मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे.
शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.
छान
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
हो ना!
In reply to हो ना! by पिवळा डांबिस
कौतुक आहे
In reply to कौतुक आहे by विसोबा खेचर
तुला खरं
In reply to तुला खरं by पिवळा डांबिस
दोघेही धन्य आहात..
In reply to दोघेही धन्य आहात.. by लवंगी
नाही. फक्त
In reply to नाही. फक्त by अजय भागवत
रागवू नका
हम्म! धावा
In reply to हम्म! धावा by विसोबा खेचर
अर्थाअर्थी काही संबंध आहे का तात्या?
हम्म! धावा