थात converse) हा दिल्ली निवडणुकांच्या संदर्भात काय होऊ शकतो?
----------
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार? बरं, तुम्ही म्हणता तसे पत्रकारांनी तरूणांमधे फिरायला हवे, हे खरेच. पण नक्की कुठल्या विचारसरणीच्या? त्या लेखात परत त्यांच्या मोदींच्या कोटावरचे भाष्य आलेले आहे ते मला पटले नाही कारण तो लेख लिहून होई पर्यंत, टाईम्सने चुकीची बातमी दिली म्हणून माफी पण देऊन झाली होती आणि मोदींनी, ते मुख्यमंत्री असल्यापासून लावलेल्या सवयीनुसार लिलाव करणे पण जाहीर केले होते. असल्या फुटकळ गोष्टींनी मतदार मते कशी देयची ते ठरवत नाहीत. "प्राणीमात्र झाले दु:खी पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे वोळखी धरीनात कोणी..." या अशा गांजलेल्या अवस्थेत भारतातील बराचसा समाज होता आणि अजूनही आहे. मोदींच्या नऊ महीन्याच्या कारकिर्दीत एकदम बदल शक्य नाहीत हे ते जाणून आहे. पण त्याला मोदींकडून आशा होती आणि अजूनही आहे. तीच गोष्ट स्थानिक स्तरावर दिल्लीमधे झालेली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक होती त्यामुळे सामान्यांना केजरीवाल यांच्या मोफत आश्वासनाकडून अधिक तात्काळ लाभ होण्याची आशा आहे. थोडक्यात मोदी असोत अथवा केजरीवाल, मते ही प्रस्थापित यंत्रणेतील, राजकीय परीस्थितीतील बदलास दिली गेली आहेत तसेच ती सामान्यांपर्यंत पोहचू शकेल असा काही प्रत्यक्ष फायदा होईल अशा अपेक्षेने दिली आहेत. आज मोदी, अनेक गोष्टीत मुलभूत बदल करत आहेत असे दिसते आहे (उ.दा. ब्रिटीशांच्या काळातले जवळपास १७०० जुनाट कायदे मोडीत काढणे, सरकारी कामाला शिस्त लावणे, मेक इन इंडीया आव्हानातून कारखाने तयार करणे आणि त्यातून रोजगार तवगैरे...) पण त्यातून प्रत्यक्ष फायदा होण्यास वेळ लागणार. तेच काही अर्थी आपचे पण होऊ शकेल... त्यामुळे दोघांनाही त्यांच्या त्यांच्या मतदारांना आनंदी ठेवण्यासाठी "deliverables" चा विचार करावा लागेल, नाहीतर आज मोदींना त्यांची "दिल्ली" मिळाली, उद्या तीच अवस्था केजरीवालांची देखील होईल. असो.

In reply to by विकास

हाडक्या 18/02/2015 - 22:19
+१ विकास भौ.. त्याचबरोबर, कोणी मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. असा बहुमताचा अर्थ काढू पहात असेल तर त्याला तीव्र आक्षेप. सगळ्यांना अगदी भाजपच्या कट्टर समर्थकांना देखील ही जाणीव असेल की हिंदूत्वाच्या मुद्यावर मते मिळालेली नाहीत तेव्हा कोणी तसा अर्थ काढून स्वतःचे अजेंडे रेटू पहात असेल तर त्याला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलाच पाहिजे (त्यासाठी केजरिवाल मध्ये आणायची गरजही नाही).
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार?
मान्य. पण तो या निवडणूकीचा मुद्दा होता का ? नाही. मग आता कोणी असा दावा का करावा ? ही शुद्ध फसवणूक झाली. वरुन जर कोणी हसत बसणार असेल "कसे फसवले" म्हणून तर त्यांनी लक्षात ठेवावे ही काही शेवटची निवडणूक नाही. मला वाटते असल्या दांभिकतेमुळेच नाकर्ते असले तरी काँग्रेससारख्या पक्षांना परत परत यायची संधी मिळते. भाजपला उजवा पक्ष म्हणताना त्यांची ही बाजू नेहमीच त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणते असं वाटतं.

हिंदुत्व या मुद्यावर भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकला नसुन केवळ आणि केवळ विकास या मुद्यावर जिंकला आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसचा 'विकास' हा एकच मुद्दा राहीला होता तर भाजपा राम मंदीर, हिंदुत्व यासारखे पत्ते टाकत होती. यातला विनोदाचा भाग म्हणजे दोन्ही पक्ष आपाआपले मुद्दे प्रत्यक्षात पुर्ण करु शकले नाही. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुर्णपणे 'विकास' हा एकच मुद्दा लावुन धरला. त्यामुळे कदाचित विकासाचा मुद्दा बोलणा-या भाजपाला एखादी विकासाची संधी द्यावी अशी भावना मतदारांत निर्माण झाली असावी. काराण मागची १० वर्षे काँग्रेस ने देशाचा केलेला विकास(?) मतदार जनतेने अनुभवला होता. शेवटी अर्थातच प्रबळ नेतृत्वाचा अभाव हे सुद्धा कॉंग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

आशु जोग 20/02/2015 - 16:14
भाजपाच्या प्रचारात काय बोललं जात होतं यापेक्षा मतदार मोदींकडे कोणत्या नजरेने आणि अपेक्षेने पाहत होता ते पहा. गेली १० वर्षे विरोधकांनी मोदींची तशी प्रतिमा केली होती. त्यामुळे हा मनुष्य अरेला कारे करेल, योग्य तिथे स्क्रू पिळेल, अडवेल त्याला नडेल हा विश्वास होता. मोदी आले की ९८ % हिंदूत्त्व अबोलपणे येतच. बाकी भाषणात येतो तो २ % विकास.

In reply to by आशु जोग

विकास 20/02/2015 - 18:04
वास्तवात.. ९८% हिंदूत्व आणि २% विकास केला तर त्यात आपण सुखान राहू शकू का? आरे ला कारे करण्याची नक्कीच गरज आहे. आणि कणखर नेतृत्व तर कायमच महत्वाचे आहे. हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे. पण यातील काही विकासाविना लोकशाहीत खपणार नाही... म्हणूनच सबका साथ सबका विकास हे आचरणात आणले नाही तर कुणालाच चालणार नाही आणि कुणाचेच चालणार नाही - तशी घोषणा करणार्‍या मोदींचे पण चालणार नाही आणि तो अर्थ असलेले पण दुसरे काही बोलणार्‍या काँग्रेस, आप अथवा अजून कोणी गोम्या-सोम्या नेतृत्वाचे पण चालणार नाही... तरी देखील मोदींना आणि दिल्लीत नव्याने आलेल्या केजरीवालांना वेळ देणे महत्वाचे आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

विकास 21/02/2015 - 04:03
जे कोणी "आरे" करतील त्यांच्याशी! :) उदा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहशतवादी, भारताच्या हितसंबंधात अडचण आणणारे वगैरे... कोणिही. (आत्ताचे लेटेश्ट उदाहरण म्हणजे श्रीलंका निवडणुका आणि आत्ता श्रीलंकेबरोबर केला गेलेला अणुकरार). असो.

In reply to by विकास

ऋषिकेश 26/02/2015 - 16:02
आरेला कारे म्हणताना तुम्ही हवा तो अर्थ काढा.. आशु तै ना असा अर्थ नक्कीच अभिप्रेत नव्हता. त्यामुळे तुमची सहमती बघुन उंचावलेल्या भिवया वरील प्रतिसादाने किंचित बसल्या तरी
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे.
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 26/02/2015 - 18:09
पाहिजे तो अर्थ काढला की दु:ख वाटायचेच! नुआन्स हा प्रकार फक्त आयव्हरी टावरातील विचारजंतांपुरताच राखीव ठेवायचा असतो ही ढोंगी शिकवण मिळाल्यावर दुसरे काय होणार?

In reply to by ऋषिकेश

विकास 26/02/2015 - 19:39
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच! अहो पण परत त्यातून मला अभिप्रेत असलेला अर्थ हा सावरकरांचा आहे, ज्यांनी ती टर्म "कॉईन" केली... आता अनेकांना हिंदूत्वच काय पण राष्ट्रीयत्वपण मान्य नसते. पण तो वेगळा चालू रहाणारा वाद आहे. त्यात आपण "आरे ला कारे" करायला नको. ;)

प्रदीप 19/02/2015 - 10:28
balderdash noun 1. senseless, stupid, or exaggerated talk or writing; nonsense. 2. Obsolete. a muddled mixture of liquors. हा लेख वाचून सदर शब्द अगदी अनाहूतपणे आठवला!

In reply to by प्रदीप

विटेकर 19/02/2015 - 10:56
वा!! आपल्या विरोधी मत असेल तर सेन्स्लेस ? एकदा सेन्स्लेस म्हंटले की खंडन करण्याची जबाबदारी येत नाही !

विटेकर 19/02/2015 - 10:38
विकास म्हणजे काय ? ते नीट माहीत नसल्याने वाराणसी ... विकास असे कै च्या कै संबंध जोडले जातात. चकाचक रस्ते आणि पॉश मॉल्स ही विकासाची व्याख्या असेल तर सॉरी .. आपण एका पातळीवरुन विचार करत नाही असे म्हणावे लागेल. हिन्दुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! कोणी सत्यदेव म्हणते कोणी सत्यनारायण , इतकाच फरक! इतके परखड्पणाने नव्हे पण देशातील तरुणाईला हे ही हवे होते आणि सहिष्णु भारतीय ( पुन्हा हिन्दू म्हणत नाही , दोन्हीचा अर्थ एकच ! ) असल्याने त्याला हिन्दुत्व हा शब्द स्वीकारण्याऐवजी " विकास" शब्द स्वीकारला इतकेच ! ( खोण्ग्रेसनी आपल्या लोकांचे इतके ब्रेन वॉशिन्ग करुन ठेवले आहे की लोक स्वतः ला हिन्दू म्हणून घेताना लाजतात ) इत्यलम !

मदनबाण 19/02/2015 - 15:31
बजेट नंतर अच्छे दिन येणार आणि "विकास" होईल का ते पाहणे रोचक ठरणार आहे ! महाराष्ट्राचे मात्र बुरे दिन सुरु होणार आहेत ! उपनगरवासीयांची वीज महागणार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

खटासि खट 21/02/2015 - 07:41
श्री.कुबेर गुजराथी यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. विकास आणि श्री शब्दप्रभू मराठे यांची एकमेव सुकन्या चि. सौ. कां. अस्मिता यांचा विवाह १ मे रोजी, संपन्न करण्याचे ठरवले आहे. आपण या विवाहास उपस्थित राहून वधूवरास शुभार्शिवाद देण्याचे करावेत ही णम्र विनंती.

माहितगार 23/02/2015 - 10:39
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो.
तुम्ही ज्या देशात राहता तेथील संस्कृतीशी मिळून मिसळून राहण्याचे, तेथील स्थानीक संस्कृतीचा आदर करण्याचे महत्व आहे ते मी मुळीच नाकारत नाही. कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. आज आफ्रिका, युरोप, आमेरीका, ऑस्ट्रेलीआ सिंगापोर मलेशीया इंडोनेशीया, फिजी, मयन्मार, अशा अनेक खंड आणि देशातून मूळचे भारतीय वंशाचे लोक पिढ्यान पिढ्या राहतात ते आता तेथील नागरीक आहेत. हिंदू परंपरा वेश्भूषा सांभाळून त्यांच्या स्वतःच्या देशावरच प्रेम करतात. त्या देशातील स्थानिक बहुसंख्यकांनी केवळ कुणी भारतीय वेषभूषा करते परंपरा पाळते म्हणून त्यांना देशद्रोही समजून वंशवादी वागणूक द्यावी हे योग्य होईल का ? अधून मधून इतर देशात भारतीय वंशाच्या नागरीकांना वंशवादाचा सामना करावा लागल्याच्या बातम्या येतात त्यांचाच कित्ता आपण भारतात गिरवणे कित्पत उचीत आहे ?अलिकडे आमेरीकेत सुरेशभाई पटेल नावाच्या माणसावर हुलीया पाहून तेथील पोलिसांनी जखमी केले हे आदर्श आहे का ? भारतात नेपाळी आणि नैऋत्य भारतातील भारतीय नागरीकांना हुलीया आणि धर्म पाहून वेगळेपणाची वागणूक देणे योग्य होईल का ? गुन्ह्याबद्दल कायदे करा, कायदे मोडणार्‍यांना जरूर शासन करा. जे इमाने इतबारे कष्ट करून खातात त्यांच्या हुलीयावरून नाहक संशय हि परस्पर अनावश्यक अविश्वास निर्माणकरणारी भूमीका म्हणून धागाकर्त्याने आपली भूमीका पुन्हा एकदा तपासून पहावी असे वाटते.

In reply to by माहितगार

आशु जोग 23/02/2015 - 14:34
कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. तुम्ही अजून कष्ट करणार्‍यांपर्यंतच आहात हे पाहून गम्मत वाटली. मोहम्मद बिन कासिम येऊन गेला हे माहीत नाही का तुम्हाला

वाद विवाद करताना कायम आक्रमक आणि जोरजोरात बोलल पाहिजे असा एक विनाकारण गैरसमज आहे . या गैरसमजाला छेद देणाऱ्या काही अपवादापैकी एक म्हणजे योगेंद्र यादव . खाली एक क्लीप देत आहे . थोडी मोठी आहे . साधारण २० मिनिटाची . ज्याना कमी वेळ असेल त्यांनी १० व्या मिनिटा पासून बघायला पण हरकत नाही . पण मी हि क्लीप सर्वांनी पहिल्यापासून बघावी अशी जोरदार शिफारस करेन . याचे मुख्य कारण म्हणजे चर्चेत सहभागी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या argument बघितल्यावर सत्तेचा दर्प , अहंकार कसा असतो हे वारंवार जाणवत . दुसर म्हणजे केंद्रीय सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पंजाब , राजस्थान , उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यातल्या हजारो शेतकर्यांना युरिया मिळत नाहीये आणि ज्याना मिळतोय तो हजारो रुपये मोजून . कुठल्याही शेतकऱ्यासाठी युरिया च महत्व काय असत हे वेगळ सांगण्याची गरज नाही . हा एक गंभीर प्रश्न आहे . पण माझ्यासारख्या आयवरि टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला याबद्दल काही माहित नाही याची लाज वाटली . दुसर म्हणजे मोदी सरकार ने आपल्या जाहीरनाम्यात एक वचन दिल होत . पण आता मोदी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात आम्ही अस काही करणारच नाही अस शपथपत्र दिल आहे . ते काय आहे ते क्लिप बघितल्यावर कळेल . या सगळ्यावर योगेंद्र यादव जे अभिनिवेश विरहित , शांत argument देतो ते बघण्यासारख आहे . विशेषतः एका बाजूला रविशंकर प्रसाद जो आक्रस्ताळा आरडा ओरडा करतो त्या पार्श्वभूमीवर तर हे मुद्द्यावर आधारीत argument अजूनच उठून दिसत . या चर्चेत अशी एक वेळ येते की रवी शंकर प्रसाद चा दर्प उतरतो आणि एक तर तो उठेल किंवा रडायला लागेल अस वाटायला लागत . बघा हि क्लिप नक्की . बाकी अच्छे दिन वैगेरे बद्दल फारस काही बोलण्यासारखे आहे असे वाटत नाही https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=HPyOkBNwoSk#t=543

In reply to by पिंपातला उंदीर

सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. १. योगेंद्र यादव हे अनेक वर्षांपासून कसलेले व्यावसायीक टिव्ही प्रेझेंटर आहेत. चेहरा सरळ ठेऊन आणि आवाज ताब्यात ठेऊन दुसर्‍याला कसे चिडवावे या त्यांच्या व्यावसायीक शिक्षणाच्या भागात ते कसलेले तज्ञ आहेत हे त्यांनी अगोदर अनेक वर्षे वारंवार सिद्ध केलेले पाहिले आहे. याबाबतीत रविशंकर प्रसाद कमी पडले हे निर्विवाद. पण, मी बोलण्याच्या पद्धतीपेक्षा बोलण्यातील माहितीच्या खरेपणाला जास्त महत्व देतो. कारण देशाच्या भवितव्याच्या बाबतीत डिबेट जिंकण्यापेक्षा खरेपणाने जमिनीवरचे काम करणे जास्त मदत करते. २. जमीनीच्या किंमतीबद्दल योगेंद्र यादव यांनी वादाच्या पहिल्या भागात "कायद्यात X२ असे गुणोत्तर आहे आणि हरियाणा सरकारने कोर्टात त्याविरुद्ध X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट केले" असा स्पष्ट आरोप केला. पण नंतर "कायद्यात X१ ते X२ अशी तरतूद असून राज्य सरकारला त्यामधला नक्की आकडा ठरवायची मुभा आहे आणि हे कलम/सूट वापरून हरियाना सरकारने X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट कोर्टात केले" हे सत्य मान्य केले. माझ्या मते ही चलाखी झाली... किंवा सोप्या मराठीत "खोटे बोलणे" झाले. माझ्या अनुभवात सत्याने वागणारा अगदी आक्रस्ताळी माणुससुद्धा परवडला... पण शांतपणे, चेहरा मख्ख ठेऊन खोटे बोलणार्‍या (आणि म्हणून समोरच्या माणसाची सहजपणे दिशाभूल करु शकणार्‍या) माणसाइतका धोकादायक माणूस सापडणे कठीण. व्यवहारात अश्या माणसांपासून फार सावधगिरीने रहावे हे मी बोटेच नाही तर आख्खा हात पोळून घेऊन शिकलो आहे. असो. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 26/02/2015 - 15:31
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. आम्ही पण हेच म्हणून सांगतो एक्का साहेब की तुम्ही जो अर्थ काढलाय तो बरोबरच आहे आणि तांत्रिकदृष्ट्या त्यास काही प्रतिवाद नाही. पण माझ्या मते, यादव इथे म्हणतायत की "निवडणूकीच्या दरम्यान X२ गुणोत्तर देणार अशी दवंडी पिटवली आणि सरकारात आल्यावर मात्र X१ चे प्रतिज्ञापत्र दिले", हा विश्वासघात झाला. (हेच "टोलमुक्त महाराष्ट्र" बद्दलपण, पण ते इथे अवांतर ) बाकी तुम्ही चलाखी वगैरे म्हणताय ते तेवढे मान्य नाही. खूप पूर्वीपासून यादव यांना पाहिल्यास लक्षात येते की कमीत कमी जे मांडत आहेत त्याचे क्रॉस-वेरिफिकेशन करता येते. त्यांना इमेल केल्यास मुद्देसूद उत्तरे येतात की जी पडताळून पाहता येतात (या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आपचे किंवा त्यांचे समर्थक असण्याची गरज भासत नाही, हे आवडलं). इतर लोकानुनयी विचारवंतांच्यापेक्षा यादवांची मते जास्त सुस्पष्ट असल्याने त्यांच्याबद्द्ल तसा आदर आहे. इथे त्यांनी फक्त हरियानाचे मुद्दे मांडून "माननीय कॅबिनेट मंत्री" यांना ठाऊक नाही काय ? हे आवडले नाहीच. कारण मला खरंच उत्तरे हवी असतील तर या फोरम पेक्षा इतर मार्ग आहेतच की. इथे ते फक्त त्याच्या विवादकौशल्याचा वापर करून समोरच्यास अडचणीत आणण्यासाठी "त्यांना माहित असलेल्या" पण "वस्तुनिष्ठ" मुद्द्यांचा वापर करतायत असे वाटले. शरद पवार किंवा मोदी असल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी हवेत खरंतर. :)

In reply to by हाडक्या

मला वाटतं की या क्लिपबाबतीत मी माझा मुख्य मुद्दा परत स्पष्ट करायची गरज वाटते. तर... या जगात असत्य सरळ सरळ फार कमी वेळा बोलले जाते. कारण ते लगेच पकडले जाते. बहुतेक वेळा अर्धसत्य बोलून आपला मतलब साधला जातो. असे करणारे लोक जास्त धोकादायक आणि अविश्वासू असतात. शिवाय चेहरा गंभीर ठेऊन अर्धसत्य हेच पूर्ण सत्य असल्याचे ठासून सांगणारे अत्यंत धोकादायक असतात, ते केव्हा कोणाचा गळा केसाने कापतील हे सांगणे अशक्य असते. ते कोणाचाही (अगदी त्यांचा समर्थक गैरसोईचा झाला तर त्याचाही) केव्हा कसा सफाईने खातमा करतील हे कळणे मोठे कठीण असते. दुर्दैवाने अश्या चलाखीचे भारतीय लोक हुशारी / राजकारण समजून मोठे कौतूक करतात. आजवर तशीच चलाखी त्यांच्यावरच वापरून त्यांच्या कमरेचे काढून घेतले जात आहे याचे भान त्यांना नाही. उद्धटपणा मला अजिबात आवडत नाही. तरीही, एकवेळ उर्मट पण प्रामाणिक माणूस परवडला. पण शांतपणे / प्रेमळपणे अर्धसत्य सांगणार्‍यापासून मी फार फार सावध राहतो." आता त्या क्लिपबद्दल थोडे... त्या डिबेटमध्ये रविशंकर यांच्या पदाशी तडक संबंध नसलेले, त्याबाबत खोलवर माहिती नसणार याची बर्‍यापैकी खात्री असणारे तीनचार मुद्दे यादव यांनी मांडले. १. डिबेटच्या नॉर्म्सच्या दृष्टीने हे गैर आहे, हे यादवांसारख्या कसलेल्या डीबेटरला माहीत नव्हते हे शक्य नाही. असे मुद्दे मांडायचे असल्यास अगोदर तसे सर्व संबंधीतांना सांगणे आवश्यक असते. कारण मगच सर्वजण आपले पुरावे बरोबर आणून खर-खोटे सिद्ध करू शकतात. हे मत रविशंकर यांनी मांडल्याचे क्लिपमध्ये आहेच आणि त्याचे यादव यांनी खंडनही केलेले नाही (कारण ते खंडन करू शकले नसते). २. त्या मुद्द्यांपैकी एक कसा चुकीचा आहे हे रविशंकर सांगू लागल्यावर यादवांनी तो मुद्दा मागे घेत खरी वस्तूस्थिती मान्य केली. यात यादवांनी मोठेपणा दाखविला नाही तर चोरी सापडल्यावर संभावितपणे आपली बाजू सांभाळली, हे कळले तर बरेच काही कळले. आता इतर मुद्देसुद्धा तसेच अर्धसत्ये असल्यास आश्चर्य वाटणार नाही ! वरच्या घटनेतून मी काय शिकलो ? पूर्ण सत्य पाहिले असता चुकीचा असलेला एक मुद्दा अर्धसत्याचा (म्हणजेच खोटेपणाचा) आधार घेत केवळ टीव्ही डिबेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी वापरणार्या... विशेषतः अश्या माणसाला की जो "मी प्रामाणिकपणापेक्षा जास्त प्रामाणिक आहे" अशी स्वतःची उघड जाहिरात करतो... माणसावर मी जपूनच विश्वास ठेवेन ! जो माणूस केवळ डिबेट जिंकण्यासाठी राष्ट्रीय टिव्ही चॅनलवर अर्धसत्य सांगू शकतो तर मग ऑफिसच्या दारामागे काय करू शकेल ? असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही... आणि मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना माझ्यामते विश्वासार्हता गमावतो ! असो, मला प्रत्येक गोष्टीचे (माणूस आणि त्याच्यामागचे वलय विसरून) कोण म्हणाला यापेक्षा जास्त तो "काय म्हणाला ?, का म्हणाला ? आणि कसे म्हणाला ?" यावरून मग मत बनवायची सवय आहे. कारण त्यामुळे आपण "बनण्याची" शक्यता कमी होते :) इतरांना इतर अनेक मार्ग बरोबर वाटू शकतात हे सुद्धा मान्य आहेच. असो. या बाबीवर इतकेच पुरे.

