मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

नर्मदेतला गोटा ·

एखादा एखादा हल्ला होणारच.

अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे. संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती. (उद्विग्न) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

आजानुकर्ण 20/09/2016 - 18:34
त्यांची आधीच्या लेखातली 'चमत्कारी' विचारसरणी लक्षात घेता तुम्हाला याचं आश्चर्य वाटावं याचंच आश्चर्य वाटतंय. इतिहास बघा की एकदा!

पुंबा 20/09/2016 - 18:16
१. लोकांनी सल्ले देणे थांबवावे. का? या देशाचे नागरीक या नात्याने मिळालेला तो अधिकार नाही का? २. एखादा एखादा हल्ला होणारच. धन्य आहात. भक्ती ओसंडून वाहते आहे.

साहना 20/09/2016 - 18:56
समरी : मोदी म्हणजे साक्षांत विष्णूचा अवतार आणि पर्रीकर म्हणजे सर्वज्ञानी ब्रहस्पती इन हाऊस. संघाच्या मुशीतून घडलेल्या ह्या दोन पुण्यपावन विभूती भारत सरकारला मिळाव्या हे आमच्या सारख्या किड्या मुंग्या लोकांचे भाग्य होय. मोदी आणि पर्रीकर ह्यांचा मेंदू चाणक्याच्या हि दोन पावले पुढे चालतो. आमच्या सारख्या सामान्य जणांना त्यांचे हायपर-चाणक्यन डावपेच समजणे शक्य नाही म्हणून आम्ही गप्प बसावे. वैदिक शक्ती वापरून मोदी एक दिवस पाकिस्तानवर हलकेच ब्रम्हास्त्र सोडतील किंवा मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला तसे आपण सगळे हिंदू आहोत हे पाकिस्तानी मुस्लिमाना समजून ते अखंड भारतांत परत येतील. थोडक्यांत : मोदी महाराज कि जय

In reply to by साहना

रॉजरमूर 21/09/2016 - 15:46
वाल्याचा वाल्मिकी .......?
मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला
बापरे .... तेच का हे जे सध्या रोज एक नवीन अस्त्र आणून मिपा वर आदळवतायत .

एखादा हल्ला
एका दिवसात सगळं संपेल ही अपेक्षा आहे का आपल्याला जे कळतं ते या लोकांना मोदी डोवाल पर्रीकर या त्रिकुटाला कळत नसेल ते गप्प बसून असतील हे तर अशक्य आहे राज्यमंत्री सुद्धा वी के सिंग आहे माजी लष्कर प्रमुख

आतिवास 20/09/2016 - 21:46
लिहिलं आहे. वेळ, काळ, प्रसंग तरी पाहणार की नाही? थोडं तरी तारतम्यय राखा अशी हात जोडून विनंती. धन्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

In reply to by आतिवास

अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय. उद्या हे सल्ले देणारे लोकच तक्रार करतील मोदी युद्धखोर आहेत म्हणून. निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

In reply to by नर्मदेतला गोटा

संदीप डांगे 21/09/2016 - 09:00
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला असे सल्ले देत होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 29/09/2016 - 23:27
माझे काय म्हणणे आहे ते इतर धाग्यांवर आधीच मांडलेले आहे. आता तुम्ही विचारतच आहात तर नर्मदेचा गोटा ह्यांनी मांडलेल्या खालील विधानांवर प्रश्न विचारायला हवा, जो मी आधीच विचारला होता. "अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय."