In reply to by पिंपातला उंदीर

आशु जोग 26/02/2015 - 10:15
रविशंकर प्रसादचे बोलणे ऐकून अतुल भातखळकर काकांची आठवण झाली. तेही काही उत्तर सुचलं नाही की तुम्हाला जनतेनी नाकारलेले आहे असे वाक्य ठोकून देतात.

@तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.>>> =))))) आत्मभ्रामक स्वार्थप्रपिडित आशुजोगबाबा, आपणास लवकरच "अकाली दीर्घजीवी मति-मंदत्व प्राप्त होणार आहे ".... असे सांगुन मी माझे ११ शब्द संपवतो. :-D हल्ली सर्वत्र, प्रचंड विनोदी लिहितायत ही मोदिसमर्थकं! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

हाडक्या 25/02/2015 - 16:47
मी पण ११ च शब्द ल्ह्यायला पायजे होते ब्वा.. वरती कळकळीने मोठ्ठे मोठ्ठे पर्तिसाद लिहले ते सगळे तशे वायाच गेले बघा. :)

बाळ सप्रे 25/02/2015 - 12:03
लोकसत्तेतला लेख जास्त सत्याच्या जवळ आहे असे वाटते.. बाकी
हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही
अशा विधानांनी खूप करमणूक झाली..

खटासि खट 28/02/2015 - 12:53
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण मत कशाच्या आधारे दिले याचे फॉर्म भरून दिलेले आहेत का ? बाकी ईकासाचं म्हणत असाल तर डान्सबार आणि गुटख्यावर बंदी घातल्यापास्नं गावागावचं इकासपुरूष लैच खवळलेलं हैत.

प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष व त्यास पर्याय म्हणून उभरते नवे प्रभारी नेतृत्वास जनता एक डाव संधी देते लोकसभेत मोदी विधानसभेत दिल्लीत आप ला जनतेने संधी दिली. मोदींच्या विजयात त्यांचे स्टार प्रचारक राहुल गांधींचा महत्वाचा हात आहे. मोदी व संघाच्या विचारसरणीचा मनापासून तिरस्कार करणारे सुद्धा राहुल चे भाषण विचार आचार पाहून मोदींच्या पक्षाला जनतेने मत दिले .लालू माया मुलायम ह्यांना जनता विटली आहे मात्र विधानसभेत जातीचे व स्थानिक मुद्यांचे राजकारण ह्या लोकांना फायद्याचे ठरते .

In reply to by निनाद मुक्काम …

खटासि खट 01/03/2015 - 23:50
अहो, तुम्हाला काहीच माहीती दिसत नाही. एका नमोरुग्णाने सांगितलं की केजरीवाल यांना नमोंनीच मदत केलीय दिल्लीत. नमोंचं कसं असतं की जो नडला त्याला ते विसरत नाहीत. केजरी पण नडले. मग नमो गाझी शहांना म्हणाले, इसे मेजॉरिटी से चुनके लायेंगे तो इसे पाच साल की सजा होगी । ४९ दिन तो कैसे भी निकालेगा, उसके बाद ये भागना चाहेगा, लेकीन मेजॉरीटी के कारण भाग नही सकेगा । फिर हरेक दिन उसे मेण्टल टॉर्चर होगा । इसे हम पांच साल के लिए यही सजा देंगे ।

In reply to by खटासि खट

आशु जोग 02/03/2015 - 00:24
ते बाकीचं शेपूट नका वाढवू लोक हो लोकसभेच्या निवडणूकीला मतदारांचा काय मूड होता तेवढेच मी मांडत होतो. बाकीच्या चर्चांचे आय पी एल मी सवडीने आणिनच :)

बाबा रे आशू, नरेंद्र व त्याचा पक्ष निवडून आला ह्याला एक कारण म्हणजे कॉन्ग्रेसचा कर्मदरिद्रीपणा व मौनी मनमोहन व त्यांचे भ्रष्ट सहकारी पक्ष. तो लोकसत्तेचा पत्रकार म्हणतो ते खरे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आशु जोग 23/02/2015 - 21:52
साहेब तुम्ही स्वतःच दोन विसंगत विधाने करताय... हेही खरे आणि तेही खरे... असे कसे बुवा !

हाडक्या 18/02/2015 - 17:30
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
बरं मग ? [ बादवे अगदी अति-अवांतर : "हे आणि असेच" मोदी आणि समर्थक निवडणुकीआधी बोलले असते तर जास्त बरं झालं असतं, नाही का ? उगी आपलं "देवालय से पहले शौचालय" अस्लं काहीबाही बोलत बसले आणि मग या असल्या अजाण पत्रकारांचा (आणि कदाचित अजाण मतदारांचापण) गोंधळ झाला बहुतेक.. तरी असोच. ] (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )

In reply to by हाडक्या

आशु जोग 18/02/2015 - 20:43
मतदारांनी मत कशासाठी दिले होते तेवढेच माझे सांगणे आहे. विकास की राजनिती कुणाला नाही समजत. तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले. हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते.

In reply to by आशु जोग

हाडक्या 18/02/2015 - 21:59
हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते.
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो आणि एकच विचारतो, "हिरवळ दाटे चोहिकडे" असे वातावरण बनत चालले होते तर मग काय आता भगवा पाऊस पडायला लागलाय काय ? मोदी निवडून आल्याने या बाबतीत असा काय बदल झालाय ? हिंदूंची प्रजनन क्षमता वाढलीय की अजून काही ? की मोदी सरकारने अशी कोणती पावले उचलली आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे ? तुम्हाला पण असे वाटते काय की हिंदूनी धर्मकर्तव्य म्हणून चार-चार मुलं जन्माला घालावीत ? (कोणी किती मुलांना जन्म द्यावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहेच तसा). क्लिंटन वगैरे सारखे विचार करणारे लोक जे समर्थन देतात (आणि आमच्यासारखे लोक काही इतर मुद्द्यावर विश्वास ठेवून देतात) ते असे नतदृष्ट लोक विपर्यास करून वापरतात म्हणून जास्त चीड येते आणि ही जर असल्या मते झेलावी लागणार असतील तर परत भाजपला मत आणि समर्थन देणे होणार नाही. विकासापेक्षा पण आम्ही दिलेल्या बहुमताचा विपर्यास नक्कीच विश्वास-घात असेल. राहता राहिला विषय हिंदुंच्या अस्तित्वाचा. तर त्यांना काही इतरांकडून धोका नाही लगेच. सध्या तुम्ही मराठी संस्कृतीची काळजी करायचे पहा, ती डोळ्यादेखत संपायच्या मार्गावर आहे (उपरोध आहे, समजावा म्हणून आधीच सांगतोय). देशाची काळजी असेल तर असली निरुपयोगी विद्वेषी मते पसरवून मोदींच्या मार्गात अडथळे आणायची जरी कामे नाही केली तरी मोठीच मदत होईल हो.
तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले.
अपनी अकल लगाओ भौ. ते हरले (किंवा त्यांचे सरकार नाही आले) म्हणून उगी कायपण निष्कर्ष काढू नका (परत एकदा, "तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो). इत्यलम. तुमच्याशी अजून काही चर्चा करण्यात काही हशील नसणार हे स्पष्ट आहे. कारण तुमची मते दगडासारखी ठाम असणार आणि तुम्ही तीच तीच (अगदी वैदीक विमानांपासून गोडश्यांपर्यंत आणि हो नेहरु-खांग्रेसी इतिहास वगैरे वगैरे) आता घासून गुळगुळीत झालेली विधाने करण्यापूर्वीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्याकडून इथेच थांबतो. (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )

In reply to by हाडक्या

काळा पहाड 19/02/2015 - 13:56
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो
सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला
हा प्रश्न विचारला नसला तरी तुम्हाला तोच अध्यारूत आहे हे उघड आहे. तेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न वैयक्तीक होईल म्हणून विचारायचा नाही हाच दांभिकपणा आहे. तुमच्या स्वतःच्या दांभिकपणाची चीड येते की नाही?

आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे. :)) हा धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर कुठेही विकासाला मारकच असतो हो! (लोकसत्तातल्या लेखातल्या मुद्द्यांशी सहमत असणारी)

आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे. *lol* *LOL* :-)) :))

मृत्युन्जय 18/02/2015 - 19:49
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. माफ करा पण याएवढे बिनडोक विधान मी आजवर वाचलेले नाही. हिंदुत्वाचा आणि विकासाचा संबंधच काय? सगळे विकसित देश काय हिंदु आहेत काय? स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन, जपान हे सगळे हिंदु देश आहेत का? की त्यांनी हिंदुत्व अंगिकारले आहे? आणि बाँबस्फोट काय मोदी आलेत म्हणुन थांबलेत का? तिथे सीमेवेर मध्यंतरी इतका प्रचंड गोळीबार चालु होता त्याचे काय? उगा काहितरी काड्या लावायच्या आणि गंमत बघत बसायचे असे चालु आहे. बरे भारतात तर हिंदुत्व ठासुन भरले आहे ना? मग कुठे गेला भारताचा विकास? आणी हिंदुत्व दुबई मधुन पण हद्दपार आहे. मग कसा झाला त्यांचा विकास?

In reply to by मृत्युन्जय

अर्धवटराव 18/02/2015 - 21:21
ठाकरे बंधू कितीही आणि काहिही कोकलले तरी त्यांच्याकडुन विकास अशक्य आहे हे जनता जाणते, म्हणुन त्यांचं कार्ड एका मर्यादेपलिकडे चालत नाहि. काँग्रेसने आपला पराजय स्वतः ओढावुन घेतला. हिंदुत्व आणि विकासाचा काहि डायरेक्ट संबंध असता तर आज वाराणसी सर्वात विकसीत शहर असायला हवे होते. आणि मोदि जिंकले कारण अगेन्स्ट ऑल ऑड्स हा माणुस राष्ट्रगाडा चालवु शकेल असा जनतेला विश्वास वाटला....सगळं कसं विस्कळीत आहे...तरिही कनेक्टेड :)

In reply to by मृत्युन्जय

नया है वह 19/02/2015 - 15:07
प्रगत देश तसे आहेत कारण त्यांनी त्यांची धार्मीक, प्रादेशीक, भाषीक अस्मिता सोडुन दिली नाही.

In reply to by मृत्युन्जय

विजुभाऊ 26/02/2015 - 13:37
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
या इतके इनोदी वाक्य गेल्या दहा हज्जार वर्षात लिहीले गेले नसेल दुबई , रीयाध ,आबुधाबी ,जेद्दाह , बंदार सेरी बगवान ( ब्रूनेई ) , मक्का ही शहरे कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी नाहीत. मुस्लीम बहूल किंबहुना पूर्णपणे मुस्लीम राष्ट्रातील शहरे आहेत. यांचा विकास कसा झाला हो. तिथे कुठे हिंदुत्व आले. पंढरपूर , जेजुरी , वाराणसी , प्रयाग, मथुरा , अयोध्या ही तर हिंदुंची तीर्थ क्षेत्रे. तुमच्या मते या शहरांचा संपूर्ण विकास व्हायला हवा होता. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती.

In reply to by विजुभाऊ

@. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती. >>> ब्बास! पुरावा दिलात ना तुम्ही? आता हे योग्य जागी पाय लाऊन पळुन जाणार बघा! समांतर:- मागे एका राजकीय सभेत एका कथित हिंदुत्ववाद्याला "पाठशाळां मधे सर्व हिंन्दु ना प्रवेश देण्याची सख्ती करण्याचं आंदोलन करा" ... (जे हिन्दू एकिकरणाचा एक भाग आहे)असं नुसतं सांगितलं. तर अत्यंत मुर्दाड पणे आणि उन्मत्त पणे माला न्याहाळत नुसतं "हुं!" असं म्हणाला.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 26/02/2015 - 15:15
अच्छा म्हणजे सगळं काही गुर्जींनीच करायच काय ? आणि त्यांनी फक्त पाठशाळा काढून काय होणारे ? जे सध्या पाठशाळा चालवतात त्यांनी सर्वांना प्रवेश देणे किमान मान्य करावे, जे मंदिरांचे व्यवस्थापन पाहतात त्यांनी सर्वच इच्छूकांना पौरोहित्यास मान्यता द्यावी. तर त्याला काही अर्थ.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 26/02/2015 - 18:05
आणि त्यांना समाजाने स्वीकारण्याचे काय ? म्हणजे असे की गुर्जींनी नवे गुर्जी जरी तयार केले तरी समाजाने त्यांना "गुर्जी" म्हणून स्वीकारले पण पाहिजे ना. जर समाज यासाठी तयार झाला तर गुर्जी आपोआप (आधीच असलेल्या पाठशाळांतून) तयार होतील अशी आशा, त्यासाठी आपल्या गुर्जींनी नवी पाठशाळा काढायची गरज पडणार नाही मग. :)

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 26/02/2015 - 18:14
मिपाकर आणि बाकी संस्थळे काय फक्त बँडविड्थ वाया घालवायला आहे का? सगळ्या संस्थळांवर जातीव्यवस्था नको असे लिहिणारे कमीत कमी १००० लोकं तरी असतील...गुर्जींनी पाठशाळा काढली तर सुरवातीला कदाचित शिष्यगण कमी असताना या १००० लोकांनी फक्त गुर्जींच्या हाताखाली तयार झालेल्या आणि "फक्त जन्माने ब्राम्हण नसणार्या ब्राम्हण गुर्जींना" वेगवेगळ्या पुजेअर्चेंसाठी बोलावले तर त्यांचे बघून आणखी १००० नाही तरी कदाचित ५० लोकंतरी बदलतील आणि वरचा पर्याय जर प्रॅक्टिकल वाटत नसेल तर कठिण आहे या देशाचे

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 27/02/2015 - 16:24
टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते. उदा. म्हणून सांगतो, बाकी आमच्या एका मित्राने सत्यशोधक पध्दतीने लग्न केले (नो ब्राम्हण, नो रितिरिवाज वगैरे) तर त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाही असे म्हणते असते. लग्नानंतर दोन-एक महिन्यात त्याच्या गाडीला अपघात झाला तर ते "अशा" पद्धतीने लग्न केल्यामुळेच असे त्याच्या आईला सांगत होते. माऊली "एका प्रॉपर ब्राम्हणाकडून सत्यनारायण तरी करू" म्हणून त्याच्यामागे लागली होती पुरे एक वर्ष (त्याने घातला नाही ती वेगळी गोष्ट). असो. तुझे म्हणणे पटतेय पण तरीही त्यातल्या मर्यादा आणि अडथळे मांडतोय इतकंच.

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 27/02/2015 - 16:40
फक्त गुर्जींकडून अपेक्षा नैच...मी फक्त १ पर्याय सुचवला बाकी अपघात फक्त आणि फक्त चालवणार्याच्या चुकीमुळे होतात असे माझे सपश्ट मत आहे आणि भावकी म्हणाल तर अश्या बाबतीत सरळ फाट्यावर मारावे एखादी चांगली गोष्ट घडली तर म्हणणार आहेत का की सत्यशोधक पध्दतीने लग्न केले म्हणूनच झाले देव भक्तीभावाचा भुकेला असतो...पूजा कशी करावी हे मर्त्य माणसानेच ठरवलेले आहे नाहीतर तिकिट काढून दर्शनाच्या स्पेशल रांगा लागल्याच नसत्या....हेच मला माहित...आणि देव दगडात किंवा मूर्तीत नसतो...त्यामुळे बाकी चर्चेसाठी माझा पास

In reply to by आशु जोग

@
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या
>>> जोगबाबा...,काहिही वाटत नसेल नै...अश्या कॉमेंट द्यायला??? खरच. तुमच्यासारख्यांमुळेच तर या देशाला हिंदुत्वाची भव्य आणि भली पहाट दिसणार आहे एक दिवस. __/\__

In reply to by आशु जोग

हाडक्या 02/03/2015 - 05:26
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या
जोग भौ.. आम्ही तुम्हाला काही अवघड वाटणारे प्रतिसाद दिले (ज्यांची तुम्ही उत्तरेपण देऊ शकला नाहीत, पण ते असो) तर तुम्ही आम्हाला जोखायला निघालात.? अरेरे. आणि या प्रतिसादातले ध्वनित अर्थ पाहून तर तुमची अजूनच शरम वाटतेय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण. आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण. तुम्ही उगी आमच्या नामाभिधानावरून आणि (इथे उदाहरणार्थ समोर आलेल्या) मित्रांवरून आम्हाला judge करु धजू नका. (जाती-पातीची प्रचंड घृणा असलेला हाडक्या) *nea* असो, किमान गुर्जींनी प्रतिक्रिया दिली आहेच त्यामुळे त्याबद्दल काहीही जास्त बोलत नाही.
अहो पण त्याला तेच सांगायचंय आणि त्यांच्या मित्राचे पाव्हणे असतील ज्यांच काही म्हणणं असेल
तुम्ही आम्हाला "अरे तुरे" करायला आपली ओळख नाही त्यामुळे नाव "हाडक्या" घेतले (अगदी "देवेंद्र फडणवीस" घेतले असते तर तुम्ही काही नमस्कार घातला असता जणु) म्हणून तुम्ही माझ्याशी सौजन्य सोडून बोलायची गरज नाही. मुद्द्याशी गाठ घाला आणि "काय" बोलतोय यावर आणि यावर बोला, "कोण" बोलतोय त्यावरुन बोलू नका.

In reply to by हाडक्या

आशु जोग 02/03/2015 - 11:01
त्यांच्या मित्राचे पाव्हणे अरे तुरे कुठाय त्याला तेच सांगायचंय यामुळे फार दुखावला असाल तर त्यांना तेच सांगायचंय असं म्हणेन म्हणजे तेवढ्याच एका खुंटीला झोके घेत बसायला नको.

In reply to by हाडक्या

आशु जोग 02/03/2015 - 11:09
आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण.
जरा हेही पहा

In reply to by आशु जोग

हाडक्या 02/03/2015 - 15:47
टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
अहो, आम्ही मित्रांच्यात आणि इतर कोणातही कसल्याच कॅटेगर्‍या करत नाही ( तुम्ही मात्र (तुमच्या तथाकथित हिदुत्वाच्या) आडपडद्याने जातिविषयक, धर्मविषयक बरेच काही बोलला आहात आधीच). हे तुम्ही सुरु केलेत, आणि प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगितले वर कित्ती कित्ती तो मानभावीपणाचा आव.. आणि आम्ही तुमच्या संज्ञेतलेदेखील "पुढारलेले" आहोत असा कोणताही दावा केलेला नाही (त्याचा तुमच्याबाबतीत व्यत्यास करावा की काय असा विचार करतोय, पण असोच) उगी काहीही अवांतर बोलून विषय भरकटवणे (की स्वतःच्या धाग्याला ट्यार्पी देणे) हाच तुमचा उद्देश दिसतोय त्यामुळे इथून पुढे आमचा पास. बादवे त्या दारुवरच्या धाग्यातला सोत्रिंचा प्रतिसाद (आणि इतरपण दारुबद्दलचे धागे आहेत लचे, तुमचे मिपा-वय पाहता तुम्हाला माहित असेलच) तुम्ही वाचला नसेलच, कारण तुमच्या सोईचे वाचून बाकीचे गाळणे हाच तुमची पद्धत दिसतेय. असो, दारुवर आता इथे तुम्हाला चर्चा अपेक्षित दिसतेय (स्वगत : कित्ती तो शतकाचा अट्टाहास? काही झाले तरी वधु-वर सोडा, या धाग्याचे काश्मीरदेखील होत नाही हो इथे), तिकडे पुरेशी चर्चा झाल्याने आणि त्यानेही तुमच्या मनात कमीत कमी किमान सहिष्णुता ही निर्माण न होऊ शकल्याने अजून चर्चा निरर्थक आहे. चर्चा अशांशी होते जे विचार मांडतात, दुसर्‍याने मांडलेले विचार विचारात घेतात (वरती विकासभौंचे प्रतिसाद पहा त्यासाठी), तुम्ही विचार मांडण्यात अथवा विचारात घेण्यात काडीचे इच्छूक नाही आहात असे दिसतेय वरून सवंग धागा-प्रसिद्धीसाठी अवांतरावर अवांतरे करताय. त्यामुळे आता याही तुमच्या नवीन उपचर्चा विषयावर आमचा पास. आत्मुबुवांच्या इथल्या प्रतिक्रियांशी सहमती दर्शवून तुम्हाला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा.. :)

In reply to by हाडक्या

पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते.
+++१११ मी केलेला प्रयत्न अत्यंत छोटा आणि अल्पकाळासाठिचा होता. शिवाय मी पाठशाळा उघडू शकेन..असं कोणत्याच स्वरुपाचं बळ माझ्याकडे नाही. कुणि मदत केली..तरी वर हाडक्या म्हणतो ..., तसं असल्या पुरोहितांना समाज किती स्विकारेल ही शंका आहेच. अर्थात स्विकारेलंही..पण वेळ बराच लागेल. दुसरे असे,की आमच्या भटजींपैकी अनेकांना स्पर्धेचं आकर्षण वाटण्या ऐवजी भय वाटतं. गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ? असा व्यावसायिक विचारंही अनेक जण करतात. पण यामुळे विषमेतेच्या मार्गातला एक अडथळा दूर होइल.याच्याशी त्यांना काहिही घेणं देणं नसतं. सगळे धंदाच करायला उतरलेले असल्यामुळे, शालेय विद्यार्थ्यांना सोडणार्‍या रिक्षावाल्यांप्रमाणे...,ते ही नविन येणार्‍या (धंदा खाणार्‍या) स्कूलबस/व्हॅन सारख्या पर्यायांना भितात/जळतात..इत्यादी सर्व काहि. आणि सगळ्यात जास्त राग असतो,तो मोनोपॉली गेल्याचा! भैय्ये इस्त्रीच्या धंद्यात पडले,अधिक नम्र आणि प्रामाणिक सेवा देऊ लागले..मग आपल्या माजोरड्या इस्त्रीवाल्यांचं पित्त खवळलं. पूर्वी गिर्‍हाइक म्हणजे अत्यंत भि*&^#@ गोष्ट होती..आता स्पर्धा वाढल्यामुळे..त्यांना हवी-ती सर्व्हिस द्यायची वेळ आली. आपलं माजोरिपणा करायचे हक्काचे दिवस संपले...ही जशी खंत त्यांना सतावते आहे...तसलच भय आमच्याही लोकांना वाटतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आशु जोग 01/03/2015 - 00:16
आता हा गुर्जी विषय चालू झालाच आहे तर त्यावर...
बरेच तरुण गुर्जी लोक बिनधास्त कानाला मोबाइल लावून गाडी चालवतात. या मर्त्य मानवाच्या जगातले कोणतेच नियम त्यांना लागू होत नाहीत .

गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ?

त्यामुळे बरेच गुर्जी लोक प्रचंड स्पीडमधे गाड्या चालवतात. जणू पटकन पोचलं नाही तर गेलेल्या माणसाचा पुनर्जन्मच होइल आणि धंदा हातचा जाइल

In reply to by आशु जोग

व्वाह! बिनडोक निरर्थक कयाच्या काय विषयांतरही येतं की तुम्हाला! आता मात्र खात्रीच पटली... अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालच्च आहे तुम्हास जोगाबाबा! =))

विकास 18/02/2015 - 21:32
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. याचाच व्यत्यास (अर्थात converse) हा दिल्ली निवडणुकांच्या संदर्भात काय होऊ शकतो?
----------
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार? बरं, तुम्ही म्हणता तसे पत्रकारांनी तरूणांमधे फिरायला हवे, हे खरेच. पण नक्की कुठल्या विचारसरणीच्या? त्या लेखात परत त्यांच्या मोदींच्या कोटावरचे भाष्य आलेले आहे ते मला पटले नाही कारण तो लेख लिहून होई पर्यंत, टाईम्सने चुकीची बातमी दिली म्हणून माफी पण देऊन झाली होती आणि मोदींनी, ते मुख्यमंत्री असल्यापासून लावलेल्या सवयीनुसार लिलाव करणे पण जाहीर केले होते. असल्या फुटकळ गोष्टींनी मतदार मते कशी देयची ते ठरवत नाहीत. "प्राणीमात्र झाले दु:खी पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे वोळखी धरीनात कोणी..." या अशा गांजलेल्या अवस्थेत भारतातील बराचसा समाज होता आणि अजूनही आहे. मोदींच्या नऊ महीन्याच्या कारकिर्दीत एकदम बदल शक्य नाहीत हे ते जाणून आहे. पण त्याला मोदींकडून आशा होती आणि अजूनही आहे. तीच गोष्ट स्थानिक स्तरावर दिल्लीमधे झालेली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक होती त्यामुळे सामान्यांना केजरीवाल यांच्या मोफत आश्वासनाकडून अधिक तात्काळ लाभ होण्याची आशा आहे. थोडक्यात मोदी असोत अथवा केजरीवाल, मते ही प्रस्थापित यंत्रणेतील, राजकीय परीस्थितीतील बदलास दिली गेली आहेत तसेच ती सामान्यांपर्यंत पोहचू शकेल असा काही प्रत्यक्ष फायदा होईल अशा अपेक्षेने दिली आहेत. आज मोदी, अनेक गोष्टीत मुलभूत बदल करत आहेत असे दिसते आहे (उ.दा. ब्रिटीशांच्या काळातले जवळपास १७०० जुनाट कायदे मोडीत काढणे, सरकारी कामाला शिस्त लावणे, मेक इन इंडीया आव्हानातून कारखाने तयार करणे आणि त्यातून रोजगार तवगैरे...) पण त्यातून प्रत्यक्ष फायदा होण्यास वेळ लागणार. तेच काही अर्थी आपचे पण होऊ शकेल... त्यामुळे दोघांनाही त्यांच्या त्यांच्या मतदारांना आनंदी ठेवण्यासाठी "deliverables" चा विचार करावा लागेल, नाहीतर आज मोदींना त्यांची "दिल्ली" मिळाली, उद्या तीच अवस्था केजरीवालांची देखील होईल. असो.

In reply to by विकास

हाडक्या 18/02/2015 - 22:19
+१ विकास भौ.. त्याचबरोबर, कोणी मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. असा बहुमताचा अर्थ काढू पहात असेल तर त्याला तीव्र आक्षेप. सगळ्यांना अगदी भाजपच्या कट्टर समर्थकांना देखील ही जाणीव असेल की हिंदूत्वाच्या मुद्यावर मते मिळालेली नाहीत तेव्हा कोणी तसा अर्थ काढून स्वतःचे अजेंडे रेटू पहात असेल तर त्याला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलाच पाहिजे (त्यासाठी केजरिवाल मध्ये आणायची गरजही नाही).
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार?
मान्य. पण तो या निवडणूकीचा मुद्दा होता का ? नाही. मग आता कोणी असा दावा का करावा ? ही शुद्ध फसवणूक झाली. वरुन जर कोणी हसत बसणार असेल "कसे फसवले" म्हणून तर त्यांनी लक्षात ठेवावे ही काही शेवटची निवडणूक नाही. मला वाटते असल्या दांभिकतेमुळेच नाकर्ते असले तरी काँग्रेससारख्या पक्षांना परत परत यायची संधी मिळते. भाजपला उजवा पक्ष म्हणताना त्यांची ही बाजू नेहमीच त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणते असं वाटतं.

हिंदुत्व या मुद्यावर भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकला नसुन केवळ आणि केवळ विकास या मुद्यावर जिंकला आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसचा 'विकास' हा एकच मुद्दा राहीला होता तर भाजपा राम मंदीर, हिंदुत्व यासारखे पत्ते टाकत होती. यातला विनोदाचा भाग म्हणजे दोन्ही पक्ष आपाआपले मुद्दे प्रत्यक्षात पुर्ण करु शकले नाही. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुर्णपणे 'विकास' हा एकच मुद्दा लावुन धरला. त्यामुळे कदाचित विकासाचा मुद्दा बोलणा-या भाजपाला एखादी विकासाची संधी द्यावी अशी भावना मतदारांत निर्माण झाली असावी. काराण मागची १० वर्षे काँग्रेस ने देशाचा केलेला विकास(?) मतदार जनतेने अनुभवला होता. शेवटी अर्थातच प्रबळ नेतृत्वाचा अभाव हे सुद्धा कॉंग्रेसच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

आशु जोग 20/02/2015 - 16:14
भाजपाच्या प्रचारात काय बोललं जात होतं यापेक्षा मतदार मोदींकडे कोणत्या नजरेने आणि अपेक्षेने पाहत होता ते पहा. गेली १० वर्षे विरोधकांनी मोदींची तशी प्रतिमा केली होती. त्यामुळे हा मनुष्य अरेला कारे करेल, योग्य तिथे स्क्रू पिळेल, अडवेल त्याला नडेल हा विश्वास होता. मोदी आले की ९८ % हिंदूत्त्व अबोलपणे येतच. बाकी भाषणात येतो तो २ % विकास.

In reply to by आशु जोग

विकास 20/02/2015 - 18:04
वास्तवात.. ९८% हिंदूत्व आणि २% विकास केला तर त्यात आपण सुखान राहू शकू का? आरे ला कारे करण्याची नक्कीच गरज आहे. आणि कणखर नेतृत्व तर कायमच महत्वाचे आहे. हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे. पण यातील काही विकासाविना लोकशाहीत खपणार नाही... म्हणूनच सबका साथ सबका विकास हे आचरणात आणले नाही तर कुणालाच चालणार नाही आणि कुणाचेच चालणार नाही - तशी घोषणा करणार्‍या मोदींचे पण चालणार नाही आणि तो अर्थ असलेले पण दुसरे काही बोलणार्‍या काँग्रेस, आप अथवा अजून कोणी गोम्या-सोम्या नेतृत्वाचे पण चालणार नाही... तरी देखील मोदींना आणि दिल्लीत नव्याने आलेल्या केजरीवालांना वेळ देणे महत्वाचे आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

विकास 21/02/2015 - 04:03
जे कोणी "आरे" करतील त्यांच्याशी! :) उदा. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहशतवादी, भारताच्या हितसंबंधात अडचण आणणारे वगैरे... कोणिही. (आत्ताचे लेटेश्ट उदाहरण म्हणजे श्रीलंका निवडणुका आणि आत्ता श्रीलंकेबरोबर केला गेलेला अणुकरार). असो.

In reply to by विकास

ऋषिकेश 26/02/2015 - 16:02
आरेला कारे म्हणताना तुम्ही हवा तो अर्थ काढा.. आशु तै ना असा अर्थ नक्कीच अभिप्रेत नव्हता. त्यामुळे तुमची सहमती बघुन उंचावलेल्या भिवया वरील प्रतिसादाने किंचित बसल्या तरी
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे.
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 26/02/2015 - 18:09
पाहिजे तो अर्थ काढला की दु:ख वाटायचेच! नुआन्स हा प्रकार फक्त आयव्हरी टावरातील विचारजंतांपुरताच राखीव ठेवायचा असतो ही ढोंगी शिकवण मिळाल्यावर दुसरे काय होणार?

In reply to by ऋषिकेश

विकास 26/02/2015 - 19:39
हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच! अहो पण परत त्यातून मला अभिप्रेत असलेला अर्थ हा सावरकरांचा आहे, ज्यांनी ती टर्म "कॉईन" केली... आता अनेकांना हिंदूत्वच काय पण राष्ट्रीयत्वपण मान्य नसते. पण तो वेगळा चालू रहाणारा वाद आहे. त्यात आपण "आरे ला कारे" करायला नको. ;)

प्रदीप 19/02/2015 - 10:28
balderdash noun 1. senseless, stupid, or exaggerated talk or writing; nonsense. 2. Obsolete. a muddled mixture of liquors. हा लेख वाचून सदर शब्द अगदी अनाहूतपणे आठवला!

In reply to by प्रदीप

विटेकर 19/02/2015 - 10:56
वा!! आपल्या विरोधी मत असेल तर सेन्स्लेस ? एकदा सेन्स्लेस म्हंटले की खंडन करण्याची जबाबदारी येत नाही !

विटेकर 19/02/2015 - 10:38
विकास म्हणजे काय ? ते नीट माहीत नसल्याने वाराणसी ... विकास असे कै च्या कै संबंध जोडले जातात. चकाचक रस्ते आणि पॉश मॉल्स ही विकासाची व्याख्या असेल तर सॉरी .. आपण एका पातळीवरुन विचार करत नाही असे म्हणावे लागेल. हिन्दुत्व आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! कोणी सत्यदेव म्हणते कोणी सत्यनारायण , इतकाच फरक! इतके परखड्पणाने नव्हे पण देशातील तरुणाईला हे ही हवे होते आणि सहिष्णु भारतीय ( पुन्हा हिन्दू म्हणत नाही , दोन्हीचा अर्थ एकच ! ) असल्याने त्याला हिन्दुत्व हा शब्द स्वीकारण्याऐवजी " विकास" शब्द स्वीकारला इतकेच ! ( खोण्ग्रेसनी आपल्या लोकांचे इतके ब्रेन वॉशिन्ग करुन ठेवले आहे की लोक स्वतः ला हिन्दू म्हणून घेताना लाजतात ) इत्यलम !

मदनबाण 19/02/2015 - 15:31
बजेट नंतर अच्छे दिन येणार आणि "विकास" होईल का ते पाहणे रोचक ठरणार आहे ! महाराष्ट्राचे मात्र बुरे दिन सुरु होणार आहेत ! उपनगरवासीयांची वीज महागणार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

खटासि खट 21/02/2015 - 07:41
श्री.कुबेर गुजराथी यांचे ज्येष्ठ सुपूत्र चि. विकास आणि श्री शब्दप्रभू मराठे यांची एकमेव सुकन्या चि. सौ. कां. अस्मिता यांचा विवाह १ मे रोजी, संपन्न करण्याचे ठरवले आहे. आपण या विवाहास उपस्थित राहून वधूवरास शुभार्शिवाद देण्याचे करावेत ही णम्र विनंती.

माहितगार 23/02/2015 - 10:39
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो.
तुम्ही ज्या देशात राहता तेथील संस्कृतीशी मिळून मिसळून राहण्याचे, तेथील स्थानीक संस्कृतीचा आदर करण्याचे महत्व आहे ते मी मुळीच नाकारत नाही. कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. आज आफ्रिका, युरोप, आमेरीका, ऑस्ट्रेलीआ सिंगापोर मलेशीया इंडोनेशीया, फिजी, मयन्मार, अशा अनेक खंड आणि देशातून मूळचे भारतीय वंशाचे लोक पिढ्यान पिढ्या राहतात ते आता तेथील नागरीक आहेत. हिंदू परंपरा वेश्भूषा सांभाळून त्यांच्या स्वतःच्या देशावरच प्रेम करतात. त्या देशातील स्थानिक बहुसंख्यकांनी केवळ कुणी भारतीय वेषभूषा करते परंपरा पाळते म्हणून त्यांना देशद्रोही समजून वंशवादी वागणूक द्यावी हे योग्य होईल का ? अधून मधून इतर देशात भारतीय वंशाच्या नागरीकांना वंशवादाचा सामना करावा लागल्याच्या बातम्या येतात त्यांचाच कित्ता आपण भारतात गिरवणे कित्पत उचीत आहे ?अलिकडे आमेरीकेत सुरेशभाई पटेल नावाच्या माणसावर हुलीया पाहून तेथील पोलिसांनी जखमी केले हे आदर्श आहे का ? भारतात नेपाळी आणि नैऋत्य भारतातील भारतीय नागरीकांना हुलीया आणि धर्म पाहून वेगळेपणाची वागणूक देणे योग्य होईल का ? गुन्ह्याबद्दल कायदे करा, कायदे मोडणार्‍यांना जरूर शासन करा. जे इमाने इतबारे कष्ट करून खातात त्यांच्या हुलीयावरून नाहक संशय हि परस्पर अनावश्यक अविश्वास निर्माणकरणारी भूमीका म्हणून धागाकर्त्याने आपली भूमीका पुन्हा एकदा तपासून पहावी असे वाटते.

In reply to by माहितगार

आशु जोग 23/02/2015 - 14:34
कष्ट करून जगणार्‍यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. तुम्ही अजून कष्ट करणार्‍यांपर्यंतच आहात हे पाहून गम्मत वाटली. मोहम्मद बिन कासिम येऊन गेला हे माहीत नाही का तुम्हाला

वाद विवाद करताना कायम आक्रमक आणि जोरजोरात बोलल पाहिजे असा एक विनाकारण गैरसमज आहे . या गैरसमजाला छेद देणाऱ्या काही अपवादापैकी एक म्हणजे योगेंद्र यादव . खाली एक क्लीप देत आहे . थोडी मोठी आहे . साधारण २० मिनिटाची . ज्याना कमी वेळ असेल त्यांनी १० व्या मिनिटा पासून बघायला पण हरकत नाही . पण मी हि क्लीप सर्वांनी पहिल्यापासून बघावी अशी जोरदार शिफारस करेन . याचे मुख्य कारण म्हणजे चर्चेत सहभागी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या argument बघितल्यावर सत्तेचा दर्प , अहंकार कसा असतो हे वारंवार जाणवत . दुसर म्हणजे केंद्रीय सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे पंजाब , राजस्थान , उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यातल्या हजारो शेतकर्यांना युरिया मिळत नाहीये आणि ज्याना मिळतोय तो हजारो रुपये मोजून . कुठल्याही शेतकऱ्यासाठी युरिया च महत्व काय असत हे वेगळ सांगण्याची गरज नाही . हा एक गंभीर प्रश्न आहे . पण माझ्यासारख्या आयवरि टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला याबद्दल काही माहित नाही याची लाज वाटली . दुसर म्हणजे मोदी सरकार ने आपल्या जाहीरनाम्यात एक वचन दिल होत . पण आता मोदी सरकार ने सर्वोच्च न्यायालयात आम्ही अस काही करणारच नाही अस शपथपत्र दिल आहे . ते काय आहे ते क्लिप बघितल्यावर कळेल . या सगळ्यावर योगेंद्र यादव जे अभिनिवेश विरहित , शांत argument देतो ते बघण्यासारख आहे . विशेषतः एका बाजूला रविशंकर प्रसाद जो आक्रस्ताळा आरडा ओरडा करतो त्या पार्श्वभूमीवर तर हे मुद्द्यावर आधारीत argument अजूनच उठून दिसत . या चर्चेत अशी एक वेळ येते की रवी शंकर प्रसाद चा दर्प उतरतो आणि एक तर तो उठेल किंवा रडायला लागेल अस वाटायला लागत . बघा हि क्लिप नक्की . बाकी अच्छे दिन वैगेरे बद्दल फारस काही बोलण्यासारखे आहे असे वाटत नाही https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=HPyOkBNwoSk#t=543

In reply to by पिंपातला उंदीर

सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. १. योगेंद्र यादव हे अनेक वर्षांपासून कसलेले व्यावसायीक टिव्ही प्रेझेंटर आहेत. चेहरा सरळ ठेऊन आणि आवाज ताब्यात ठेऊन दुसर्‍याला कसे चिडवावे या त्यांच्या व्यावसायीक शिक्षणाच्या भागात ते कसलेले तज्ञ आहेत हे त्यांनी अगोदर अनेक वर्षे वारंवार सिद्ध केलेले पाहिले आहे. याबाबतीत रविशंकर प्रसाद कमी पडले हे निर्विवाद. पण, मी बोलण्याच्या पद्धतीपेक्षा बोलण्यातील माहितीच्या खरेपणाला जास्त महत्व देतो. कारण देशाच्या भवितव्याच्या बाबतीत डिबेट जिंकण्यापेक्षा खरेपणाने जमिनीवरचे काम करणे जास्त मदत करते. २. जमीनीच्या किंमतीबद्दल योगेंद्र यादव यांनी वादाच्या पहिल्या भागात "कायद्यात X२ असे गुणोत्तर आहे आणि हरियाणा सरकारने कोर्टात त्याविरुद्ध X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट केले" असा स्पष्ट आरोप केला. पण नंतर "कायद्यात X१ ते X२ अशी तरतूद असून राज्य सरकारला त्यामधला नक्की आकडा ठरवायची मुभा आहे आणि हे कलम/सूट वापरून हरियाना सरकारने X१ किंमतीचे अ‍ॅफिडेविट कोर्टात केले" हे सत्य मान्य केले. माझ्या मते ही चलाखी झाली... किंवा सोप्या मराठीत "खोटे बोलणे" झाले. माझ्या अनुभवात सत्याने वागणारा अगदी आक्रस्ताळी माणुससुद्धा परवडला... पण शांतपणे, चेहरा मख्ख ठेऊन खोटे बोलणार्‍या (आणि म्हणून समोरच्या माणसाची सहजपणे दिशाभूल करु शकणार्‍या) माणसाइतका धोकादायक माणूस सापडणे कठीण. व्यवहारात अश्या माणसांपासून फार सावधगिरीने रहावे हे मी बोटेच नाही तर आख्खा हात पोळून घेऊन शिकलो आहे. असो. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 26/02/2015 - 15:31
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की माझा कोणत्याही पक्षाला / व्यक्तीला विनाशर्त (मिपाच्या भाषेत "बेशर्त") पाठींबा नसतो / नसेल... जे खरे वाटेल आणि व्यावहारीक आहे त्याला असतो. हे गृहितक स्प्ष्ट करून तुम्ही दिलेल्या क्लिपबद्दलची खालची मते आहेत. आम्ही पण हेच म्हणून सांगतो एक्का साहेब की तुम्ही जो अर्थ काढलाय तो बरोबरच आहे आणि तांत्रिकदृष्ट्या त्यास काही प्रतिवाद नाही. पण माझ्या मते, यादव इथे म्हणतायत की "निवडणूकीच्या दरम्यान X२ गुणोत्तर देणार अशी दवंडी पिटवली आणि सरकारात आल्यावर मात्र X१ चे प्रतिज्ञापत्र दिले", हा विश्वासघात झाला. (हेच "टोलमुक्त महाराष्ट्र" बद्दलपण, पण ते इथे अवांतर ) बाकी तुम्ही चलाखी वगैरे म्हणताय ते तेवढे मान्य नाही. खूप पूर्वीपासून यादव यांना पाहिल्यास लक्षात येते की कमीत कमी जे मांडत आहेत त्याचे क्रॉस-वेरिफिकेशन करता येते. त्यांना इमेल केल्यास मुद्देसूद उत्तरे येतात की जी पडताळून पाहता येतात (या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आपचे किंवा त्यांचे समर्थक असण्याची गरज भासत नाही, हे आवडलं). इतर लोकानुनयी विचारवंतांच्यापेक्षा यादवांची मते जास्त सुस्पष्ट असल्याने त्यांच्याबद्द्ल तसा आदर आहे. इथे त्यांनी फक्त हरियानाचे मुद्दे मांडून "माननीय कॅबिनेट मंत्री" यांना ठाऊक नाही काय ? हे आवडले नाहीच. कारण मला खरंच उत्तरे हवी असतील तर या फोरम पेक्षा इतर मार्ग आहेतच की. इथे ते फक्त त्याच्या विवादकौशल्याचा वापर करून समोरच्यास अडचणीत आणण्यासाठी "त्यांना माहित असलेल्या" पण "वस्तुनिष्ठ" मुद्द्यांचा वापर करतायत असे वाटले. शरद पवार किंवा मोदी असल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी हवेत खरंतर. :)

In reply to by हाडक्या

मला वाटतं की या क्लिपबाबतीत मी माझा मुख्य मुद्दा परत स्पष्ट करायची गरज वाटते. तर... या जगात असत्य सरळ सरळ फार कमी वेळा बोलले जाते. कारण ते लगेच पकडले जाते. बहुतेक वेळा अर्धसत्य बोलून आपला मतलब साधला जातो. असे करणारे लोक जास्त धोकादायक आणि अविश्वासू असतात. शिवाय चेहरा गंभीर ठेऊन अर्धसत्य हेच पूर्ण सत्य असल्याचे ठासून सांगणारे अत्यंत धोकादायक असतात, ते केव्हा कोणाचा गळा केसाने कापतील हे सांगणे अशक्य असते. ते कोणाचाही (अगदी त्यांचा समर्थक गैरसोईचा झाला तर त्याचाही) केव्हा कसा सफाईने खातमा करतील हे कळणे मोठे कठीण असते. दुर्दैवाने अश्या चलाखीचे भारतीय लोक हुशारी / राजकारण समजून मोठे कौतूक करतात. आजवर तशीच चलाखी त्यांच्यावरच वापरून त्यांच्या कमरेचे काढून घेतले जात आहे याचे भान त्यांना नाही. उद्धटपणा मला अजिबात आवडत नाही. तरीही, एकवेळ उर्मट पण प्रामाणिक माणूस परवडला. पण शांतपणे / प्रेमळपणे अर्धसत्य सांगणार्‍यापासून मी फार फार सावध राहतो." आता त्या क्लिपबद्दल थोडे... त्या डिबेटमध्ये रविशंकर यांच्या पदाशी तडक संबंध नसलेले, त्याबाबत खोलवर माहिती नसणार याची बर्‍यापैकी खात्री असणारे तीनचार मुद्दे यादव यांनी मांडले. १. डिबेटच्या नॉर्म्सच्या दृष्टीने हे गैर आहे, हे यादवांसारख्या कसलेल्या डीबेटरला माहीत नव्हते हे शक्य नाही. असे मुद्दे मांडायचे असल्यास अगोदर तसे सर्व संबंधीतांना सांगणे आवश्यक असते. कारण मगच सर्वजण आपले पुरावे बरोबर आणून खर-खोटे सिद्ध करू शकतात. हे मत रविशंकर यांनी मांडल्याचे क्लिपमध्ये आहेच आणि त्याचे यादव यांनी खंडनही केलेले नाही (कारण ते खंडन करू शकले नसते). २. त्या मुद्द्यांपैकी एक कसा चुकीचा आहे हे रविशंकर सांगू लागल्यावर यादवांनी तो मुद्दा मागे घेत खरी वस्तूस्थिती मान्य केली. यात यादवांनी मोठेपणा दाखविला नाही तर चोरी सापडल्यावर संभावितपणे आपली बाजू सांभाळली, हे कळले तर बरेच काही कळले. आता इतर मुद्देसुद्धा तसेच अर्धसत्ये असल्यास आश्चर्य वाटणार नाही ! वरच्या घटनेतून मी काय शिकलो ? पूर्ण सत्य पाहिले असता चुकीचा असलेला एक मुद्दा अर्धसत्याचा (म्हणजेच खोटेपणाचा) आधार घेत केवळ टीव्ही डिबेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी वापरणार्या... विशेषतः अश्या माणसाला की जो "मी प्रामाणिकपणापेक्षा जास्त प्रामाणिक आहे" अशी स्वतःची उघड जाहिरात करतो... माणसावर मी जपूनच विश्वास ठेवेन ! जो माणूस केवळ डिबेट जिंकण्यासाठी राष्ट्रीय टिव्ही चॅनलवर अर्धसत्य सांगू शकतो तर मग ऑफिसच्या दारामागे काय करू शकेल ? असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही... आणि मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना माझ्यामते विश्वासार्हता गमावतो ! असो, मला प्रत्येक गोष्टीचे (माणूस आणि त्याच्यामागचे वलय विसरून) कोण म्हणाला यापेक्षा जास्त तो "काय म्हणाला ?, का म्हणाला ? आणि कसे म्हणाला ?" यावरून मग मत बनवायची सवय आहे. कारण त्यामुळे आपण "बनण्याची" शक्यता कमी होते :) इतरांना इतर अनेक मार्ग बरोबर वाटू शकतात हे सुद्धा मान्य आहेच. असो. या बाबीवर इतकेच पुरे.