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 30/09/2016 - 09:54
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले दिले नाहीत तर जे करायचे ते करून दाखविले आहे. "तेंव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता" हे आपले विचारणे अप्रस्तुत आहे यात शंका नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/09/2016 - 10:31
आता?? हल्ले झाल्यावर विचारला नाही हो तो प्रश्न, आधीच विचारला होता व तो हि वर उल्लेखित वाक्याच्या अनुषणगाने ज्यात नमोची वकिली करण्याचा प्रयत्न होता,

In reply to by संदीप डांगे

पूर्वीचे राज्यकर्ते आणि आत्ताचे यामधे काही फरक असेल की नाही या लोकांचे इरादेच वेगळे आहेत. पूर्वी संरक्षण खाते हे भ्रष्टाचाराने लडबडलेले असायचे. कोण मंत्री होते नावे पहा. तुलनेने पर्रीकर वी के सिंग डोवाल मोदी ही टिम अधिक ठाम आहे. ही टिम छिद्रान्वेषी भारतीयांना ते निमित्त देणार नाही. सध्याची विदेश निती ही सुद्धा पूर्ण पणे वेगळी आहे.

In reply to by विशुमित

खटपट्या 01/10/2016 - 01:08
मी काही विदेशनीतीचा तज्ञ वगैरे नाही पण पूर्वी जे दीसायचे ते सांगतो. - देशातील अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेउन सर्व खांग्रेस सरकारे इस्रायलशी फटकून वागली. यासर अराफत यांच्याशी मैत्री. पॅलेस्टाइनला उघड पाठींबा - पाकीस्तानच्या बाबतीत नेहमीच सर्व खांग्रेस सरकारांनी बोटचेपी भुमिका घेतली. - चीनला भारताची भीती वाटेल अशी कोणतीही चाल अ‍ॅक्शन घेतली नाही. तीबेटला पाठींबा देउन आपण कुरघोडी करु शकलो असतो. आता खूपच उशीर झाला आहे. लोकांना तीबेट हा देश होता हेही माहीत नसेल. - पाकव्यात्प काश्मीर आणि अक्साइ चीन ही दोन्ही भीजत घोंगडी तशी ठेवली अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

In reply to by खटपट्या

विकास 01/10/2016 - 05:44
+१ अर्थात सहमतच पण माझ्या मते किंचीत दुरूस्ती... अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता. भारतीय लष्करावर जनतेचा विश्वास आहे. पण लष्कराचे हात आधीच्या सरकारांनी बांधले होते हे यातील दुर्दैव होते... हे केवळ काँग्रेस आणि बिगर भाजपा राज्यातच झाले नाही तर वाजपेयी सरकारच्या वेळेस पण झाले. कदाचीत त्यावेळेस त्यांची आघाडीमुळे असहाय्यता असेल असे म्हणता येईलही कारण एकूण त्या सरकारचे अल्पसंख्यांकांशी संबंधीत राजकारण नव्हते. तरी देखिल हे खटकण्यासारखे होतेच. आत्ता नशिब भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि कितीही कावकाव केली तरी या संदर्भात शिवसेनेने त्यांना साथच दिली असती. मला कधी काळी वाचले त्यावरून जे आठवते त्याप्रमाणे (आणि चुकीचे असले तर अवश्य दुरुस्ती करावीत): ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील सैनिकांच्या पहील्या तुकडीस (अक्षरशः का कसे ते माहीत नाही पण) शस्त्र खाली ठेवून सुवर्णमंदीराच्या आवारात आत लपून बसलेल्या अतिरेक्यांना शरण येण्यासाठी विनंती करायला लावली होती. अर्थात त्याचा काय परीणाम झाला हे सांगायची गरज नाही. पण तसे घडले कारण भारतीय लष्कर हे राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच चालते म्हणून आणि तो सगळ्यात मोठा आणि स्वागतार्ह भाग आहे.