In reply to by पिंपातला उंदीर

आशु जोग 26/02/2015 - 10:15
रविशंकर प्रसादचे बोलणे ऐकून अतुल भातखळकर काकांची आठवण झाली. तेही काही उत्तर सुचलं नाही की तुम्हाला जनतेनी नाकारलेले आहे असे वाक्य ठोकून देतात.

@तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.>>> =))))) आत्मभ्रामक स्वार्थप्रपिडित आशुजोगबाबा, आपणास लवकरच "अकाली दीर्घजीवी मति-मंदत्व प्राप्त होणार आहे ".... असे सांगुन मी माझे ११ शब्द संपवतो. :-D हल्ली सर्वत्र, प्रचंड विनोदी लिहितायत ही मोदिसमर्थकं! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

हाडक्या 25/02/2015 - 16:47
मी पण ११ च शब्द ल्ह्यायला पायजे होते ब्वा.. वरती कळकळीने मोठ्ठे मोठ्ठे पर्तिसाद लिहले ते सगळे तशे वायाच गेले बघा. :)

बाळ सप्रे 25/02/2015 - 12:03
लोकसत्तेतला लेख जास्त सत्याच्या जवळ आहे असे वाटते.. बाकी
हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही
अशा विधानांनी खूप करमणूक झाली..

खटासि खट 28/02/2015 - 12:53
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण मत कशाच्या आधारे दिले याचे फॉर्म भरून दिलेले आहेत का ? बाकी ईकासाचं म्हणत असाल तर डान्सबार आणि गुटख्यावर बंदी घातल्यापास्नं गावागावचं इकासपुरूष लैच खवळलेलं हैत.

प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष व त्यास पर्याय म्हणून उभरते नवे प्रभारी नेतृत्वास जनता एक डाव संधी देते लोकसभेत मोदी विधानसभेत दिल्लीत आप ला जनतेने संधी दिली. मोदींच्या विजयात त्यांचे स्टार प्रचारक राहुल गांधींचा महत्वाचा हात आहे. मोदी व संघाच्या विचारसरणीचा मनापासून तिरस्कार करणारे सुद्धा राहुल चे भाषण विचार आचार पाहून मोदींच्या पक्षाला जनतेने मत दिले .लालू माया मुलायम ह्यांना जनता विटली आहे मात्र विधानसभेत जातीचे व स्थानिक मुद्यांचे राजकारण ह्या लोकांना फायद्याचे ठरते .

In reply to by निनाद मुक्काम …

खटासि खट 01/03/2015 - 23:50
अहो, तुम्हाला काहीच माहीती दिसत नाही. एका नमोरुग्णाने सांगितलं की केजरीवाल यांना नमोंनीच मदत केलीय दिल्लीत. नमोंचं कसं असतं की जो नडला त्याला ते विसरत नाहीत. केजरी पण नडले. मग नमो गाझी शहांना म्हणाले, इसे मेजॉरिटी से चुनके लायेंगे तो इसे पाच साल की सजा होगी । ४९ दिन तो कैसे भी निकालेगा, उसके बाद ये भागना चाहेगा, लेकीन मेजॉरीटी के कारण भाग नही सकेगा । फिर हरेक दिन उसे मेण्टल टॉर्चर होगा । इसे हम पांच साल के लिए यही सजा देंगे ।

In reply to by खटासि खट

आशु जोग 02/03/2015 - 00:24
ते बाकीचं शेपूट नका वाढवू लोक हो लोकसभेच्या निवडणूकीला मतदारांचा काय मूड होता तेवढेच मी मांडत होतो. बाकीच्या चर्चांचे आय पी एल मी सवडीने आणिनच :)
महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 17/02/2015 - 23:12
सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ... 10 रुपयाची नोट मिळवतो.... पुढील भागात

शशिकांत ओक 17/02/2015 - 23:12
सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ... 10 रुपयाची नोट मिळवतो.... पुढील भागात
भाग ३

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..

१८५००

ओरिजिनल प्रेम पत्र!

पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

शशिकांत ओक ·

In reply to by रेवती

घाबरू नका. ऐन वेळेला त्यांचा आणि आपल्या मधून एक लांsssssssssबलचक मालगाडी जाते. ती जाइपर्यंत त्यांचे स्नान संपून कपडे वगैरे घालून झालेले असते +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शशिकांत ओक 14/02/2015 - 09:56
मित्रांनो, आपला सायकल पटू मित्र अरूण वेढीकर इतका सरदारजी नाही की तोच तोच ओलेता सीन पहायला पुन्हा पुन्हा थेटरात जाईल, या आशेने की कधीतरी ट्रेन उशीरा येईल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 17/02/2015 - 23:01
सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ... 10 रुपयाची नोट मिळवतो.... पुढील भागात

In reply to by रेवती

घाबरू नका. ऐन वेळेला त्यांचा आणि आपल्या मधून एक लांsssssssssबलचक मालगाडी जाते. ती जाइपर्यंत त्यांचे स्नान संपून कपडे वगैरे घालून झालेले असते +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शशिकांत ओक 14/02/2015 - 09:56
मित्रांनो, आपला सायकल पटू मित्र अरूण वेढीकर इतका सरदारजी नाही की तोच तोच ओलेता सीन पहायला पुन्हा पुन्हा थेटरात जाईल, या आशेने की कधीतरी ट्रेन उशीरा येईल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 17/02/2015 - 23:01
सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ... 10 रुपयाची नोट मिळवतो.... पुढील भागात

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

भाग 2 इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...

पान 60 इंदूर ... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?... ... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..

शशिकांत ओक ·

रेवती 12/02/2015 - 07:35
पुस्तकाची माहिती आणखी येऊद्या ओककाका! आमचे पुण्याचे गुर्जी मुंबैला गेले का! गुर्जी, असाल तिथून परत या, आख्खे पुणे तुमची आठवण काढत आहे. हवे तर सायकल घेऊन या, पण या. ;) चित्रगुप्तजी, घरात नवीन सदस्य आणल्याबद्दल अभिनंदन!

शशिकांत ओक 12/02/2015 - 21:46
मित्रांनो, प्रवासाचा व लेखनाचा आवाका इतका मोठा आहे. कि त्यातील वेचक प्रसंग देता देता अनेक पाने होतील. काही काळात पुढील भागात रंगतदार प्रसंग वर्णने सादर करायच्या विचारात आहे.

गणेशा 12/02/2015 - 23:27
प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....
+१ पुस्तक वाचण्यास उत्सुक

शशिकांत ओक 21/04/2015 - 02:22
काही काळापुर्वी या पुस्तकाच्या परिचयाची सांगता मी भाग 6 मधे केल्याचे स्मरते. परंतु मिपा मेन्टेनन्स ला गेला त्यात माझा तो धागा गेला असावा असे वाटून तो मी परत लावला होता. नंतर मी अन्य कामात व्यस्त झालो. आज पहातो तर तो धागा सापडत नव्हता... तरुणाईला भावेल असा जरा चटपटीत रंगतदार तो होता. कोणी तो पाहिला होता काय?...

शशिकांत ओक 22/04/2015 - 08:06
धाग्याला पंख लागायला काय निमित्त असावे? सामान्य ज्ञान विषयक माहिती हवी आहे म्हणजे पुढील धागा शिवताना वीण घट्ट बसेल!

रेवती 12/02/2015 - 07:35
पुस्तकाची माहिती आणखी येऊद्या ओककाका! आमचे पुण्याचे गुर्जी मुंबैला गेले का! गुर्जी, असाल तिथून परत या, आख्खे पुणे तुमची आठवण काढत आहे. हवे तर सायकल घेऊन या, पण या. ;) चित्रगुप्तजी, घरात नवीन सदस्य आणल्याबद्दल अभिनंदन!

शशिकांत ओक 12/02/2015 - 21:46
मित्रांनो, प्रवासाचा व लेखनाचा आवाका इतका मोठा आहे. कि त्यातील वेचक प्रसंग देता देता अनेक पाने होतील. काही काळात पुढील भागात रंगतदार प्रसंग वर्णने सादर करायच्या विचारात आहे.

गणेशा 12/02/2015 - 23:27
प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मघांची तलम झालरही होती. स्वर्गाच्या वेशीवरून उधळलेल्या ताऱ्यांची रुपेरी ओंझळ सुद्धा मला या छताकडून भेटीदाखल मिळत होती....
+१ पुस्तक वाचण्यास उत्सुक

शशिकांत ओक 21/04/2015 - 02:22
काही काळापुर्वी या पुस्तकाच्या परिचयाची सांगता मी भाग 6 मधे केल्याचे स्मरते. परंतु मिपा मेन्टेनन्स ला गेला त्यात माझा तो धागा गेला असावा असे वाटून तो मी परत लावला होता. नंतर मी अन्य कामात व्यस्त झालो. आज पहातो तर तो धागा सापडत नव्हता... तरुणाईला भावेल असा जरा चटपटीत रंगतदार तो होता. कोणी तो पाहिला होता काय?...

शशिकांत ओक 22/04/2015 - 08:06
धाग्याला पंख लागायला काय निमित्त असावे? सामान्य ज्ञान विषयक माहिती हवी आहे म्हणजे पुढील धागा शिवताना वीण घट्ट बसेल!

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...

1

मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

सस्नेह ·

एस 07/02/2015 - 20:58
कविता ही अशी चीज असते जिचे रसग्रहण करावया जावे तो तेही येक काव्य बनते. हे दोन्ही लेखही तसेच. कविता जशा आवडल्या तसेच हे लेखही आवडले. काव्यसंग्रह विकत घेऊन वाचला जाईल.

सस्नेह 10/02/2015 - 15:59
पुस्तक-परिचयाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कितपत जमलाय माहिती नाही. सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.

एस 07/02/2015 - 20:58
कविता ही अशी चीज असते जिचे रसग्रहण करावया जावे तो तेही येक काव्य बनते. हे दोन्ही लेखही तसेच. कविता जशा आवडल्या तसेच हे लेखही आवडले. काव्यसंग्रह विकत घेऊन वाचला जाईल.

सस्नेह 10/02/2015 - 15:59
पुस्तक-परिचयाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कितपत जमलाय माहिती नाही. सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१ मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

सस्नेह ·

प्यारे१ 02/02/2015 - 20:27
खूप छान रसग्रहण सुरु आहे. क्रमशः ची वाट पाहत आहे. बाकी >>> डेरेदार आशयाचे अनेकरंगी पदर लेऊन ही मुक्तकविता स्वच्छंद विहरत गेली आहे ! तरीही सात्विक आशयाचे अंगण तिने दुरावले नाही. किंवा >>> आणि तरीसुद्धा ती भावगर्भतेच्या झूल्यात बसवून निसर्ग, आकाश आणि फुले सगळ्यांशी नाते जोडून देते. तिच्या अभिव्यक्तीमागच्या वेदनेचा स्वानुभूत प्रत्यय देऊन जाते. अशा वाक्यांमधून भावी (अजून अधिकृत नसावं म्हणून) समिक्षिकेची पावलं उमटलेली जाणवली. अर्थात ही वाक्यं ओघानंच आलेली आहेत हे देखील जाणवत राहतं.

प्यारे१ 02/02/2015 - 20:27
खूप छान रसग्रहण सुरु आहे. क्रमशः ची वाट पाहत आहे. बाकी >>> डेरेदार आशयाचे अनेकरंगी पदर लेऊन ही मुक्तकविता स्वच्छंद विहरत गेली आहे ! तरीही सात्विक आशयाचे अंगण तिने दुरावले नाही. किंवा >>> आणि तरीसुद्धा ती भावगर्भतेच्या झूल्यात बसवून निसर्ग, आकाश आणि फुले सगळ्यांशी नाते जोडून देते. तिच्या अभिव्यक्तीमागच्या वेदनेचा स्वानुभूत प्रत्यय देऊन जाते. अशा वाक्यांमधून भावी (अजून अधिकृत नसावं म्हणून) समिक्षिकेची पावलं उमटलेली जाणवली. अर्थात ही वाक्यं ओघानंच आलेली आहेत हे देखील जाणवत राहतं.
a (पुस्तक-परिचय ) शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

अत्रुप्त आत्मा ·

आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत. एक साधे गणपती अथर्व-शीर्ष पाठ व्हायला २१ दिवस लागले.रामरक्षा विसरलो ती विसरलोच. बुवा, मस्त माहिती दिलीत.

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 15/01/2015 - 09:33
आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत.
असे नका म्हणू हो...काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे ;)

टीपीके 15/01/2015 - 05:06
छान चालू आहे, नविन काहीतरी कळते आहे. खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग? बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी?

रामपुरी 15/01/2015 - 05:38
"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही.

In reply to by सतिश गावडे

टीपीके @खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग?>>> काहि उपयोग नाही. आता काळाच्या साधानांप्रमाणे ,या सगळ्याचे रोकॉर्डिंग (अगदी संथा देण्याचेही!) करुन ठेवता येणे शक्य आहे. केलेही गेलेले आहे. परंतू शास्त्र परंपरा ही मौखिकीनी-जतन करण्याची आहे. त्यात हा सगळा धर्मशास्त्रांचा अत्यंत मूलभूत भाग! त्यामुळे त्याच्या पद्धतीत बदल करा! वगैरे शब्द उच्चारले ,तरी तुमची झोपडी निराळी होऊ शकते. म्हणजे ऐकून घ्यायला कोणी ना म्हणणार नाही. माझ्यासारखा माणूस तर ह्या असल्या गोष्टी(आमच्यात) गेली दहा वर्षे रोज बोलत आहे. पण.... असो! नाहि म्हणायला मला ह्या गोष्टी आज जेव्हढ्या लागतात तेव्हढ्याच शिकण्याची बुद्धी तेंव्हा पहिल्या एका वर्षानंतरच झाली. आणि हे वडिलांच्या कानावर घालून त्यांच्या मदतीने..मी फक्त ऋग्वेदी आणि हिरण्यकेशी याज्ञिकातले पौरोहित्यासाठी अत्यावश्यक . एव्हढेच बरेचसे अध्ययन केले.आणि माझा नाहक वाया जाणारा वेळ वाचविला. आणि हो..पुजा/लग्न आणि अश्या विधिंना लागणारी स्तोत्र,अथवा फक्त मंत्र शिकून चालत नाही. त्याचे प्रत्येकी (शास्त्रोक्त) प्रयोग शिकावे लागतात. विवाहप्रयोगः /श्राद्धप्रयोगः / स'ग्रहमख वास्तुशांति प्रयोगः ..इत्यादी. @बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? >>> दुर्दैवानी महाराष्ट्रात अजूनंही अनेक पाठशाळां मधे फक्त घोकंपट्टीच आहे. :( नंतर बरेचसे लोक बाहेरून संस्कृत व्याकरण शिकतात. @या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी? >>> इतर विषय पूर्वी नव्हते. असले तर अत्यंत जुजबी होते. पण आता काळाची पावले ओळखून बर्‍याच पाठशाळांमधे गणित आणि इंग्रजी ,संगणक ज्ञान हे जुजबी स्वरुपात शिकवले जाते. आणि खरतर याच शिक्षणाला आहे तो वेळ पुरत नाही. त्यामुळे अनाध्यायाचे जे शास्त्रानी सांगितलेले दिवस असतात,तेंव्हा हे शिकविले जाते. (अनाध्यायाचे दिवस म्हणजे:- हरेक महिन्यात येणार्‍या अष्टमी,पौर्णिमा,अमावस्या,प्रतिपदा इत्यादी तिथी,व ग्रहणादि काहि दिवस! ) ===================================== रामपुरी @"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच >> माझ्याही फार पूर्वीपासून वळवळत होताच.पण आता कारणे-कळल्यानी शांत झाला आहे. @पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. >> याबद्द्ल खरच धन्यवाद.हे सगळे (एका वेदाचे वा तत्सम तसेच!)एव्हढे पाठांतर, हा निरर्थक काथ्याकूट आहे. आणि मानवी श्रम व बुद्धी उगीच खर्च करण्यातला आहे. हे मलाही मान्य आहे. परंतू हे समजून घेताना,अथवा विरोधी बाजू मांडताना ..अनेकांना हे निरर्थक आहे,यावरच लक्ष जातं. पण निरर्थक असला,तरी तो काथ्याकूट आहे. ही बाजू मांडण्यातली (स्वतःलाच उपकारक आणि आवश्यक) अशी गोष्ट ते विसरतात. @येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही. >>> येस..येस..परफेक्ट! माझं चुकलच ते! धन्यवाद. (संपादक , प्लीज बदला हो ते! :) ) ========================================= अजया @हे सर्व तुमच्या अजूनही लक्षात आहे का आता संचार?>>> आहे ना! (आवृत्तीच्या जोरावर) पाठ-ठेवावच लागतं. कारण आंम्ही बाहेर जे पौरोहित्य करायला जातो. तिथे नाटकाचाच नियम लागू पडतो. (ते आवश्यकंही आहे.) प्रयोग-करताना, स्क्रिप्ट हतात कशी चालेल? मात्र काहि फरक आहेतच. पंचसूक्त पवमानासारखा किचकट विषय किंवा दुर्गा सप्तशती सारखा साधा विषय ,जो सर्व सामान्यतः अनेकांना पाठ राहू-न शकणाराच विषय आहे. तिथे आंम्ही पोथी (समोर) वापरतोच. आणखि एक कारण म्हणजे, पौरोहित्यातले जे विषय फक्त वाचूनच दाखवण्याचे आहेत... जिथे काही इतर एक्टिव्हिटी-करायची नाहीये. तिथे हे पाठ-असण्याचा आग्रह शिक्षणातंही नाहिये. उदा:- दुर्गा सप्तशती! नवरात्रा'त किंवा इतरवेळी आंम्ही(कुणिही) पोथी समोर ठेऊनच हे फक्त वाचत असतो. =================================== अर्धवटराव @या सगळ्या कॉम्प्लेक्सीटीतच जात व्यवस्थेची बीजं असावीत.>> नाही.. ही बीज मूळची सामाजिक आहेत.आणि याला प्राचीन काळापासून धर्म आणि राजव्यवस्थेनी स्वार्थासाठी धर्मशास्त्रातल्या,वैयक्तिक आणि सामाजिक आचारशास्त्र, या विभागातून भरपूर समर्थन आणि खतपाणि दिलं आहे. अगदी चोख व्यवस्था लावलेली आहे. हे मात्र खरे आहे. ==================================== सतिश गावडे @ तुमची डीटेलिंग करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.>> धन्यवाद. :) ========================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव 15/01/2015 - 20:38
एकाच व्यक्तीला १६ तास पाठांतर करणे, मग शेती करणे व गुरे सांभाळणे शक्य नसावे म्हणुन डिव्हीजन ऑफ लेबर तयार असावी. तिच पुढे जात व्यवस्था म्हणुन प्रचलीत झाली असावी.

कंजूस 15/01/2015 - 09:50
आता तुमच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्याची खात्री झाली आहे तरी मी इथे विचारणार नाही कारण या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो -एक वाद न घालणारा ठार नास्तिक.

In reply to by कंजूस

सतिश गावडे 15/01/2015 - 10:02
अहो काका विचारा की. त्यानिमित्ताने: १. तुमचे शंका निरसन होईल. २. आमच्यासारख्या वाद घालणार्‍या आयडींना वाद घालता येईल. ३. या विषयाबद्दल प्रामाणिक कुतुहल असणार्‍या चार गोष्टी कळतील. ४. काहींना आत्मा, परमात्मा, मोक्ष वगैरेवर प्रवचन देता येईल. ५. बुवांच्या धाग्यावर शंभरी भरेल. (आणि मला मग बुवांकडून पार्टी उकळता येईल.)

साती 15/01/2015 - 10:03
लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा. कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. 'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा @काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे >> =)) अरे कार्ट्या...गप की जरा! तार्किकच आहे हा मेला! =)) ======================================= कंजूस @या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो. >> ठिक आहे. तरिही तुंम्हाला विचारयचे असेल्,तर नक्की विचारा.माझी ना..नाही. :) ========================================= सतिश गावडे >>> =)) कित्ती तो (निरागस!) प्रामाणिक पणा!? गुण-लागलेला आहे, याची खात्री वेरूळ ट्रिप पासून झालेली होतीच. आता तर काहिच शंका उरलेली नाही. =)))))) ========================================= साती @लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा.>>> धन्यवाद. पण मला अजुन , हे तिकडे कसे नोंदवायचे? हे माहित नाही. :( ( कृपया-सांगा कुणी मज! :) ) @कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. >> याचसाठी केला ,(काल) हा -अट्टाहासं! लेख सार्थकी लागला. धन्यवाद. :) @'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. >> बरोबर..फक्त बदल एव्हढाच,कि प्रसारित व्हावे.आणि जसेच्या तसे जिवंत रहावे. @आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.>> येकदम बरोब्बर! =========================================

लक्षात ठेवणे कठीण आहे. परवा रेडीयोवर एक बातमी ऐकली की पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

@ पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.>>> हे काम ऑलरेडी झालेले आहे. हा माणूस फक्त त्यावर शिक्कामोर्तब-करेल.

साती 15/01/2015 - 11:00
आम्ही शाळेत असताना राजापूरच्या वेदशाळेत आम्हाला दरवर्षी नेले जायचे. आम्ही दरवेळी गीतेचा एक एक अध्याय पाठ करून जायचो आणि ते पूर्णं गीता. आणि मग त्या मुलांचे पाठांतर बघून अक्षरशः अचंबित व्हायचो. तेव्हा हे लोक नेमके कसे पाठांतर करतात हे आम्हाला सांगायचे. रिअल हार्ड वर्क!

पैसा 15/01/2015 - 11:40
खूपच छान लिहिलंत बुवा! मला वाटते, असे एकदा ऐकून पाठ होणार्‍याना एकपाठी, दोनदा ऐकून पाठ करणार्‍याला द्विपाठी इ. म्हणत असत. ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते. मी लहान असताना सगळे पाठांतर स्तोत्रे, श्लोक, गीताअध्याय दोन वेळा ऐकून बिनचूक म्हणू शकत होते. हळूहळू ते सगळं हरवलं. :(

In reply to by पैसा

बॅटमॅन 15/01/2015 - 11:48
ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते.
आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे हे सगळं इतकी वर्षे टिकून राहिलं हेही आश्चर्यकारक आहे. भारतासारख्याच मौखिक परंपरा अन्य देशांतही होत्या, उदा. ग्रीस, इराण, इंग्लंड, इ. पण त्या परकीय आक्रमणांपुढे टिकल्या नाहीत. रोमनांनी केल्टिक धर्म खाल्ला, मुसलमान आक्रमणापुढे इराणी झरथ्रुष्टी धर्मही जवळजवळ संपलाच. ग्रीसमधली मौखिक परंपराही पुढे लोपलीच. पण भारतातली मौखिक परंपरा मात्र सर्व धक्के पचवून अजूनही टिकून आहे. गेली किमान तीनेक हजार वर्षे पाठांतराची ही पद्धत जवळपास आहे तश्शी टिकून आहे.

In reply to by बॅटमॅन

पॉइंट ब्लँक 15/03/2015 - 13:28
हो, ईतक्या परकिय आक्रमणांनतरही हे ज्ञान टिकून राहीले हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण आजकाल सेक्युलर व लिबरल या नावाखाली जे काही हिंदु या धर्माशी संबधित आहे त्याची लाज वाटण्याचा आणि त्याग करण्याचा को आजार पसरलाय तो पहाता परिस्थिती बिकट आहे असं वाटू लागले आहे. अत्रुप्त तुम्ही ही माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक आहे.

राजाभाउ 15/01/2015 - 11:45
खुपच छान माहिती मिळाली. याविषयी नेहमीच कुतुहल वाटते. ओळखीच्या एका गुरुजींबरोबर एकदोनदा चर्चा केली होती पण इतकी नीट माहीती मिळाली नव्हती त्यामुळे धन्यवाद. एक शंका आहे कि वेदाभ्यास शिकवताना त्याचा अर्थही समजाउन सांगितला जातो का? आमचे गुरुजी (ते स्वता: याद्निक चुडामणी आहेत आणि त्यांचा संस्क्रुत चा अभ्यासही चांगला आहे) नेहमीच कार्याच्या वेळी आपण काय विधी करतोय वगैरे थोडक्यात समजाउन सांगतात. पण बर्याच ठिकाणी असे घडताना दिसत नाही. याचा एक किस्सा असा झाला होता. माझ्या एका मित्राकडे त्याच्या वडिलांच्या श्राध्दासाठी आलेल्या गुरुजींनी सांगितले कि तुम्ही श्राध्द चालविले आहे तर तुम्ही रात्री जेवायचे नाही, उपासाचे खाल्ल तर चालेल त्याने विचारले असे का वगैरे तर ते काय उत्त्र त्या गुरुजींनी दिले नाही, नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात. म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?

In reply to by राजाभाउ

@ नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात.>>>> हे ही तुंम्हाला जे संगितलं ते त्या वेळेवर देण्याचं उत्तर आहे. (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) खरं उत्तर असं, की..रात्रि न जेवण्याचा हा नियम (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. त्याचे (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) असलेले कारण म्हणजे, त्या जेवणार्‍या ब्राम्हणांच्या शरिराला मृताचा आत्मा माध्यम म्हणून वापरतो..आणि काहि अन्न त्याच वेळी त्याद्वारे सेवन करतो..नंतर अन्नाचा वायुप्राणमय भाग जेवणानंतर पासून ,ते दुसर्‍या दिवशी दुपारच्या भोजनवेळे पर्यंत शरिरातून नानाप्रकारे बाहेर पडत असतो. तोही या (श्राद्ध दिवशी घरी आलेल्या) मृतात्म्यांना सेवायचा असतो. आता अश्यामधे जर का संध्याकाळी अन्नसेवन झाले,तर ह्या धर्मजीवशास्त्रीय कल्पने प्रमाणे श्राद्धसेवितअन्नाचे पुढील वायुप्राणमय भागात रुपांतर होण्यास अडचण अगर बाधा येइल. आणि मग ते त्या पितराला/आत्म्याला मिळणार नाही. व श्राद्धाचा उद्देश संपून श्राद्ध वाया जाइल.म्हणून काहिही खायचे नाही. अर्थात ही धर्म शास्त्रानी (लढवलेली आणि मढवलेली) कल्पना आहे. खरा उद्देश:- श्राद्धान्न, हे पचायला अत्यंत जड.. त्यातही ते दुपारी १२ च्या नंतर आणि ते ही यजमानाचे पितर आपले ठायी तृप्त झाले...हे त्याला वाटावे..म्हणून कचकाऊन हाणलेले!*..किंवा यजमान व मुख्य गुरुजिंच्या भावु'क युतीने त्या श्राद्ध जेवणार्‍याला खायला-लावलेले!!!... म्हटल्यावर यावर जर रात्री जेवलं तर ते पचेल का? बास ...बात खतम!... हा न्याय यजमानाला त्याच्याघरी श्राद्ध जेवणार्‍यां ब्राम्हणांना लावणे.. म्हणजे, दोघांच्याही प्रकृतीस सदर दिवशीच काहि बाधा होऊ नये..या कारणानीच आहे.. पण माणसे दोन्ही प्रकारची असतात. कुणी धर्मशात्रीय कल्पनांनी ऐकतील्,तर कुणी फक्त उपयुक्ततावादानी ऐकतील. म्हणूनच मी वरील प्रमाणे दोन्ही विवेचने, मला विचारणार्‍या लोकांसमोर ठेवीत असतो. माझा लोकसमंजस पणावर (अनुभवांती) भरपूर विश्वास आहे. आणि अपवाद वगळता या पद्धतीने ऐकल्या'नंतर फारसे कोणीच ना..म्हणत नाही. ज्याला जे आवडतं , तो ते निवडतो. :) (* :-सदर दोन शब्द हे कल्पना स्पष्ट व्हावी,म्हणून मुद्दाम अश्या लेखनातंही वापरलेले आहेत.गैरसमज नसावा. ) @म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?>>> नाही.. हे पाठशाळेत शिकविले जात नाही.. हे माझ्यासारखे माझे पुरोहित मित्र..आपापल्या आकलनशक्ति व वकुबाप्रमाणे जुन्या लोकांकडून ऐकून त्यात नविन(काळातल्या) माहितीचा (आणि मनातल्या नितीचा) उपयोग करून आपल्या पर्यंत पोहोचवित असतात. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

राजाभाउ 15/01/2015 - 19:05
अच्छा... असे आहे तर ते. मनापासुन धन्यवाद !! तुम्ही लिहीत रहा या विषयावर. एक तर खुप नविन काही कळत आहे आणि तुमची लिहीण्याची शैली फारच छान आहे.

लेख प्रचंड आवडला. कुतुहल असलेल्या बर्‍याच गोष्टींबद्दल माहिती मिळाली. विकीवर नक्की टाका. भाषा लेखनाचा शोध लागण्यापूर्वी साहित्याची मूळ संहिता पुढच्या पिढीला पोहोचविण्यासाठी पाठांतराशिवाय इतर काही व्यवस्था नव्हती. अनेक पिढ्या पुढे जातानाही साहित्य पाठभेदरहित रहावे यासाठी शब्दांचा क्रम आणि उच्चार बदलविरहित आणि शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध पाठांतरासाठी तयार केलेली संथा ही व्यवस्था सोप्या शब्दांत समजाऊन दिल्याबद्दल आभार. पाठांतर चांगले व्हावे यासाठी वापरलेले अजून एक तंत्र म्हणजे सगळे प्राचीन साहित्य गेय काव्य आहे. गेय काव्य बरेच नियमबद्ध असल्याने आणि त्याचे लक्षात राहणे जास्त सहज असल्याने त्यातले शब्द, ते उच्चारण्याची पद्धत (र्‍ह्स्व-दीर्घ, इ) आणि त्यांचा क्रम बदलणे कठीण होते... म्हणजे साहित्य मूळ रुपात राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेद-उपनिषदे-पुराणेच नव्हे तर जुनी नाटकेही काव्यरुपातच लिहीली गेली आणि कालिदास, भर्तृहरी इ लेखक नाटककार यापेक्षा जास्त कवी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. सहमत. कदाचित् आजच्या घडीला रिलिव्हंट असलेल्या काही गोष्टीसुद्धा असू शकतीलही... पण सर्वसाधारणपणे असे दिसते की टीका करणार्‍या लोकांनी आणि त्यांना अनुमोदन देणार्‍या लोकांनी प्राचीन लेखनाचा अभ्यास केलेला नसतो आणि इतरांना स्वतःच्या कामाच्या धबडग्यात त्यात लक्ष घालण्याइतके ते "फायदेशीर" वाटत नाहीत. जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे. अन्यथा "ते साहित्य उपयोगी/निरुपयोगी आहे" हा निरर्थक वाद असाच चालू राहील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 15/01/2015 - 13:06
एक्का साहेब आजच्या जगात जे ज्ञान आपल्याला दमड्या मिळवण्यासाठी उपयुक्त आहे तेच महत्त्वाचे बाकी सर्व "वायफळ" असा बर्याच तरुण लोकांचा भ्रम आहे. हेच लोक जेंव्हा भरपूर पैसे मिळवतात आणि आता त्यात काही राम राहिला नाही( म्हणजे भरपूर पैश्याने सगळेच प्रश्न सुटतात असे नाही हे लक्षात आल्याने) कि मग वेद ब्रम्हविद्या,योग प्राणायाम इ अशा जुन्या गोष्टीत रस घेऊ लागतात असे दिसते.) व पु काळे यांनी लिहिले आहे कि गीता हि १६ वर्षाच्या माणसाने वाचली( समजली) पाहिजे तर त्याला आयुष्यात जास्त फायदा करून घेत येईल ६० व्या वर्षी तेवढा होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 15/01/2015 - 13:11
जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे.
अर्थातच. आणि जुन्या काळीसुद्धा संस्कृतात ग्रंथरचना करणारे लै कमीच लोक्स होते. फक्त ३.५% लोकांना संस्कृत येते असे गृहीत धरले (हेही लैच झाले) तरी त्या ३.५% पैकीही ग्रंथरचना करणारे १-२% च असतील जास्तीत जास्त. बायकांना ऐकून ऐकून कळेल तेवढेच, नपेक्षा कॉमनलि स्त्रियांना संस्कृत शिकवत नसत. त्यामुळे निम्मे लोक्स तिथेच गळाले. उरलेल्या १.७५% पैकीही २% म्हणजे ०.०३५% इतकेच लोक असावेत टोटल लोकसंख्येच्या. म्हणजे दहा हजारात ३५. हेही प्रमाण जरा जास्तच वाटतंय, पण असो.

सुकामेवा 15/01/2015 - 15:55
मुलांकडून लहानपणी पाठांतर करून घेतले ते उत्तम पद्धतीने लक्षात राहते व मेंदूची कार्यक्षमता वाढते. वय वाढल्यावर अर्थ समजून सांगितला जातोच किंवा तो संदर्भ लावून शोधणे सोप्पे जात असेल.

अतृप्त आत्माजी, ह्या लेखाखातर आपणास मनःपूर्वक धन्यवाद. मौखिक पाठांतरांची नितांत आवश्यकता मी खालील लेखात वर्णन केलेली आहे. http://www.misalpav.com/node/25439 अनेक आचरणसूत्रांच्या समुच्चयाने संपन्न झालेल्या संहितेस योग म्हणू लागले. योगाचे वर्णन अष्टांग-योग असे केले जाऊ लागले. अष्टांगयोगानुसार वर्तन करत गेल्यास प्रत्येकासच, कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशा निष्कर्षांप्रत आपले पूर्वज आलेले दिसतात. भारतीय ब्रह्मविद्येचे लेखन वेळोवेळी, सूत्ररूपे होतच राहिले. गीतेत कृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशास, व्यास मुनींनी शब्दबद्ध करून ठेवलेले आहे. गीतेतील, अनुष्टुभ छंदात लिहिलेले, ६९७ श्लोक, ब्रह्मविद्येचे सर्व सैद्धांतिक पैलू सविस्तर उलगडून दाखवण्यास समर्थ आहेत. त्याचप्रमाणे पतंजली मुनींनी १९५ योगसूत्रांत लिहून ठेवलेली योगसूत्रे जीवनातील अनुभवसाराचे प्रात्यक्षिक पैलू शब्दबद्ध करतात. मात्र सूत्रांत सांगितलेले वर्ण्य विषय, उत्तम भाषाज्ञानाशिवाय सहजी आकलनयोग्य, राहत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्टीकरणार्थ आपले वेद, आपली पुराणे, आपले योगशास्त्र इत्यादींची भर आपल्या संस्कृतीत सतत पडत गेली. १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न जनजीवनाची गुरूकिल्ली, ह्या सर्व संहितांत मिळून भारतीय समाजाने आजही मुख्यतः मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेली आहे. . त्या मौखिक परंपरेच्या वंशसातत्याची गुरूकिल्ली आज आपण येथे प्रस्तुत केलीत त्याखातर अतृप्त आत्माजी, आपणास अनेकानेक धन्यवाद. ह्यासंदर्भात असंख्य प्रश्न इथे आधीच उपस्थित होवून आपण यथाशक्ती उत्तरेही दिलेली आहेत. माझ्याही मनात असंख्य प्रश्न आहेत. वर्तमान भारतीय जनतेस आपल्या ऊर्जस्वल परंपरेचा निदान अर्थ तरी कळावा म्हणून आपण हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवावा ही विनंती. माझ्याही काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे द्यावी ही विनंती. . १. http://www.misalpav.com/node/29916 वेदमूर्ती अशा का आहेत ते मला माहीत नाही. आपण सांगू शकाल काय? २. चारही वेदांतील ऋचांची संख्या प्रत्येकी किती आहे? ३. दशग्रंथी ब्राम्हण तयार करणार्या वेदपाठशाळांची भारतातील एकूण संख्या किती असेल? ४. त्यात दरसाल पूर्णवेळ वेदविद्या शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? ५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो?

In reply to by नरेंद्र गोळे

नरेंद्र गोळे आपल्या प्रतिसादप्रोत्साहनाबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या चारंही प्रश्नांची उत्तरे देताना कोणतिही माहिती (माझ्याचकडून) राहू अथवा चुकू नये.या साठी मी आपले सदर पाचही प्रश्न आमच्या व्हॉट्सप वरील.. अश्याच गोष्टींवर काम करणार्‍या एका समुहाकडे सूपूर्त करित आहे. तेथून माहिती मिळताच. मी ती आपल्या पर्यंत व्य.नि.तून पोहोचवतो. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

ती माहिती व्यनीतून देण्याऐवजी / व्यनितून देण्याबरोबर इथेही टाकली तर इतरांनाही त्या माहितीचा फायदा होईल. तेव्हा ती इथे/ही टाकाच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 15/01/2015 - 19:51
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ गुरुजी, ह्यो धंदा बी सोप्पा नाय राव. लैच चिकाटी तुमची. कळलं एवढेच की लै कष्ट उपसायलसा तुमी. . . (एक फ्लेक्स बसवला जाईल तुमच्या सन्मानार्थ...टोटल फ्री आपल्यातर्फे)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 15/01/2015 - 20:09
एक्का काका, असले लै जणांचे लै चित्रं हायेत बर्का माझ्याकडे. गुर्जीनी सुपारी दिली तर औघड हुईल. ;) . . (माझं एकदा लग्न लावू दे गुर्जी मग स्कूटरवाला काय तुम्ही सांगाल तो फोटू टाकतो. :) )

In reply to by अभ्या..

मग ठरलं तर ! इकडे तुम्चं लग्न लागलं की तिकडे एक गल्ली भरून (गणेशोत्सव ईष्टाईलमध्ये) फ्ळेक्समालिका लाऊ, कसं ? ;) ;)

In reply to by नरेंद्र गोळे

मदनबाण 18/02/2015 - 14:22
५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो? या बद्धल अधिक इकडे :- ऋषि मुनि

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

आयुर्हित 15/01/2015 - 20:26
आमचा संबंध फक्त गीतेच्या काही ठराविक अध्यायांना संथा लावून घेण्यापर्यंतच आला आहे. त्यामुळे अधिक नवीन माहिती मिळाली. उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. आपण प्रतिसादात लिहिले आहे की, रात्री न जेवण्याचा हा नियम: (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. यावर काही शंका : जैनधर्मात सर्व लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम आहे. पण वैदिक/सनातन धर्मात १)सर्वसामान्य ब्राह्मण(किंवा ब्राह्मणेतर) गृहस्थाश्रमी लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? २)ब्रह्मचर्यश्रम पाळणाऱ्या वर्गासाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ३)आत्ताच्या वेदशाळेत जावून वेदाभ्यासी मुलांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ४)शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो असे आहे तर नेमके जेवतात केव्हा? हे चारही सारखे दिसणारे पण वेगवेगळी प्रश्न आहेत, त्यामुळे कृपया वेगवेगळी उत्तरे अपेक्षित आहेत.

In reply to by आयुर्हित

फ़क्त प्रश्न -४ चे उत्तर देतो! शिल्लक ८ तासात हे गाणित सहज बसते. त्याचे स्पष्टीकरण हवे असल्यास व्य.नि. करा. तिथेच देइन. :) बाकीच्या सर्व शंका निरसनासाठि बापटशास्त्रिं चे मनुस्मृति चे -माराठी भाषांतर वाचा. त्यात आख्खा आचारधर्मच पहायला मिळेल. मी इथे ती उत्तरे, देत बसू शकत नाही! क्षमस्व!

मदनबाण 16/01/2015 - 02:45
हा अनुभव अगदी जवळुन घेतला, पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार ! :) बाकी लेखाचे शिर्षक वाचल्यावर आधी उगाच हा प्रतिसाद ट्रिगर ठरला की काय असे वाटले होते ! ;) @ गोळे काका आपला प्रतिसाद फार आवडला, आणि तुम्ही विचारलेले प्रश्न विचार करण्यास प्रवॄत्त करणारे आहेत. :) बाकी विश्वामित्राचा क्षत्रिया पासुन ब्रम्हर्षी होण्याचा प्रवास { कथा } वाचण्यासारखी आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }

In reply to by खटपट्या

भृशुंडी @घनपाठी/एकपाठी वगैरे जे भेद आहेत, त्या पद्धतीने पठण अजून होतं का?>> होय. होतं. आणि दशग्रंथ पूर्ण झाले,की तो -दशग्रंथी ब्राम्हण.. त्यातल्या संहितेचे- पद/क्रम म्हणला, कि तो- क्रमांती , पुढे जटा/माला/घन म्हणला,कि तो घनपाठी ब्राम्हण.. , असे ते स्तर आहेत. त्यात हे एकंपाठी द्विपाठी त्रिपाठी ... येत-नाही. ह्या संज्ञा, पाठांतर शक्तिची- नामरूपं म्हणून ओळखल्या जातात. ==================================== मदनबाण @पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार! >> धन्यवाद बाणोबा! :) ==================================== खटपट्या @ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का ?>>> दुर्दैवाने अजून तरी..नाही! :( (आमच्या लोकांना काय होतं,मला कळत नाही.मी अनेकदा हा विषय काढतो.(ब्राम्हण) स्त्रियांनाही आपल्यातल्याच काहि जणांनी ,नाहि का शिकवलं?..तसच हे ही! असं म्हणतो..त्याला अनेकजण सहमत होतात,पण पुढे प्रतिसादच देत नाहीत.काहिजणं तिरस्कार करतात.व्यवसाय भयास्तव पाण्यातंही पहातात.पण हे सगळं होणारच. असं मी गृहीत धरुन ठेवल्यामुळे (आता) मला त्याचा त्रास होत नाही. मी माझ्याकडून प्रयत्न सुरुच ठेवलेले आहेत. :) ) नाहि म्हणायला, आमच्यातले काहि लोकं ,असा कुणी ब्राम्हणेतर शिकायच्या इच्छेनी आला,तर त्याला शिकवायला तयार होतात,पण ते ही फक्त पुराणोक्त विधी/अध्ययन..! २००४ साली,मी एकंदर ३ ब्राम्हणेतर मुलांना (वेदोक्त..)शिकवायला घेतले होते. (मस्त तयार होत होते तिघेही!) तो एका खर्‍या हिंदूहितवादी संघटनेचा सामाजिक उपक्रम होता. पण पुढे काहि कारणास्तव ते सारेच बारगळले. तरिही,त्यानंतर.. मी कुणालाहि शिकवायला तयार होतो/आहे/राहिन. हे मानशी बाळगून आहे. ====================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 16/01/2015 - 12:18
तुमच्याबद्द्ल आधी आदर होताच आता दुणावला !! परत एकदा, जालावर तुमच्यासारख्या गुर्जींना ओळखतो याचा अभिमान आहे.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा 16/01/2015 - 14:28
मग....उग्गीच्च नै त्येंला आमी गुर्जी म्हंतो :) ग्रेट"च" हैत त्ये...जेपीला सांगून वाड्डिवसाचा फ्लेक्ष पन लाव्णार है :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 16/01/2015 - 14:01
ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का
ब्राह्मणांव्यतिरिक्त क्षत्रियांना (प्राचीन काळी) वेदाध्ययनाचा अधिकार होता याची अनेक उदाहरणे आहेत. नंतर हा अधिकार का बंद झाला असावा/ काढून घेतला असावा कल्पना नाही. कदाचित भृगु आणि क्षत्रिय संघर्षांमुळे?