In reply to by थॉर माणूस

शाखेतल्या पोरांना
अटलबिहारींसारखे प्रधानमंत्री आणि अडवाणींसारखे केंद्रीय मंत्री शाखेवरच घडले ना शाखेला कमी लेखण्याचे काय कारण

In reply to by थॉर माणूस

लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही. कोणत्या शाखेत देतात म्हणे हे बौद्धिक? नै म्हणजे जवळ जवळ ७-८ वर्षं शाखेत जाउन पण आमच्या शाखेत असं काही बौद्धिक दिलं नव्हतं बॉ!!! आता वेळेअभावी जाता येत नाही नाहितर सद्ध्या शिकवतात का काय पहाता आलं असतं. असं करा जरा पित्तनाशक काढ्याच्या चार वाट्या घ्या बरं म्हणजे कोरड्या ओकार्‍या थांबतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही पक्षांना समसमान आहे. असो. घेणार कुठलाच पक्ष नाहीये तो काढा

आचरट लेख आणि त्या वरची आचरट प्रतिसाद. मस्त चालू आहे. तसाही व्ही. के. सिंघ नि सांगितलंच आहे कि कोणाला पाकिस्तानवर कसा हल्ला करायचा याची काही माहिती असेल तर जरूर कळवा जरूर समजावा तसं का नाही करत तुम्ही सगळे लोक? १८ जवान शाहिद झालेत. तुम्ही अजून मोदी आणि पर्रीकर याच्याच भोवती घोटाळणार का (आता मी पण भक्त) पाकिस्तान नि हल्ला केला कि लगेच आपण हल्ला करू शकतो का? लेख लिहिणार महान आणि त्याला प्रतिसाद देणारी जनता पण महान. आपण सामान्य जनता आहोत हेच तुम्ही विसरताय का ??? सीताराम येचुरी सारखा कट्टर कम्युनिस्ट नेता म्हणतोय या हल्ल्याबाबत जी काय कारवाई सर्कार करेल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. हि एकात्मता त्यांना कळली आणि तुम्हाला काळात नाही हेच दुःख आहे.

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 21/09/2016 - 14:53
म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.
त्याचं काय आहे ताम्हनकर साहेब, तुम्ही देत असलेल्या कराच्या पैशातून सैनिकांचं घर चालतं; त्यांचा गणवेष, पगार, बूटमोजे, शस्त्रे इ. तुम्ही दिलेल्या करांच्या पैशातून येतात. तुमच्या जीवावर तर सैन्य उभं केलंय. तुमचा कर थोडासा कमी पडतोय. त्यामुळे शस्त्रे, बंदुका, गोळ्या वगैरे कमी पडताहेत. उद्यापासून थोडा जास्त कर देत जा. म्हणजे परत अशी वेळ येणार नाही. किंवा मग असं असेल की सैनिकांना हल्लेखारांना मारलं तर तुमच्यासारखे निधर्मी, प्रागतिक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत, सैन्याने मानवधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून गावभर बोंब ठोकतील. त्या भितीने सैन्याने हल्लेखोरांना प्रतिकार केला नसावा.

In reply to by श्रीगुरुजी

बिगरी गुरुजींनी वैयक्तिक घेतलंय जुन्या पोस्टमधून ते असो. पण 'सैनिक संरक्षण बल' व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे यावर काय? किंवा सैन्याचे मनोधैर्य वाढवायला एखादे 'बौद्धिक' तरी नक्कीच घेतले पाहिजे. मग "सैन्याने भीतीने प्रतिकार केला नसावा" अशी वेळ येणार नाही.

साहना 23/09/2016 - 00:07
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता हि १५ ऑगस्ट ची भाषणे फक्त भाषणे असतात ह्यांना आम्ही भारतीयच काडीची किंमत देत नाही जग काय डोंबल किंमत देईल ? भारतीय प्रधानमंत्रीची भाषणे ऐकून एकटे पाडले असते तर मग आणखीन काय हवे ? लहान मुले , नोकर आणि बाबूलोग ह्यांना जनतेच्या पैश्यांची लाल किल्ल्यावर आणायचे आणि ठोकायचे भाषण, द्यायचे गरीब जनतेला आणि गुलामांना फुकटचे सल्ले. फक्त भाक मंडळींनीच असल्या गोष्टीवर टाळ्या पिटाव्या.