In reply to by प्रचेतस

पैसा 16/01/2015 - 14:14
क्षत्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार बंद झाला नाही. कारण त्यांची मुंज होणे अपेक्षित आहे शिवाय वेदोक्त प्रकरणातही "ते क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त पद्धतीचा अधिकार नाही" असा युक्तीवाद झाला होता. त्यावरून हा अध्ययनाचा अधिकार बंद झाला असावा असे वाटत नाही. प्रश्न बहुधा कोणाला क्षत्रिय म्हणावे असा असावा. त्यातही कलियुगात कोणी क्षत्रिय शिल्लक नाही असे पिल्लू कोणीतरी सोडले होते. कोण ते माहीत नाही. तेही कारण असावे. ब्राह्मणेतरांसाठी वेदपाठशाळा गोव्यात तपोभूमी, कुंडई इथे आहे. http://www.srigurudev.org/index2.html. या संस्थेतर्फे योगाचा प्रसार इत्यादि इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. तिथल्या सध्याच्या स्वामींबद्दल मी काही बोलत नाही. पण संस्थेचा मूळ उद्देश चांगला आहे.

सिरुसेरि 16/01/2015 - 15:22
आमच्या रसायन शास्त्र च्या सरांनी पहिली 20 मुलद्रव्ये अशीच पाठ करून घेतली होती . त्याची आठवण झाली . H He Li Be B C N O F Ne Na Mg Al Si P S Cl Ar K Ca

धन्यवाद ! ही जी पाठांतराची पद्धत आहे, त्यात थोडा बदल करुन, ती जर सुटसुटीत करुन, लागल्यास दोन पानी मजकुराचे उदा. देऊन जर एक प्रोसेस लिहिलीत तर मुलांना बराच फायदा होईल. (आहे तशीच कदाचित लागणार नाही) कारण जो पर्यंत आपल्या येथे जी परिक्षापद्धती आहे ती अशीच राहणार असेल तर पाठांतराचे महत्व कधिच कमी होणार नाही. आणि कशीही असली तरी ज्या गोष्टी आपल्याला परिक्षा काळात शोधून काढायच्या नसतात किंवा पुस्तकात बघण्यास परवानगी नसते त्या लक्षात ठेवाव्या लागतातच.

मी वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय? हा लेख लिहिला, आणि नंतर..तो ,आमच्या पौरोहित्य करणार्या (पुण्या/मुंबईच्या) भटजी लोकांमधे,मी व्हॉट्सपवर लिंक देऊन शेअर केला होता. आणि काल आमच्या एका वादविवादा च्या ग्रुपवर सदर लेख परांजपे, नावाच्या मुंबईच्या आमच्याच एका (मला अज्ञात..असलेल्या) पुरोहिताने ,स्वतःच्या नावे शेअर करण्यास (कदाचीत गेला १ किंवा २ अठवडे..) सुरवात केली आहे. वर शहाजोगपणानी... "@ परांजपे गुरुजी@ हा लेख माझा आहे .या मध्येकाहि बदल करु नये" असं निर्लज्जपणानी लिहुन मोकळा झालेला आहे. यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा. __/\__

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 15/03/2015 - 08:55
अगदी असाच फ़ॉरवर्ड मला आला होता. बाकी ते कारवाई कशी करायची ते मला माहीत नाही पण एकदा माझा लेख दुसऱ्या कोणाच्या ब्लॉगवर जशाच्या तसा छापून आल्यावर मी गूगल साईटवर तक्रार दाखल केली होती आणि त्यांनी तो ब्लॉग काढून टाकला होता.

माहितगार 15/03/2015 - 09:39
यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा
कॉपीराईट कायदा तुम्हाला दोन अधिकार देतो पहिला प्रताधिकार ज्यात तुम्ही निर्मित केलेली तुमची स्वतःची कृती तुमच्या मालकीची असते. त्याच कायद्यान्वये तुम्ही काही कारणाने मालकी हक्क सुपूर्त केले अथवा कॉपीराईट लेखकाच्या पश्चात ६० वर्षांनी पब्लिक डॉमेन मध्ये आले तरीही कृतीवरचे तुमचे नाव बदलता येत नाही - हा लेखकाचा नैतीक अधिकार झाला. म्हणजे संत तुकारामांच्या कृतीला समर्थ रामदासांचे नाव आणि समर्थ रामदासांच्या कृतीला तुमचे नाव वापरता येत नाही त्या पब्लिक डॉमेन मध्ये असल्यातरीही. कोणत्याही माध्यमातून तुमची कृती अनधिकृतपणे पुनःप्रसारित केली जात असेल तर अशा माध्यमास तुम्ही ते प्रसारण तातडीने बंद करण्यास सांगू शकता. पण २१ दिवसांच्या आत काँपीटंट कोर्टाचा आदेश प्राप्त करून घ्यावा लागतो समजा तसा आदेश २१ दिवसात प्राप्त न झाल्यास संबंधीत माध्यम त्या मजकुर कोर्टाचा आदेश येईपर्यंत पुनः प्रक्षेपीत करता येतो हे सर्वसाधारण आंतरजालास लागणाराच नियम. व्हॉटअ‍ॅप आंतरजालीय सुविधा नाही पण सर्वर वगैरे वापरत असावेत अशाच काही स्वरुपाचा नियम त्यांनाही लागू होत असावा. कायद्याच्या दृष्टीने यात बराच किस पाडून अभ्यास करावा लागेल. काही अडचणी असू शकतात. (जसे विकिपीडिया प्रताधिकारमुक्तीचे नियम लावतो तेथे कॉपीराईट शाबुत ठेऊन हवा असल्यास जसेच्या तसे लेखन विकिपीडियावर देणे टाळावे. आपले स्प्ष्टीकरण येईपर्यंत आणि हि चर्चा पूर्ण होई पर्यंत मराठी विकिपीडियावरील आपण टाकलेला(टाकवलेला) मजकुर मी तिथे झाकला आहे. थोडक्यात विकिपीडियावर अलंकारीक भाषा विशेषणे इत्यादी ललित लेखन शैली वगळून मजकुर टाकल्यास तुम्हाला ललित शैलीवरचा प्रताधिकार स्वतंत्र ठेऊन विकिपीडियावर केवळ फॅक्ट बेस्ड लेखन करता येऊ शकते. विकिपीडियावरील लेखन कुणी इतरत्र प्रसारीत करत असेल तर अशा मजकुराच्या लेखातील लेखकांचा अथवा संपादन इतिहासाचा दुवा देणे अभिप्रेत असते त्यामुळे लेखकांच्या नैतीक आधिकाराची काळजी घेतली जाऊ शकते) कायदे विषयक अंमलबजावणी व्यवस्थीत करुन घेण्यासाठी वकीलाचा सल्ला आणि मदत लागू शकते. वकिलाचा सल्ला आणि इतर पाऊले उचला अथवा उचलू नका किमान पहिली पायरी म्हणून प्रताधिकार उल्लंघन असण्याबद्दल सर्वसाधारण सूचना तुम्ही असे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला आणि संबंधीत माध्यमाला त्वरीत देणे चांगले. कायद्याच्या माध्यमातून गोष्ट किती पुढे न्यायची याचा नंतर विचार करत बसता येऊ शकते. मी अजूनही माहिती शोधून देण्याचा प्रयास करेन. पण अर्थातच माझा सल्ला केवळ कोणतीही कायदेशीर जबाबदारी न घेणारे व्यक्तीगत मत आहे. कायदे विषयक सल्ला अधिकृत तज्ञांकडून घेणे हे श्रेयस्कर हे ओघाने आलेच.

In reply to by माहितगार

माहितगार 15/03/2015 - 15:29
२०१२ च्या अमेंडमेंट(ibnlive वृत्तदुवा हि पोस्ट देताना जसा दिसला) मध्ये पॉईंट ३२ मध्ये सेक्शन ५२ सबसेक्श्न १ च्या बी आणि सी संबधीत सुधारणा अभ्यासल्या तर '..........technical process of electronic transmission or communication to the public' अशी वर्डींग आहे जी व्हॉट अ‍ॅप सारख्यांनाही अ‍ॅप्लिकेबल ठरावयास हरकत नाही असे वाटते. लेखकाच्या नैतीक आधिकारांचा मुद्दा उपस्थित असलेली, दिल्ली हायकोर्टापुढे आलेली एक रोचक केस इंडियन कानून डॉट कॉमवर पाहण्यास मिळाली. अशा अजूनही केस असतील त्या इंडीयन कानून डॉट कॉम अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या संस्थळावर शोधून पाहता येऊ शकतात. (हे केवळ व्यक्तीगत मत आहे कायदे विषय सल्ला नव्हे)

माहितगार 15/03/2015 - 10:15
मिसळपाव सोबत तुम्ही तुमचा लेख मायबोली किंवा तुमच्या कॉपीराईटची काळजी घेणार्‍या इतर संस्थळावर टाकला तर तुमचा कॉपीराईट शाबूत राहतो. पण विकिपीडियावर लेखन टाकताना कॉपीराईट बद्दल परिस्थिती पुर्णपणे बदलते. विकिपीडिया संपादन खिडकी खाली By saving changes, you agree to the Terms of Use, and you irrevocably agree to release your contribution under the CC BY-SA 3.0 License and the GFDL. You agree that a hyperlink or URL is sufficient attribution under the Creative Commons license. अशी सुचना दिलेली असते. थोडक्यात लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेखाच्या आवश्यकते पलिकडे तुमचा कॉपीराईट संपल्यात जमा होतो. लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेख आणि विकिपीडियाचा संबंढीत लेखाच्या इतिहासाच्या दुव्याचा संदर्भ दिल्या नंतर जगभरातील कोणतीही व्यक्ती तो मजकुर वापरण्यास बदलण्यास अगदी स्वतःचे इतर बदल करून अथवा तसेच कमर्शीयली सुद्धा विकू शकते. विकिपीडियाच्या या निती मागे काही चांगले उद्देश नक्की आहेत कि जेणे करुन ज्ञान हे कोणत्या न कोणत्या माध्यमातून सर्वसामान्य जनते पर्यंत शक्य तेवढ्या सुलभतेने पोहोचत राहावे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जसे तुमचा हा लेख ललित लेखन शैलीतील असलातरी माहिती पुर्ण लेख आहे. तो मला स्वतःला विकिपीडियात जसाच्या तसा घेण्याच्या आड कॉपीराइट अ‍ॅक्ट येतो हे खरे आहे परंतु कॉपीराईट फॅक्ट्स किंवा वस्तुस्थितीवर आणि आयडीयांवर लागू शकत नाही (तो तुमच्या लेखन शैली इत्यादीवर असतो). माऊंट एव्हरेस्ट सर्वात उंच पर्वत आहे त्याची उंची क्ष आहे यातील फॅक्ट्वर कॉपीराईट लागू शकत नाही. हि माहिती कशी सांगितली गेली यावर कॉपीराईट लागतो. त्यामुळे मी केवळ तुमच्या लेखातील फॅक्ट्स तेवढ्या घेऊन विकिपीडियातील लेखात (माझ्या स्वतःच्या शब्दात) भरू शकतो आणि संदर्भात तुमच्या या तुमचा आणि या लेखाचा उल्लेख करु शकतो. म्हणजे मी विकिपीडियावर मुख्यत्वे ललित लेखन शैली टाळावयास हवी शक्य तेवढी विशेषणे आणि लेखनातील आलंकारीकता टाळल्यास ते ज्ञानकोशीय शैलीतही येते त्या शिवाय कॉपीराईटचे उल्लंघनही टळते. हि चर्चा व्यनि एवजी धाग्यावर करतो आहे म्हणजे इतरांनाही या चर्चेचा लाभ घेता येईल.

माझा सर्व मिपाकरांना एक सल्ला आहे . सर्वांनी आपल Film Writers Association च सदस्यत्व घ्याव आणि तिथे आपल लिखाण तिथ रजिस्टर कराव . नावात फिल्म असल तरी तुम्ही आपल सगळ्याप्रकारच लिखाण तिथ रजिस्टर करू शकता . अगदी माफक पैशात हे होत . आणि सर्व प्रक्रिया online आणि सुलभ आहे . http://fwa.co.in/. हा त्यांचा संकेतस्थळ पत्ता . तिथे दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केलात तरी ते तुम्हाला सविस्तर माहिती देतात . जर काही अडचण असेल तर मिपाकर मला किंवा इथले सदस्य जयंत कुलकर्णी काकांना संपर्क करू शकता . एकूणच आपल लिखाण हि आपली बौद्धिक संपत्ती आहे आणि तिच्यावर कुणीही डल्ला मारू नये यासाठी आंतरजालीय लेखकांमध्ये जागृती होण हि काळाची गरज आहे .

प्रचेतस 15/03/2015 - 11:56
हे आत्म्या, आपला लेख चोरीस जाणे ही आपल्या लेखनास मिळालेली दादच समज आणि वृथा शोक करू नकोस. ह्या जगात शाश्वत असे काहीच नसते.

In reply to by प्रचेतस

कुठे तरी आहे ना ? तुम्ही म्हणता तसे, लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)
+++१११ पण जयंत काका..., अगोबा ढगोबा हत्ती उर्फ वल्लीमहाराज पिंप्रीकर (यांना सर्वकाहि नीट आधीच माहित असल्यामुळेच.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing003.gif ) ते आशय सोडून तत्वातच भांडत बसतील... ( त्याच त्या त्यांच्या निरर्थक आत्मरंजक वृत्तीनुसार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) त्यामुळे ... एकंदरीत..विषय 'सोडून द्या...' ;) कारण त्यांचेवर काहिच परिणाम होणार नाही. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif

तुमच्यासाठी दिवाणी किंवा फौजदारी दावा करणे असे दोन पर्याय आहेत मात्र त्यासाठी प्रचंड सातत्य आणि खर्च लागेल...प्रशांत परांजपेना तुम्ही वकिलातर्फे नोटीस पाठवून देखील सदर लिखाण चेपूवरून काढून टाकायला लावू शकता... जरी तुम्ही तुमचे लिखाण कॉपीराईट एक्टखाली नोंदवलेले नसले तरी त्याचे अधिकार अबाधित राहतातच... तत्पूर्वी चेपूचे लिखाण असलेल्या स्क्रीनचे फोटोही घेऊन ठेवा...

In reply to by माम्लेदारचा पन्खा

माहितगार 15/03/2015 - 17:20
खालील शंका मला खरेच माहित नाही म्हणून विचारतो आहे. * गुरुजींनी प्रतिसादात फेसबुकचा उल्लेख केलेला दिसत नाही. तसे फेस्बुकवरही झाले आहे का ? ** वकील न वापरता स्वतःच व्यक्तीगत विनंती/सूचना केली तरी फेसबुक कडून प्रतिसाद मिळू शकतो का ? * समजा वेळ नसेल अथवा आर्थीक कारणांनी लगेच केस करणे गुरुजींना जमत नसेल तर, कायदेशीर प्रक्रीयेसाठी अधिकतम किती कालावधीत दावा दाखल करावा लागतो, लिमीटेशन अ‍ॅक्ट खाली कालावधीच्या काही मर्यादा आहेत का ? ** समजा कुणाला कालांतराने दावा दाखल करावयाचा असेल तर कोण कोणते पुरावे गोळाकरुन ठेवणे आणि विटनेस चालू शकतील; व्हॉट अ‍ॅप्सवरील मेसेजचा पुरावा कशा पद्धतीने जतन करता येऊ शकेल ? (खास करून व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकच्या केस मध्ये एका खाली एक शेकडो संदेश दिवसा गणिक येतात त्यातील आपला आक्षेप असलेला संदेशाचा पुरावा कसा जतन करावा. असे मेसेज पाहणारी इतर मंडळी विटनेस म्हणुन चालू शकतात का या विटनेस मंडळींनी काय काळजी घेतली पाहीजे. खास करुन जसे गुरुजींच्या केस मध्ये त्यांच्या आप्त ओळखीत कुणी वकील फारसे चार्जेस न लावता करुन देत असेल तर ठिक पण ऑदरवाईज असे खर्च सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारे असणार नाहीत यावर इतर काही क्मी खर्चाचे मार्ग उपलब्ध आहेत का ?

आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत. एक साधे गणपती अथर्व-शीर्ष पाठ व्हायला २१ दिवस लागले.रामरक्षा विसरलो ती विसरलोच. बुवा, मस्त माहिती दिलीत.

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 15/01/2015 - 09:33
आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत.
असे नका म्हणू हो...काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे ;)

टीपीके 15/01/2015 - 05:06
छान चालू आहे, नविन काहीतरी कळते आहे. खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग? बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी?

रामपुरी 15/01/2015 - 05:38
"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही.

In reply to by सतिश गावडे

टीपीके @खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग?>>> काहि उपयोग नाही. आता काळाच्या साधानांप्रमाणे ,या सगळ्याचे रोकॉर्डिंग (अगदी संथा देण्याचेही!) करुन ठेवता येणे शक्य आहे. केलेही गेलेले आहे. परंतू शास्त्र परंपरा ही मौखिकीनी-जतन करण्याची आहे. त्यात हा सगळा धर्मशास्त्रांचा अत्यंत मूलभूत भाग! त्यामुळे त्याच्या पद्धतीत बदल करा! वगैरे शब्द उच्चारले ,तरी तुमची झोपडी निराळी होऊ शकते. म्हणजे ऐकून घ्यायला कोणी ना म्हणणार नाही. माझ्यासारखा माणूस तर ह्या असल्या गोष्टी(आमच्यात) गेली दहा वर्षे रोज बोलत आहे. पण.... असो! नाहि म्हणायला मला ह्या गोष्टी आज जेव्हढ्या लागतात तेव्हढ्याच शिकण्याची बुद्धी तेंव्हा पहिल्या एका वर्षानंतरच झाली. आणि हे वडिलांच्या कानावर घालून त्यांच्या मदतीने..मी फक्त ऋग्वेदी आणि हिरण्यकेशी याज्ञिकातले पौरोहित्यासाठी अत्यावश्यक . एव्हढेच बरेचसे अध्ययन केले.आणि माझा नाहक वाया जाणारा वेळ वाचविला. आणि हो..पुजा/लग्न आणि अश्या विधिंना लागणारी स्तोत्र,अथवा फक्त मंत्र शिकून चालत नाही. त्याचे प्रत्येकी (शास्त्रोक्त) प्रयोग शिकावे लागतात. विवाहप्रयोगः /श्राद्धप्रयोगः / स'ग्रहमख वास्तुशांति प्रयोगः ..इत्यादी. @बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? >>> दुर्दैवानी महाराष्ट्रात अजूनंही अनेक पाठशाळां मधे फक्त घोकंपट्टीच आहे. :( नंतर बरेचसे लोक बाहेरून संस्कृत व्याकरण शिकतात. @या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी? >>> इतर विषय पूर्वी नव्हते. असले तर अत्यंत जुजबी होते. पण आता काळाची पावले ओळखून बर्‍याच पाठशाळांमधे गणित आणि इंग्रजी ,संगणक ज्ञान हे जुजबी स्वरुपात शिकवले जाते. आणि खरतर याच शिक्षणाला आहे तो वेळ पुरत नाही. त्यामुळे अनाध्यायाचे जे शास्त्रानी सांगितलेले दिवस असतात,तेंव्हा हे शिकविले जाते. (अनाध्यायाचे दिवस म्हणजे:- हरेक महिन्यात येणार्‍या अष्टमी,पौर्णिमा,अमावस्या,प्रतिपदा इत्यादी तिथी,व ग्रहणादि काहि दिवस! ) ===================================== रामपुरी @"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच >> माझ्याही फार पूर्वीपासून वळवळत होताच.पण आता कारणे-कळल्यानी शांत झाला आहे. @पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. >> याबद्द्ल खरच धन्यवाद.हे सगळे (एका वेदाचे वा तत्सम तसेच!)एव्हढे पाठांतर, हा निरर्थक काथ्याकूट आहे. आणि मानवी श्रम व बुद्धी उगीच खर्च करण्यातला आहे. हे मलाही मान्य आहे. परंतू हे समजून घेताना,अथवा विरोधी बाजू मांडताना ..अनेकांना हे निरर्थक आहे,यावरच लक्ष जातं. पण निरर्थक असला,तरी तो काथ्याकूट आहे. ही बाजू मांडण्यातली (स्वतःलाच उपकारक आणि आवश्यक) अशी गोष्ट ते विसरतात. @येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही. >>> येस..येस..परफेक्ट! माझं चुकलच ते! धन्यवाद. (संपादक , प्लीज बदला हो ते! :) ) ========================================= अजया @हे सर्व तुमच्या अजूनही लक्षात आहे का आता संचार?>>> आहे ना! (आवृत्तीच्या जोरावर) पाठ-ठेवावच लागतं. कारण आंम्ही बाहेर जे पौरोहित्य करायला जातो. तिथे नाटकाचाच नियम लागू पडतो. (ते आवश्यकंही आहे.) प्रयोग-करताना, स्क्रिप्ट हतात कशी चालेल? मात्र काहि फरक आहेतच. पंचसूक्त पवमानासारखा किचकट विषय किंवा दुर्गा सप्तशती सारखा साधा विषय ,जो सर्व सामान्यतः अनेकांना पाठ राहू-न शकणाराच विषय आहे. तिथे आंम्ही पोथी (समोर) वापरतोच. आणखि एक कारण म्हणजे, पौरोहित्यातले जे विषय फक्त वाचूनच दाखवण्याचे आहेत... जिथे काही इतर एक्टिव्हिटी-करायची नाहीये. तिथे हे पाठ-असण्याचा आग्रह शिक्षणातंही नाहिये. उदा:- दुर्गा सप्तशती! नवरात्रा'त किंवा इतरवेळी आंम्ही(कुणिही) पोथी समोर ठेऊनच हे फक्त वाचत असतो. =================================== अर्धवटराव @या सगळ्या कॉम्प्लेक्सीटीतच जात व्यवस्थेची बीजं असावीत.>> नाही.. ही बीज मूळची सामाजिक आहेत.आणि याला प्राचीन काळापासून धर्म आणि राजव्यवस्थेनी स्वार्थासाठी धर्मशास्त्रातल्या,वैयक्तिक आणि सामाजिक आचारशास्त्र, या विभागातून भरपूर समर्थन आणि खतपाणि दिलं आहे. अगदी चोख व्यवस्था लावलेली आहे. हे मात्र खरे आहे. ==================================== सतिश गावडे @ तुमची डीटेलिंग करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.>> धन्यवाद. :) ========================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव 15/01/2015 - 20:38
एकाच व्यक्तीला १६ तास पाठांतर करणे, मग शेती करणे व गुरे सांभाळणे शक्य नसावे म्हणुन डिव्हीजन ऑफ लेबर तयार असावी. तिच पुढे जात व्यवस्था म्हणुन प्रचलीत झाली असावी.

कंजूस 15/01/2015 - 09:50
आता तुमच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्याची खात्री झाली आहे तरी मी इथे विचारणार नाही कारण या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो -एक वाद न घालणारा ठार नास्तिक.

In reply to by कंजूस

सतिश गावडे 15/01/2015 - 10:02
अहो काका विचारा की. त्यानिमित्ताने: १. तुमचे शंका निरसन होईल. २. आमच्यासारख्या वाद घालणार्‍या आयडींना वाद घालता येईल. ३. या विषयाबद्दल प्रामाणिक कुतुहल असणार्‍या चार गोष्टी कळतील. ४. काहींना आत्मा, परमात्मा, मोक्ष वगैरेवर प्रवचन देता येईल. ५. बुवांच्या धाग्यावर शंभरी भरेल. (आणि मला मग बुवांकडून पार्टी उकळता येईल.)

साती 15/01/2015 - 10:03
लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा. कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. 'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा @काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे >> =)) अरे कार्ट्या...गप की जरा! तार्किकच आहे हा मेला! =)) ======================================= कंजूस @या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो. >> ठिक आहे. तरिही तुंम्हाला विचारयचे असेल्,तर नक्की विचारा.माझी ना..नाही. :) ========================================= सतिश गावडे >>> =)) कित्ती तो (निरागस!) प्रामाणिक पणा!? गुण-लागलेला आहे, याची खात्री वेरूळ ट्रिप पासून झालेली होतीच. आता तर काहिच शंका उरलेली नाही. =)))))) ========================================= साती @लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा.>>> धन्यवाद. पण मला अजुन , हे तिकडे कसे नोंदवायचे? हे माहित नाही. :( ( कृपया-सांगा कुणी मज! :) ) @कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. >> याचसाठी केला ,(काल) हा -अट्टाहासं! लेख सार्थकी लागला. धन्यवाद. :) @'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. >> बरोबर..फक्त बदल एव्हढाच,कि प्रसारित व्हावे.आणि जसेच्या तसे जिवंत रहावे. @आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.>> येकदम बरोब्बर! =========================================

लक्षात ठेवणे कठीण आहे. परवा रेडीयोवर एक बातमी ऐकली की पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

@ पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.>>> हे काम ऑलरेडी झालेले आहे. हा माणूस फक्त त्यावर शिक्कामोर्तब-करेल.

साती 15/01/2015 - 11:00
आम्ही शाळेत असताना राजापूरच्या वेदशाळेत आम्हाला दरवर्षी नेले जायचे. आम्ही दरवेळी गीतेचा एक एक अध्याय पाठ करून जायचो आणि ते पूर्णं गीता. आणि मग त्या मुलांचे पाठांतर बघून अक्षरशः अचंबित व्हायचो. तेव्हा हे लोक नेमके कसे पाठांतर करतात हे आम्हाला सांगायचे. रिअल हार्ड वर्क!

पैसा 15/01/2015 - 11:40
खूपच छान लिहिलंत बुवा! मला वाटते, असे एकदा ऐकून पाठ होणार्‍याना एकपाठी, दोनदा ऐकून पाठ करणार्‍याला द्विपाठी इ. म्हणत असत. ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते. मी लहान असताना सगळे पाठांतर स्तोत्रे, श्लोक, गीताअध्याय दोन वेळा ऐकून बिनचूक म्हणू शकत होते. हळूहळू ते सगळं हरवलं. :(

In reply to by पैसा

बॅटमॅन 15/01/2015 - 11:48
ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते.
आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे हे सगळं इतकी वर्षे टिकून राहिलं हेही आश्चर्यकारक आहे. भारतासारख्याच मौखिक परंपरा अन्य देशांतही होत्या, उदा. ग्रीस, इराण, इंग्लंड, इ. पण त्या परकीय आक्रमणांपुढे टिकल्या नाहीत. रोमनांनी केल्टिक धर्म खाल्ला, मुसलमान आक्रमणापुढे इराणी झरथ्रुष्टी धर्मही जवळजवळ संपलाच. ग्रीसमधली मौखिक परंपराही पुढे लोपलीच. पण भारतातली मौखिक परंपरा मात्र सर्व धक्के पचवून अजूनही टिकून आहे. गेली किमान तीनेक हजार वर्षे पाठांतराची ही पद्धत जवळपास आहे तश्शी टिकून आहे.

In reply to by बॅटमॅन

पॉइंट ब्लँक 15/03/2015 - 13:28
हो, ईतक्या परकिय आक्रमणांनतरही हे ज्ञान टिकून राहीले हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण आजकाल सेक्युलर व लिबरल या नावाखाली जे काही हिंदु या धर्माशी संबधित आहे त्याची लाज वाटण्याचा आणि त्याग करण्याचा को आजार पसरलाय तो पहाता परिस्थिती बिकट आहे असं वाटू लागले आहे. अत्रुप्त तुम्ही ही माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक आहे.

राजाभाउ 15/01/2015 - 11:45
खुपच छान माहिती मिळाली. याविषयी नेहमीच कुतुहल वाटते. ओळखीच्या एका गुरुजींबरोबर एकदोनदा चर्चा केली होती पण इतकी नीट माहीती मिळाली नव्हती त्यामुळे धन्यवाद. एक शंका आहे कि वेदाभ्यास शिकवताना त्याचा अर्थही समजाउन सांगितला जातो का? आमचे गुरुजी (ते स्वता: याद्निक चुडामणी आहेत आणि त्यांचा संस्क्रुत चा अभ्यासही चांगला आहे) नेहमीच कार्याच्या वेळी आपण काय विधी करतोय वगैरे थोडक्यात समजाउन सांगतात. पण बर्याच ठिकाणी असे घडताना दिसत नाही. याचा एक किस्सा असा झाला होता. माझ्या एका मित्राकडे त्याच्या वडिलांच्या श्राध्दासाठी आलेल्या गुरुजींनी सांगितले कि तुम्ही श्राध्द चालविले आहे तर तुम्ही रात्री जेवायचे नाही, उपासाचे खाल्ल तर चालेल त्याने विचारले असे का वगैरे तर ते काय उत्त्र त्या गुरुजींनी दिले नाही, नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात. म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?

In reply to by राजाभाउ

@ नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात.>>>> हे ही तुंम्हाला जे संगितलं ते त्या वेळेवर देण्याचं उत्तर आहे. (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) खरं उत्तर असं, की..रात्रि न जेवण्याचा हा नियम (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. त्याचे (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) असलेले कारण म्हणजे, त्या जेवणार्‍या ब्राम्हणांच्या शरिराला मृताचा आत्मा माध्यम म्हणून वापरतो..आणि काहि अन्न त्याच वेळी त्याद्वारे सेवन करतो..नंतर अन्नाचा वायुप्राणमय भाग जेवणानंतर पासून ,ते दुसर्‍या दिवशी दुपारच्या भोजनवेळे पर्यंत शरिरातून नानाप्रकारे बाहेर पडत असतो. तोही या (श्राद्ध दिवशी घरी आलेल्या) मृतात्म्यांना सेवायचा असतो. आता अश्यामधे जर का संध्याकाळी अन्नसेवन झाले,तर ह्या धर्मजीवशास्त्रीय कल्पने प्रमाणे श्राद्धसेवितअन्नाचे पुढील वायुप्राणमय भागात रुपांतर होण्यास अडचण अगर बाधा येइल. आणि मग ते त्या पितराला/आत्म्याला मिळणार नाही. व श्राद्धाचा उद्देश संपून श्राद्ध वाया जाइल.म्हणून काहिही खायचे नाही. अर्थात ही धर्म शास्त्रानी (लढवलेली आणि मढवलेली) कल्पना आहे. खरा उद्देश:- श्राद्धान्न, हे पचायला अत्यंत जड.. त्यातही ते दुपारी १२ च्या नंतर आणि ते ही यजमानाचे पितर आपले ठायी तृप्त झाले...हे त्याला वाटावे..म्हणून कचकाऊन हाणलेले!*..किंवा यजमान व मुख्य गुरुजिंच्या भावु'क युतीने त्या श्राद्ध जेवणार्‍याला खायला-लावलेले!!!... म्हटल्यावर यावर जर रात्री जेवलं तर ते पचेल का? बास ...बात खतम!... हा न्याय यजमानाला त्याच्याघरी श्राद्ध जेवणार्‍यां ब्राम्हणांना लावणे.. म्हणजे, दोघांच्याही प्रकृतीस सदर दिवशीच काहि बाधा होऊ नये..या कारणानीच आहे.. पण माणसे दोन्ही प्रकारची असतात. कुणी धर्मशात्रीय कल्पनांनी ऐकतील्,तर कुणी फक्त उपयुक्ततावादानी ऐकतील. म्हणूनच मी वरील प्रमाणे दोन्ही विवेचने, मला विचारणार्‍या लोकांसमोर ठेवीत असतो. माझा लोकसमंजस पणावर (अनुभवांती) भरपूर विश्वास आहे. आणि अपवाद वगळता या पद्धतीने ऐकल्या'नंतर फारसे कोणीच ना..म्हणत नाही. ज्याला जे आवडतं , तो ते निवडतो. :) (* :-सदर दोन शब्द हे कल्पना स्पष्ट व्हावी,म्हणून मुद्दाम अश्या लेखनातंही वापरलेले आहेत.गैरसमज नसावा. ) @म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?>>> नाही.. हे पाठशाळेत शिकविले जात नाही.. हे माझ्यासारखे माझे पुरोहित मित्र..आपापल्या आकलनशक्ति व वकुबाप्रमाणे जुन्या लोकांकडून ऐकून त्यात नविन(काळातल्या) माहितीचा (आणि मनातल्या नितीचा) उपयोग करून आपल्या पर्यंत पोहोचवित असतात. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

राजाभाउ 15/01/2015 - 19:05
अच्छा... असे आहे तर ते. मनापासुन धन्यवाद !! तुम्ही लिहीत रहा या विषयावर. एक तर खुप नविन काही कळत आहे आणि तुमची लिहीण्याची शैली फारच छान आहे.

लेख प्रचंड आवडला. कुतुहल असलेल्या बर्‍याच गोष्टींबद्दल माहिती मिळाली. विकीवर नक्की टाका. भाषा लेखनाचा शोध लागण्यापूर्वी साहित्याची मूळ संहिता पुढच्या पिढीला पोहोचविण्यासाठी पाठांतराशिवाय इतर काही व्यवस्था नव्हती. अनेक पिढ्या पुढे जातानाही साहित्य पाठभेदरहित रहावे यासाठी शब्दांचा क्रम आणि उच्चार बदलविरहित आणि शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध पाठांतरासाठी तयार केलेली संथा ही व्यवस्था सोप्या शब्दांत समजाऊन दिल्याबद्दल आभार. पाठांतर चांगले व्हावे यासाठी वापरलेले अजून एक तंत्र म्हणजे सगळे प्राचीन साहित्य गेय काव्य आहे. गेय काव्य बरेच नियमबद्ध असल्याने आणि त्याचे लक्षात राहणे जास्त सहज असल्याने त्यातले शब्द, ते उच्चारण्याची पद्धत (र्‍ह्स्व-दीर्घ, इ) आणि त्यांचा क्रम बदलणे कठीण होते... म्हणजे साहित्य मूळ रुपात राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेद-उपनिषदे-पुराणेच नव्हे तर जुनी नाटकेही काव्यरुपातच लिहीली गेली आणि कालिदास, भर्तृहरी इ लेखक नाटककार यापेक्षा जास्त कवी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. सहमत. कदाचित् आजच्या घडीला रिलिव्हंट असलेल्या काही गोष्टीसुद्धा असू शकतीलही... पण सर्वसाधारणपणे असे दिसते की टीका करणार्‍या लोकांनी आणि त्यांना अनुमोदन देणार्‍या लोकांनी प्राचीन लेखनाचा अभ्यास केलेला नसतो आणि इतरांना स्वतःच्या कामाच्या धबडग्यात त्यात लक्ष घालण्याइतके ते "फायदेशीर" वाटत नाहीत. जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे. अन्यथा "ते साहित्य उपयोगी/निरुपयोगी आहे" हा निरर्थक वाद असाच चालू राहील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 15/01/2015 - 13:06
एक्का साहेब आजच्या जगात जे ज्ञान आपल्याला दमड्या मिळवण्यासाठी उपयुक्त आहे तेच महत्त्वाचे बाकी सर्व "वायफळ" असा बर्याच तरुण लोकांचा भ्रम आहे. हेच लोक जेंव्हा भरपूर पैसे मिळवतात आणि आता त्यात काही राम राहिला नाही( म्हणजे भरपूर पैश्याने सगळेच प्रश्न सुटतात असे नाही हे लक्षात आल्याने) कि मग वेद ब्रम्हविद्या,योग प्राणायाम इ अशा जुन्या गोष्टीत रस घेऊ लागतात असे दिसते.) व पु काळे यांनी लिहिले आहे कि गीता हि १६ वर्षाच्या माणसाने वाचली( समजली) पाहिजे तर त्याला आयुष्यात जास्त फायदा करून घेत येईल ६० व्या वर्षी तेवढा होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 15/01/2015 - 13:11
जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे.
अर्थातच. आणि जुन्या काळीसुद्धा संस्कृतात ग्रंथरचना करणारे लै कमीच लोक्स होते. फक्त ३.५% लोकांना संस्कृत येते असे गृहीत धरले (हेही लैच झाले) तरी त्या ३.५% पैकीही ग्रंथरचना करणारे १-२% च असतील जास्तीत जास्त. बायकांना ऐकून ऐकून कळेल तेवढेच, नपेक्षा कॉमनलि स्त्रियांना संस्कृत शिकवत नसत. त्यामुळे निम्मे लोक्स तिथेच गळाले. उरलेल्या १.७५% पैकीही २% म्हणजे ०.०३५% इतकेच लोक असावेत टोटल लोकसंख्येच्या. म्हणजे दहा हजारात ३५. हेही प्रमाण जरा जास्तच वाटतंय, पण असो.

सुकामेवा 15/01/2015 - 15:55
मुलांकडून लहानपणी पाठांतर करून घेतले ते उत्तम पद्धतीने लक्षात राहते व मेंदूची कार्यक्षमता वाढते. वय वाढल्यावर अर्थ समजून सांगितला जातोच किंवा तो संदर्भ लावून शोधणे सोप्पे जात असेल.

अतृप्त आत्माजी, ह्या लेखाखातर आपणास मनःपूर्वक धन्यवाद. मौखिक पाठांतरांची नितांत आवश्यकता मी खालील लेखात वर्णन केलेली आहे. http://www.misalpav.com/node/25439 अनेक आचरणसूत्रांच्या समुच्चयाने संपन्न झालेल्या संहितेस योग म्हणू लागले. योगाचे वर्णन अष्टांग-योग असे केले जाऊ लागले. अष्टांगयोगानुसार वर्तन करत गेल्यास प्रत्येकासच, कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशा निष्कर्षांप्रत आपले पूर्वज आलेले दिसतात. भारतीय ब्रह्मविद्येचे लेखन वेळोवेळी, सूत्ररूपे होतच राहिले. गीतेत कृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशास, व्यास मुनींनी शब्दबद्ध करून ठेवलेले आहे. गीतेतील, अनुष्टुभ छंदात लिहिलेले, ६९७ श्लोक, ब्रह्मविद्येचे सर्व सैद्धांतिक पैलू सविस्तर उलगडून दाखवण्यास समर्थ आहेत. त्याचप्रमाणे पतंजली मुनींनी १९५ योगसूत्रांत लिहून ठेवलेली योगसूत्रे जीवनातील अनुभवसाराचे प्रात्यक्षिक पैलू शब्दबद्ध करतात. मात्र सूत्रांत सांगितलेले वर्ण्य विषय, उत्तम भाषाज्ञानाशिवाय सहजी आकलनयोग्य, राहत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्टीकरणार्थ आपले वेद, आपली पुराणे, आपले योगशास्त्र इत्यादींची भर आपल्या संस्कृतीत सतत पडत गेली. १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न जनजीवनाची गुरूकिल्ली, ह्या सर्व संहितांत मिळून भारतीय समाजाने आजही मुख्यतः मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेली आहे. . त्या मौखिक परंपरेच्या वंशसातत्याची गुरूकिल्ली आज आपण येथे प्रस्तुत केलीत त्याखातर अतृप्त आत्माजी, आपणास अनेकानेक धन्यवाद. ह्यासंदर्भात असंख्य प्रश्न इथे आधीच उपस्थित होवून आपण यथाशक्ती उत्तरेही दिलेली आहेत. माझ्याही मनात असंख्य प्रश्न आहेत. वर्तमान भारतीय जनतेस आपल्या ऊर्जस्वल परंपरेचा निदान अर्थ तरी कळावा म्हणून आपण हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवावा ही विनंती. माझ्याही काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे द्यावी ही विनंती. . १. http://www.misalpav.com/node/29916 वेदमूर्ती अशा का आहेत ते मला माहीत नाही. आपण सांगू शकाल काय? २. चारही वेदांतील ऋचांची संख्या प्रत्येकी किती आहे? ३. दशग्रंथी ब्राम्हण तयार करणार्या वेदपाठशाळांची भारतातील एकूण संख्या किती असेल? ४. त्यात दरसाल पूर्णवेळ वेदविद्या शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? ५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो?

In reply to by नरेंद्र गोळे

नरेंद्र गोळे आपल्या प्रतिसादप्रोत्साहनाबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या चारंही प्रश्नांची उत्तरे देताना कोणतिही माहिती (माझ्याचकडून) राहू अथवा चुकू नये.या साठी मी आपले सदर पाचही प्रश्न आमच्या व्हॉट्सप वरील.. अश्याच गोष्टींवर काम करणार्‍या एका समुहाकडे सूपूर्त करित आहे. तेथून माहिती मिळताच. मी ती आपल्या पर्यंत व्य.नि.तून पोहोचवतो. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

ती माहिती व्यनीतून देण्याऐवजी / व्यनितून देण्याबरोबर इथेही टाकली तर इतरांनाही त्या माहितीचा फायदा होईल. तेव्हा ती इथे/ही टाकाच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 15/01/2015 - 19:51
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ गुरुजी, ह्यो धंदा बी सोप्पा नाय राव. लैच चिकाटी तुमची. कळलं एवढेच की लै कष्ट उपसायलसा तुमी. . . (एक फ्लेक्स बसवला जाईल तुमच्या सन्मानार्थ...टोटल फ्री आपल्यातर्फे)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 15/01/2015 - 20:09
एक्का काका, असले लै जणांचे लै चित्रं हायेत बर्का माझ्याकडे. गुर्जीनी सुपारी दिली तर औघड हुईल. ;) . . (माझं एकदा लग्न लावू दे गुर्जी मग स्कूटरवाला काय तुम्ही सांगाल तो फोटू टाकतो. :) )

In reply to by अभ्या..

मग ठरलं तर ! इकडे तुम्चं लग्न लागलं की तिकडे एक गल्ली भरून (गणेशोत्सव ईष्टाईलमध्ये) फ्ळेक्समालिका लाऊ, कसं ? ;) ;)

In reply to by नरेंद्र गोळे

मदनबाण 18/02/2015 - 14:22
५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो? या बद्धल अधिक इकडे :- ऋषि मुनि

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

आयुर्हित 15/01/2015 - 20:26
आमचा संबंध फक्त गीतेच्या काही ठराविक अध्यायांना संथा लावून घेण्यापर्यंतच आला आहे. त्यामुळे अधिक नवीन माहिती मिळाली. उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. आपण प्रतिसादात लिहिले आहे की, रात्री न जेवण्याचा हा नियम: (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. यावर काही शंका : जैनधर्मात सर्व लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम आहे. पण वैदिक/सनातन धर्मात १)सर्वसामान्य ब्राह्मण(किंवा ब्राह्मणेतर) गृहस्थाश्रमी लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? २)ब्रह्मचर्यश्रम पाळणाऱ्या वर्गासाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ३)आत्ताच्या वेदशाळेत जावून वेदाभ्यासी मुलांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ४)शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो असे आहे तर नेमके जेवतात केव्हा? हे चारही सारखे दिसणारे पण वेगवेगळी प्रश्न आहेत, त्यामुळे कृपया वेगवेगळी उत्तरे अपेक्षित आहेत.

In reply to by आयुर्हित

फ़क्त प्रश्न -४ चे उत्तर देतो! शिल्लक ८ तासात हे गाणित सहज बसते. त्याचे स्पष्टीकरण हवे असल्यास व्य.नि. करा. तिथेच देइन. :) बाकीच्या सर्व शंका निरसनासाठि बापटशास्त्रिं चे मनुस्मृति चे -माराठी भाषांतर वाचा. त्यात आख्खा आचारधर्मच पहायला मिळेल. मी इथे ती उत्तरे, देत बसू शकत नाही! क्षमस्व!