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय. आपण कसे घरून अथवा फोनवरूनच कीबोर्ड बडवून लष्कराचे मनोधैर्य वाढवतो यातच अनेक लोकांना मोठेपणा वाटतो. आर्मीच्या टीकाकारांना देशद्रोही आणि अंतर्गत शत्रू ठरवून आपण समाजमाध्यमात कसे चोप देतो ही अशा लोकांची मोठी देशसेवा आणि त्याची फुशारकी असते. प्रत्यक्षात आर्मीच्या गलथानपणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. उरी हल्ल्यासारख्या घटना घडतात तेव्हाच तर असे प्रश्न विचारले जाणारच. आत्तासुद्धा आर्मीचे गुणगानच करत राहायचे हा भाबडेपणा आहे. प्रत्यक्ष देशाचे संरक्षणमंत्री लष्करात सगळे काही आलबेल नाही, काही गफलती झाल्या आहेत अशी देशासमोर कबुली देत आहेत. अनेक चुका समोर येत आहेत. असे असले तरीही भक्त अतिराष्ट्रवादी त्यांचा आर्मीआरतीचा अजेंडा सोडायला तयार नाहीत. अशा लोकांनी त्यांचा लष्करप्रेमाचा पान्हा थोडा नियंत्रित करावा किंवा सध्या बाटलीत पिळून शीतपेटीत ठेवावा आणि खरंच कौतुकाची वेळ आली तर बाहेर काढावा अशी विनंती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपल्याविरुद्ध पाकिस्तान असे प्रकार गेली अनेक वर्षे करतोय आणि असेच पुढे करत रहाणार. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या अशा दहशतवादी, फ़िदायीन, अप्रत्यक्ष युद्धाविरुद्ध भारतीय संरक्षणदलांनी कोणती परिणामकारक रणनीती शोधून काढली आहे आणि दृश्य स्वरूपात वापरली आहे? उत्तर शून्य आहे. कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा होतं हा मुद्दाच नाही. आर्मी तर तीच आहे आणि त्यांच्यापुढील आव्हानेही तीच आहेत. केशव ब्रेसलेट उपाध्ये किंवा सत्ताधारी पक्षाचे इतर प्रवक्ते ज्या 'म्यामा' (त्यांचाच उच्चार आहे) मधील क्लीनिकल ऍक्शन / हॉट परसूट / स्ट्रॅटेजिक अड्वान्समेंट वगैरेचे जे ढोल बडवतात ते तसे एकमेव उदाहरण आहे, ते सुद्धा ब्रह्मदेशाविरुद्ध आणि त्या देशाच्या संमतीने, त्यांच्या बंडखोरांविरुद्ध. लष्करातील वरिष्ठ केवळ सामुग्रीखरेदीकेंद्रित काम करतात, सैनिक योग्य नेतृत्व नसल्याने जसा दिवस येतो तसा दिनचर्येनुसार घालवतात असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कोणालाच नाही कारण कारगिल नंतर एक पिढी गेली आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे. गडकरी त्यांच्या स्वभावप्रकृतीला अनुसरून संरक्षणविषयक प्रश्नांसंबंधी परिणामकारक पावले टाकतील असे वाटते. पर्रीकर स्वच्छ आहेत, भ्रष्ट नाहीत आणि त्याचा फायदा भारताला भ्रष्ट्राचारमुक्त पायाभूत सुविधा विकासासाठी होईल. सर्वज्ञ नरेंद्र मोदी लवकरच अशी शस्त्रक्रिया करतील अशी अशा आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

पैसा 23/09/2016 - 13:21
संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे.
टाळ्या! =)) त्यापेक्षा तुम्हाला संरक्षणमंत्रीच काय पंतप्रधान का करू नये?

In reply to by हेमन्त वाघे

नाखु 01/10/2016 - 09:25
ही घ्याआणि आमची त्यात दोन पैशाची प्रतिसाद फुले आहेत तीही वाचा. त्या धाग्याने तुमचा आजचा दिवस सत्कारणी लागेल्,जीवनात विनोद का असावा त्या साठी तरी वाचाच.

In reply to by नाखु

हेमन्त वाघे 01/10/2016 - 17:10
रमेश मंत्री यांनी एक याच प्रकारचा विनोदी लेख लिहिला होता . त्यानं अफझल खान "मावळातील शेती" या विषयावर परिसंवाद करायला महाराजांना भेटला - - आणि पुढचे आटवत नाही ..

In reply to by संदीप ताम्हनकर

अननुभवी पंतप्रधान असल्यामुळेच सगळा घोळ होत चाललाय त्यामुळे त्यांना ह्टवावे अन अनुभवी मंडळींच्या हाती सत्ता द्यावी का? असा प्रश्न विचारायास हवा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 15:15
पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे प्रमुख इ. सर्वांना घालवून संदीप ताम्हनकर यांना भारताचे पंतप्रधान, भारताचे संरक्षणमंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख अशा सर्व पदांवर नेमावे असा ठराव मी मांडत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये. प्रत्येकालाच तुमच्यासारख्या हीन आणि दर्जाशून्य प्रतिक्रिया देता येतात. जमल्यास विचारांचा प्रतिवाद प्रतिविचाराने करावा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 23:39
बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत अभ्यासू व दर्जेदार प्रतिक्रिया फक्त तुम्हालाच देता येतात. इतरांना ते शक्य नाही.

In reply to by संदीप ताम्हनकर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 17:09
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
अर्थात. पण पर्रीकर या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षणमंत्री झाले असं आपलं म्हणणं आहे का? शिवाय तुम्ही काय क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, ते सांगताय. काय क्वालिफिकेशन हवंय हे सांगतच नाही आहात.

In reply to by संदीप ताम्हनकर

आजानुकर्ण 23/09/2016 - 19:09
मस्त प्रतिसाद.
भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय.
पर्रिकरांविषयी प्रश्न निर्माण करणे हेही एक महद्पाप असल्याचे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

In reply to by संदीप ताम्हनकर

यशोधरा 29/09/2016 - 22:21
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
बुफेच्याच काय बसच्याही रांगेत उभ्या राहणार्‍या, जुन्या घरात राहून पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणार्‍या भारतीय अभियंता संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे!

भावनवशतेने केलेली विधाने, सामरिक तत्वे व सद्य परिस्थिती बाजूला ठेवून केलेली विधाने आणि संयमित माहितीपूर्ण विधाने यांच्या गर्दीत आता केवळ विनोदबुद्धीने केलेल्या विधानांचीही भर पडत आहे. त्यामुळे, धाग्याकडे "गंभीर चर्चा म्हणून पाहिले जात आहे" की त्याहून जास्त उच्च विचारमंथन म्हणजेच "दुपारच्या चहाचा घुटका घेत ओबामा, मोदी, पुतीन यांना जग चालवण्यासंबंधीचे सल्ले देणे चालू आहे"; याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 29/09/2016 - 22:11
वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/09/2016 - 01:22
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 30/09/2016 - 02:12
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)
पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली! अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या... मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)
खरच इतके सोपे होते का?

In reply to by विकास

अगदी अगदी!! ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या.. टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

In reply to by विकास

साहना 30/09/2016 - 02:32
“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.” सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

In reply to by साहना

सुबोध खरे 30/09/2016 - 10:02
आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे. काय म्हणताय? आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून. अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही. पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला हो कि नाही साहना ताई?

दिगोचि 24/09/2016 - 05:37
रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

बोका-ए-आझम 24/09/2016 - 09:59
मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

एखादा एखादा हल्ला होणारच.

अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे. संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती. (उद्विग्न) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

आजानुकर्ण 20/09/2016 - 18:34
त्यांची आधीच्या लेखातली 'चमत्कारी' विचारसरणी लक्षात घेता तुम्हाला याचं आश्चर्य वाटावं याचंच आश्चर्य वाटतंय. इतिहास बघा की एकदा!