मदनबाण 16/01/2015 - 02:45
हा अनुभव अगदी जवळुन घेतला, पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार ! :) बाकी लेखाचे शिर्षक वाचल्यावर आधी उगाच हा प्रतिसाद ट्रिगर ठरला की काय असे वाटले होते ! ;) @ गोळे काका आपला प्रतिसाद फार आवडला, आणि तुम्ही विचारलेले प्रश्न विचार करण्यास प्रवॄत्त करणारे आहेत. :) बाकी विश्वामित्राचा क्षत्रिया पासुन ब्रम्हर्षी होण्याचा प्रवास { कथा } वाचण्यासारखी आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }

In reply to by खटपट्या

भृशुंडी @घनपाठी/एकपाठी वगैरे जे भेद आहेत, त्या पद्धतीने पठण अजून होतं का?>> होय. होतं. आणि दशग्रंथ पूर्ण झाले,की तो -दशग्रंथी ब्राम्हण.. त्यातल्या संहितेचे- पद/क्रम म्हणला, कि तो- क्रमांती , पुढे जटा/माला/घन म्हणला,कि तो घनपाठी ब्राम्हण.. , असे ते स्तर आहेत. त्यात हे एकंपाठी द्विपाठी त्रिपाठी ... येत-नाही. ह्या संज्ञा, पाठांतर शक्तिची- नामरूपं म्हणून ओळखल्या जातात. ==================================== मदनबाण @पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार! >> धन्यवाद बाणोबा! :) ==================================== खटपट्या @ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का ?>>> दुर्दैवाने अजून तरी..नाही! :( (आमच्या लोकांना काय होतं,मला कळत नाही.मी अनेकदा हा विषय काढतो.(ब्राम्हण) स्त्रियांनाही आपल्यातल्याच काहि जणांनी ,नाहि का शिकवलं?..तसच हे ही! असं म्हणतो..त्याला अनेकजण सहमत होतात,पण पुढे प्रतिसादच देत नाहीत.काहिजणं तिरस्कार करतात.व्यवसाय भयास्तव पाण्यातंही पहातात.पण हे सगळं होणारच. असं मी गृहीत धरुन ठेवल्यामुळे (आता) मला त्याचा त्रास होत नाही. मी माझ्याकडून प्रयत्न सुरुच ठेवलेले आहेत. :) ) नाहि म्हणायला, आमच्यातले काहि लोकं ,असा कुणी ब्राम्हणेतर शिकायच्या इच्छेनी आला,तर त्याला शिकवायला तयार होतात,पण ते ही फक्त पुराणोक्त विधी/अध्ययन..! २००४ साली,मी एकंदर ३ ब्राम्हणेतर मुलांना (वेदोक्त..)शिकवायला घेतले होते. (मस्त तयार होत होते तिघेही!) तो एका खर्‍या हिंदूहितवादी संघटनेचा सामाजिक उपक्रम होता. पण पुढे काहि कारणास्तव ते सारेच बारगळले. तरिही,त्यानंतर.. मी कुणालाहि शिकवायला तयार होतो/आहे/राहिन. हे मानशी बाळगून आहे. ====================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या 16/01/2015 - 12:18
तुमच्याबद्द्ल आधी आदर होताच आता दुणावला !! परत एकदा, जालावर तुमच्यासारख्या गुर्जींना ओळखतो याचा अभिमान आहे.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा 16/01/2015 - 14:28
मग....उग्गीच्च नै त्येंला आमी गुर्जी म्हंतो :) ग्रेट"च" हैत त्ये...जेपीला सांगून वाड्डिवसाचा फ्लेक्ष पन लाव्णार है :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 16/01/2015 - 14:01
ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का
ब्राह्मणांव्यतिरिक्त क्षत्रियांना (प्राचीन काळी) वेदाध्ययनाचा अधिकार होता याची अनेक उदाहरणे आहेत. नंतर हा अधिकार का बंद झाला असावा/ काढून घेतला असावा कल्पना नाही. कदाचित भृगु आणि क्षत्रिय संघर्षांमुळे?

In reply to by प्रचेतस

पैसा 16/01/2015 - 14:14
क्षत्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार बंद झाला नाही. कारण त्यांची मुंज होणे अपेक्षित आहे शिवाय वेदोक्त प्रकरणातही "ते क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त पद्धतीचा अधिकार नाही" असा युक्तीवाद झाला होता. त्यावरून हा अध्ययनाचा अधिकार बंद झाला असावा असे वाटत नाही. प्रश्न बहुधा कोणाला क्षत्रिय म्हणावे असा असावा. त्यातही कलियुगात कोणी क्षत्रिय शिल्लक नाही असे पिल्लू कोणीतरी सोडले होते. कोण ते माहीत नाही. तेही कारण असावे. ब्राह्मणेतरांसाठी वेदपाठशाळा गोव्यात तपोभूमी, कुंडई इथे आहे. http://www.srigurudev.org/index2.html. या संस्थेतर्फे योगाचा प्रसार इत्यादि इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. तिथल्या सध्याच्या स्वामींबद्दल मी काही बोलत नाही. पण संस्थेचा मूळ उद्देश चांगला आहे.

सिरुसेरि 16/01/2015 - 15:22
आमच्या रसायन शास्त्र च्या सरांनी पहिली 20 मुलद्रव्ये अशीच पाठ करून घेतली होती . त्याची आठवण झाली . H He Li Be B C N O F Ne Na Mg Al Si P S Cl Ar K Ca

धन्यवाद ! ही जी पाठांतराची पद्धत आहे, त्यात थोडा बदल करुन, ती जर सुटसुटीत करुन, लागल्यास दोन पानी मजकुराचे उदा. देऊन जर एक प्रोसेस लिहिलीत तर मुलांना बराच फायदा होईल. (आहे तशीच कदाचित लागणार नाही) कारण जो पर्यंत आपल्या येथे जी परिक्षापद्धती आहे ती अशीच राहणार असेल तर पाठांतराचे महत्व कधिच कमी होणार नाही. आणि कशीही असली तरी ज्या गोष्टी आपल्याला परिक्षा काळात शोधून काढायच्या नसतात किंवा पुस्तकात बघण्यास परवानगी नसते त्या लक्षात ठेवाव्या लागतातच.

मी वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय? हा लेख लिहिला, आणि नंतर..तो ,आमच्या पौरोहित्य करणार्या (पुण्या/मुंबईच्या) भटजी लोकांमधे,मी व्हॉट्सपवर लिंक देऊन शेअर केला होता. आणि काल आमच्या एका वादविवादा च्या ग्रुपवर सदर लेख परांजपे, नावाच्या मुंबईच्या आमच्याच एका (मला अज्ञात..असलेल्या) पुरोहिताने ,स्वतःच्या नावे शेअर करण्यास (कदाचीत गेला १ किंवा २ अठवडे..) सुरवात केली आहे. वर शहाजोगपणानी... "@ परांजपे गुरुजी@ हा लेख माझा आहे .या मध्येकाहि बदल करु नये" असं निर्लज्जपणानी लिहुन मोकळा झालेला आहे. यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा. __/\__

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 15/03/2015 - 08:55
अगदी असाच फ़ॉरवर्ड मला आला होता. बाकी ते कारवाई कशी करायची ते मला माहीत नाही पण एकदा माझा लेख दुसऱ्या कोणाच्या ब्लॉगवर जशाच्या तसा छापून आल्यावर मी गूगल साईटवर तक्रार दाखल केली होती आणि त्यांनी तो ब्लॉग काढून टाकला होता.

माहितगार 15/03/2015 - 09:39
यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा
कॉपीराईट कायदा तुम्हाला दोन अधिकार देतो पहिला प्रताधिकार ज्यात तुम्ही निर्मित केलेली तुमची स्वतःची कृती तुमच्या मालकीची असते. त्याच कायद्यान्वये तुम्ही काही कारणाने मालकी हक्क सुपूर्त केले अथवा कॉपीराईट लेखकाच्या पश्चात ६० वर्षांनी पब्लिक डॉमेन मध्ये आले तरीही कृतीवरचे तुमचे नाव बदलता येत नाही - हा लेखकाचा नैतीक अधिकार झाला. म्हणजे संत तुकारामांच्या कृतीला समर्थ रामदासांचे नाव आणि समर्थ रामदासांच्या कृतीला तुमचे नाव वापरता येत नाही त्या पब्लिक डॉमेन मध्ये असल्यातरीही. कोणत्याही माध्यमातून तुमची कृती अनधिकृतपणे पुनःप्रसारित केली जात असेल तर अशा माध्यमास तुम्ही ते प्रसारण तातडीने बंद करण्यास सांगू शकता. पण २१ दिवसांच्या आत काँपीटंट कोर्टाचा आदेश प्राप्त करून घ्यावा लागतो समजा तसा आदेश २१ दिवसात प्राप्त न झाल्यास संबंधीत माध्यम त्या मजकुर कोर्टाचा आदेश येईपर्यंत पुनः प्रक्षेपीत करता येतो हे सर्वसाधारण आंतरजालास लागणाराच नियम. व्हॉटअ‍ॅप आंतरजालीय सुविधा नाही पण सर्वर वगैरे वापरत असावेत अशाच काही स्वरुपाचा नियम त्यांनाही लागू होत असावा. कायद्याच्या दृष्टीने यात बराच किस पाडून अभ्यास करावा लागेल. काही अडचणी असू शकतात. (जसे विकिपीडिया प्रताधिकारमुक्तीचे नियम लावतो तेथे कॉपीराईट शाबुत ठेऊन हवा असल्यास जसेच्या तसे लेखन विकिपीडियावर देणे टाळावे. आपले स्प्ष्टीकरण येईपर्यंत आणि हि चर्चा पूर्ण होई पर्यंत मराठी विकिपीडियावरील आपण टाकलेला(टाकवलेला) मजकुर मी तिथे झाकला आहे. थोडक्यात विकिपीडियावर अलंकारीक भाषा विशेषणे इत्यादी ललित लेखन शैली वगळून मजकुर टाकल्यास तुम्हाला ललित शैलीवरचा प्रताधिकार स्वतंत्र ठेऊन विकिपीडियावर केवळ फॅक्ट बेस्ड लेखन करता येऊ शकते. विकिपीडियावरील लेखन कुणी इतरत्र प्रसारीत करत असेल तर अशा मजकुराच्या लेखातील लेखकांचा अथवा संपादन इतिहासाचा दुवा देणे अभिप्रेत असते त्यामुळे लेखकांच्या नैतीक आधिकाराची काळजी घेतली जाऊ शकते) कायदे विषयक अंमलबजावणी व्यवस्थीत करुन घेण्यासाठी वकीलाचा सल्ला आणि मदत लागू शकते. वकिलाचा सल्ला आणि इतर पाऊले उचला अथवा उचलू नका किमान पहिली पायरी म्हणून प्रताधिकार उल्लंघन असण्याबद्दल सर्वसाधारण सूचना तुम्ही असे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला आणि संबंधीत माध्यमाला त्वरीत देणे चांगले. कायद्याच्या माध्यमातून गोष्ट किती पुढे न्यायची याचा नंतर विचार करत बसता येऊ शकते. मी अजूनही माहिती शोधून देण्याचा प्रयास करेन. पण अर्थातच माझा सल्ला केवळ कोणतीही कायदेशीर जबाबदारी न घेणारे व्यक्तीगत मत आहे. कायदे विषयक सल्ला अधिकृत तज्ञांकडून घेणे हे श्रेयस्कर हे ओघाने आलेच.

In reply to by माहितगार

माहितगार 15/03/2015 - 15:29
२०१२ च्या अमेंडमेंट(ibnlive वृत्तदुवा हि पोस्ट देताना जसा दिसला) मध्ये पॉईंट ३२ मध्ये सेक्शन ५२ सबसेक्श्न १ च्या बी आणि सी संबधीत सुधारणा अभ्यासल्या तर '..........technical process of electronic transmission or communication to the public' अशी वर्डींग आहे जी व्हॉट अ‍ॅप सारख्यांनाही अ‍ॅप्लिकेबल ठरावयास हरकत नाही असे वाटते. लेखकाच्या नैतीक आधिकारांचा मुद्दा उपस्थित असलेली, दिल्ली हायकोर्टापुढे आलेली एक रोचक केस इंडियन कानून डॉट कॉमवर पाहण्यास मिळाली. अशा अजूनही केस असतील त्या इंडीयन कानून डॉट कॉम अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या संस्थळावर शोधून पाहता येऊ शकतात. (हे केवळ व्यक्तीगत मत आहे कायदे विषय सल्ला नव्हे)

माहितगार 15/03/2015 - 10:15
मिसळपाव सोबत तुम्ही तुमचा लेख मायबोली किंवा तुमच्या कॉपीराईटची काळजी घेणार्‍या इतर संस्थळावर टाकला तर तुमचा कॉपीराईट शाबूत राहतो. पण विकिपीडियावर लेखन टाकताना कॉपीराईट बद्दल परिस्थिती पुर्णपणे बदलते. विकिपीडिया संपादन खिडकी खाली By saving changes, you agree to the Terms of Use, and you irrevocably agree to release your contribution under the CC BY-SA 3.0 License and the GFDL. You agree that a hyperlink or URL is sufficient attribution under the Creative Commons license. अशी सुचना दिलेली असते. थोडक्यात लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेखाच्या आवश्यकते पलिकडे तुमचा कॉपीराईट संपल्यात जमा होतो. लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेख आणि विकिपीडियाचा संबंढीत लेखाच्या इतिहासाच्या दुव्याचा संदर्भ दिल्या नंतर जगभरातील कोणतीही व्यक्ती तो मजकुर वापरण्यास बदलण्यास अगदी स्वतःचे इतर बदल करून अथवा तसेच कमर्शीयली सुद्धा विकू शकते. विकिपीडियाच्या या निती मागे काही चांगले उद्देश नक्की आहेत कि जेणे करुन ज्ञान हे कोणत्या न कोणत्या माध्यमातून सर्वसामान्य जनते पर्यंत शक्य तेवढ्या सुलभतेने पोहोचत राहावे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जसे तुमचा हा लेख ललित लेखन शैलीतील असलातरी माहिती पुर्ण लेख आहे. तो मला स्वतःला विकिपीडियात जसाच्या तसा घेण्याच्या आड कॉपीराइट अ‍ॅक्ट येतो हे खरे आहे परंतु कॉपीराईट फॅक्ट्स किंवा वस्तुस्थितीवर आणि आयडीयांवर लागू शकत नाही (तो तुमच्या लेखन शैली इत्यादीवर असतो). माऊंट एव्हरेस्ट सर्वात उंच पर्वत आहे त्याची उंची क्ष आहे यातील फॅक्ट्वर कॉपीराईट लागू शकत नाही. हि माहिती कशी सांगितली गेली यावर कॉपीराईट लागतो. त्यामुळे मी केवळ तुमच्या लेखातील फॅक्ट्स तेवढ्या घेऊन विकिपीडियातील लेखात (माझ्या स्वतःच्या शब्दात) भरू शकतो आणि संदर्भात तुमच्या या तुमचा आणि या लेखाचा उल्लेख करु शकतो. म्हणजे मी विकिपीडियावर मुख्यत्वे ललित लेखन शैली टाळावयास हवी शक्य तेवढी विशेषणे आणि लेखनातील आलंकारीकता टाळल्यास ते ज्ञानकोशीय शैलीतही येते त्या शिवाय कॉपीराईटचे उल्लंघनही टळते. हि चर्चा व्यनि एवजी धाग्यावर करतो आहे म्हणजे इतरांनाही या चर्चेचा लाभ घेता येईल.

माझा सर्व मिपाकरांना एक सल्ला आहे . सर्वांनी आपल Film Writers Association च सदस्यत्व घ्याव आणि तिथे आपल लिखाण तिथ रजिस्टर कराव . नावात फिल्म असल तरी तुम्ही आपल सगळ्याप्रकारच लिखाण तिथ रजिस्टर करू शकता . अगदी माफक पैशात हे होत . आणि सर्व प्रक्रिया online आणि सुलभ आहे . http://fwa.co.in/. हा त्यांचा संकेतस्थळ पत्ता . तिथे दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केलात तरी ते तुम्हाला सविस्तर माहिती देतात . जर काही अडचण असेल तर मिपाकर मला किंवा इथले सदस्य जयंत कुलकर्णी काकांना संपर्क करू शकता . एकूणच आपल लिखाण हि आपली बौद्धिक संपत्ती आहे आणि तिच्यावर कुणीही डल्ला मारू नये यासाठी आंतरजालीय लेखकांमध्ये जागृती होण हि काळाची गरज आहे .

प्रचेतस 15/03/2015 - 11:56
हे आत्म्या, आपला लेख चोरीस जाणे ही आपल्या लेखनास मिळालेली दादच समज आणि वृथा शोक करू नकोस. ह्या जगात शाश्वत असे काहीच नसते.

In reply to by प्रचेतस

कुठे तरी आहे ना ? तुम्ही म्हणता तसे, लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)
+++१११ पण जयंत काका..., अगोबा ढगोबा हत्ती उर्फ वल्लीमहाराज पिंप्रीकर (यांना सर्वकाहि नीट आधीच माहित असल्यामुळेच.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing003.gif ) ते आशय सोडून तत्वातच भांडत बसतील... ( त्याच त्या त्यांच्या निरर्थक आत्मरंजक वृत्तीनुसार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) त्यामुळे ... एकंदरीत..विषय 'सोडून द्या...' ;) कारण त्यांचेवर काहिच परिणाम होणार नाही. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif

तुमच्यासाठी दिवाणी किंवा फौजदारी दावा करणे असे दोन पर्याय आहेत मात्र त्यासाठी प्रचंड सातत्य आणि खर्च लागेल...प्रशांत परांजपेना तुम्ही वकिलातर्फे नोटीस पाठवून देखील सदर लिखाण चेपूवरून काढून टाकायला लावू शकता... जरी तुम्ही तुमचे लिखाण कॉपीराईट एक्टखाली नोंदवलेले नसले तरी त्याचे अधिकार अबाधित राहतातच... तत्पूर्वी चेपूचे लिखाण असलेल्या स्क्रीनचे फोटोही घेऊन ठेवा...

In reply to by माम्लेदारचा पन्खा

माहितगार 15/03/2015 - 17:20
खालील शंका मला खरेच माहित नाही म्हणून विचारतो आहे. * गुरुजींनी प्रतिसादात फेसबुकचा उल्लेख केलेला दिसत नाही. तसे फेस्बुकवरही झाले आहे का ? ** वकील न वापरता स्वतःच व्यक्तीगत विनंती/सूचना केली तरी फेसबुक कडून प्रतिसाद मिळू शकतो का ? * समजा वेळ नसेल अथवा आर्थीक कारणांनी लगेच केस करणे गुरुजींना जमत नसेल तर, कायदेशीर प्रक्रीयेसाठी अधिकतम किती कालावधीत दावा दाखल करावा लागतो, लिमीटेशन अ‍ॅक्ट खाली कालावधीच्या काही मर्यादा आहेत का ? ** समजा कुणाला कालांतराने दावा दाखल करावयाचा असेल तर कोण कोणते पुरावे गोळाकरुन ठेवणे आणि विटनेस चालू शकतील; व्हॉट अ‍ॅप्सवरील मेसेजचा पुरावा कशा पद्धतीने जतन करता येऊ शकेल ? (खास करून व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकच्या केस मध्ये एका खाली एक शेकडो संदेश दिवसा गणिक येतात त्यातील आपला आक्षेप असलेला संदेशाचा पुरावा कसा जतन करावा. असे मेसेज पाहणारी इतर मंडळी विटनेस म्हणुन चालू शकतात का या विटनेस मंडळींनी काय काळजी घेतली पाहीजे. खास करुन जसे गुरुजींच्या केस मध्ये त्यांच्या आप्त ओळखीत कुणी वकील फारसे चार्जेस न लावता करुन देत असेल तर ठिक पण ऑदरवाईज असे खर्च सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारे असणार नाहीत यावर इतर काही क्मी खर्चाचे मार्ग उपलब्ध आहेत का ?
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात.

व्हा पुढं … २०१५ साठी

अमोल केळकर ·

मदनबाण 31/12/2014 - 12:32
मैने सबेरे खाइ थी पनीर की हंडी ! इसलिये मेरेको वाज रही है जोर से थंडी ! लगी है मेरी इस तरह जिंदगी की कसोटी ! अब में पेटाउंगा घर के सामने शेकोटी :D - -- --- कवि आपले नेहमीचेच... *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

In reply to by मदनबाण

मदनबाण 31/12/2014 - 12:52
तू सुई, मी दोरा. तू काळी, मी गोरा. तू पोळी,मी भात तू FOOTBALL,मी लाथ. तू बशी, मी कप. तू उशी, मी झोप. तू BALL, मी BAT तू उंदीर, मी CAT तू मुंगळा, मी मुंगी. तू साडी, मी लुंगी. तू लव्ह, मी प्रेम. तू फोटो, मी फ्रेम. तू डोक, मी केस. तू साबण, मी फेस. तू निसर्ग, मी फिजा. तू कविता, "मी माझा" तू घुबड, मी पंख तू विंचू, मी डंख. तू सांबार, मी डोसा. तू BOXER, मी ठोसा. तू कणिक, मी पोळी. तू औषध, मी गोळी. तू PETROL, मी CAR. तू दारु, मी बार. तू दूध, मी साय. तू केस, मी डाय. तू चहा, मी लस्सी. तू कुमकुम, मी जस्सी. तू तूप, मी लोणी. तू द्रविड, मी धोणी. तू बर्फी, मी पेढा. तू बावळट, मी वेडा. तू COMPUTER, मी CD तू CIGARETTE, मी बीडी. तू TIGER, मी LION. तू DADAR, मी SION. तू टक्कल, मी केस. तू CANTEEN, मी मेस. तू केस, मी कोंडा. तू दगड, मी धोंडा. . .. ... .... ..... ...... ....... ........ ......... .......... ........... ............ ............. .............. ............... ................ तुम्ही काहीही लिहा... लोकं वाचत बसतात ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

मदनबाण 31/12/2014 - 12:32
मैने सबेरे खाइ थी पनीर की हंडी ! इसलिये मेरेको वाज रही है जोर से थंडी ! लगी है मेरी इस तरह जिंदगी की कसोटी ! अब में पेटाउंगा घर के सामने शेकोटी :D - -- --- कवि आपले नेहमीचेच... *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market

In reply to by मदनबाण

मदनबाण 31/12/2014 - 12:52
तू सुई, मी दोरा. तू काळी, मी गोरा. तू पोळी,मी भात तू FOOTBALL,मी लाथ. तू बशी, मी कप. तू उशी, मी झोप. तू BALL, मी BAT तू उंदीर, मी CAT तू मुंगळा, मी मुंगी. तू साडी, मी लुंगी. तू लव्ह, मी प्रेम. तू फोटो, मी फ्रेम. तू डोक, मी केस. तू साबण, मी फेस. तू निसर्ग, मी फिजा. तू कविता, "मी माझा" तू घुबड, मी पंख तू विंचू, मी डंख. तू सांबार, मी डोसा. तू BOXER, मी ठोसा. तू कणिक, मी पोळी. तू औषध, मी गोळी. तू PETROL, मी CAR. तू दारु, मी बार. तू दूध, मी साय. तू केस, मी डाय. तू चहा, मी लस्सी. तू कुमकुम, मी जस्सी. तू तूप, मी लोणी. तू द्रविड, मी धोणी. तू बर्फी, मी पेढा. तू बावळट, मी वेडा. तू COMPUTER, मी CD तू CIGARETTE, मी बीडी. तू TIGER, मी LION. तू DADAR, मी SION. तू टक्कल, मी केस. तू CANTEEN, मी मेस. तू केस, मी कोंडा. तू दगड, मी धोंडा. . .. ... .... ..... ...... ....... ........ ......... .......... ........... ............ ............. .............. ............... ................ तुम्ही काहीही लिहा... लोकं वाचत बसतात ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ. बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ? (हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये ) तर असो मला काय म्हणायचे आहे की ….