पुंबा 20/09/2016 - 18:16
१. लोकांनी सल्ले देणे थांबवावे. का? या देशाचे नागरीक या नात्याने मिळालेला तो अधिकार नाही का? २. एखादा एखादा हल्ला होणारच. धन्य आहात. भक्ती ओसंडून वाहते आहे.

साहना 20/09/2016 - 18:56
समरी : मोदी म्हणजे साक्षांत विष्णूचा अवतार आणि पर्रीकर म्हणजे सर्वज्ञानी ब्रहस्पती इन हाऊस. संघाच्या मुशीतून घडलेल्या ह्या दोन पुण्यपावन विभूती भारत सरकारला मिळाव्या हे आमच्या सारख्या किड्या मुंग्या लोकांचे भाग्य होय. मोदी आणि पर्रीकर ह्यांचा मेंदू चाणक्याच्या हि दोन पावले पुढे चालतो. आमच्या सारख्या सामान्य जणांना त्यांचे हायपर-चाणक्यन डावपेच समजणे शक्य नाही म्हणून आम्ही गप्प बसावे. वैदिक शक्ती वापरून मोदी एक दिवस पाकिस्तानवर हलकेच ब्रम्हास्त्र सोडतील किंवा मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला तसे आपण सगळे हिंदू आहोत हे पाकिस्तानी मुस्लिमाना समजून ते अखंड भारतांत परत येतील. थोडक्यांत : मोदी महाराज कि जय

In reply to by साहना

रॉजरमूर 21/09/2016 - 15:46
वाल्याचा वाल्मिकी .......?
मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला
बापरे .... तेच का हे जे सध्या रोज एक नवीन अस्त्र आणून मिपा वर आदळवतायत .

एखादा हल्ला
एका दिवसात सगळं संपेल ही अपेक्षा आहे का आपल्याला जे कळतं ते या लोकांना मोदी डोवाल पर्रीकर या त्रिकुटाला कळत नसेल ते गप्प बसून असतील हे तर अशक्य आहे राज्यमंत्री सुद्धा वी के सिंग आहे माजी लष्कर प्रमुख

आतिवास 20/09/2016 - 21:46
लिहिलं आहे. वेळ, काळ, प्रसंग तरी पाहणार की नाही? थोडं तरी तारतम्यय राखा अशी हात जोडून विनंती. धन्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

In reply to by आतिवास

अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय. उद्या हे सल्ले देणारे लोकच तक्रार करतील मोदी युद्धखोर आहेत म्हणून. निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

In reply to by नर्मदेतला गोटा

संदीप डांगे 21/09/2016 - 09:00
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला असे सल्ले देत होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 29/09/2016 - 23:27
माझे काय म्हणणे आहे ते इतर धाग्यांवर आधीच मांडलेले आहे. आता तुम्ही विचारतच आहात तर नर्मदेचा गोटा ह्यांनी मांडलेल्या खालील विधानांवर प्रश्न विचारायला हवा, जो मी आधीच विचारला होता. "अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय."

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 30/09/2016 - 09:54
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले दिले नाहीत तर जे करायचे ते करून दाखविले आहे. "तेंव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता" हे आपले विचारणे अप्रस्तुत आहे यात शंका नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/09/2016 - 10:31
आता?? हल्ले झाल्यावर विचारला नाही हो तो प्रश्न, आधीच विचारला होता व तो हि वर उल्लेखित वाक्याच्या अनुषणगाने ज्यात नमोची वकिली करण्याचा प्रयत्न होता,

In reply to by संदीप डांगे

पूर्वीचे राज्यकर्ते आणि आत्ताचे यामधे काही फरक असेल की नाही या लोकांचे इरादेच वेगळे आहेत. पूर्वी संरक्षण खाते हे भ्रष्टाचाराने लडबडलेले असायचे. कोण मंत्री होते नावे पहा. तुलनेने पर्रीकर वी के सिंग डोवाल मोदी ही टिम अधिक ठाम आहे. ही टिम छिद्रान्वेषी भारतीयांना ते निमित्त देणार नाही. सध्याची विदेश निती ही सुद्धा पूर्ण पणे वेगळी आहे.

In reply to by विशुमित

खटपट्या 01/10/2016 - 01:08
मी काही विदेशनीतीचा तज्ञ वगैरे नाही पण पूर्वी जे दीसायचे ते सांगतो. - देशातील अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेउन सर्व खांग्रेस सरकारे इस्रायलशी फटकून वागली. यासर अराफत यांच्याशी मैत्री. पॅलेस्टाइनला उघड पाठींबा - पाकीस्तानच्या बाबतीत नेहमीच सर्व खांग्रेस सरकारांनी बोटचेपी भुमिका घेतली. - चीनला भारताची भीती वाटेल अशी कोणतीही चाल अ‍ॅक्शन घेतली नाही. तीबेटला पाठींबा देउन आपण कुरघोडी करु शकलो असतो. आता खूपच उशीर झाला आहे. लोकांना तीबेट हा देश होता हेही माहीत नसेल. - पाकव्यात्प काश्मीर आणि अक्साइ चीन ही दोन्ही भीजत घोंगडी तशी ठेवली अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

In reply to by खटपट्या

विकास 01/10/2016 - 05:44
+१ अर्थात सहमतच पण माझ्या मते किंचीत दुरूस्ती... अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता. भारतीय लष्करावर जनतेचा विश्वास आहे. पण लष्कराचे हात आधीच्या सरकारांनी बांधले होते हे यातील दुर्दैव होते... हे केवळ काँग्रेस आणि बिगर भाजपा राज्यातच झाले नाही तर वाजपेयी सरकारच्या वेळेस पण झाले. कदाचीत त्यावेळेस त्यांची आघाडीमुळे असहाय्यता असेल असे म्हणता येईलही कारण एकूण त्या सरकारचे अल्पसंख्यांकांशी संबंधीत राजकारण नव्हते. तरी देखिल हे खटकण्यासारखे होतेच. आत्ता नशिब भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि कितीही कावकाव केली तरी या संदर्भात शिवसेनेने त्यांना साथच दिली असती. मला कधी काळी वाचले त्यावरून जे आठवते त्याप्रमाणे (आणि चुकीचे असले तर अवश्य दुरुस्ती करावीत): ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील सैनिकांच्या पहील्या तुकडीस (अक्षरशः का कसे ते माहीत नाही पण) शस्त्र खाली ठेवून सुवर्णमंदीराच्या आवारात आत लपून बसलेल्या अतिरेक्यांना शरण येण्यासाठी विनंती करायला लावली होती. अर्थात त्याचा काय परीणाम झाला हे सांगायची गरज नाही. पण तसे घडले कारण भारतीय लष्कर हे राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच चालते म्हणून आणि तो सगळ्यात मोठा आणि स्वागतार्ह भाग आहे.

In reply to by थॉर माणूस

शाखेतल्या पोरांना
अटलबिहारींसारखे प्रधानमंत्री आणि अडवाणींसारखे केंद्रीय मंत्री शाखेवरच घडले ना शाखेला कमी लेखण्याचे काय कारण

In reply to by थॉर माणूस

लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही. कोणत्या शाखेत देतात म्हणे हे बौद्धिक? नै म्हणजे जवळ जवळ ७-८ वर्षं शाखेत जाउन पण आमच्या शाखेत असं काही बौद्धिक दिलं नव्हतं बॉ!!! आता वेळेअभावी जाता येत नाही नाहितर सद्ध्या शिकवतात का काय पहाता आलं असतं. असं करा जरा पित्तनाशक काढ्याच्या चार वाट्या घ्या बरं म्हणजे कोरड्या ओकार्‍या थांबतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही पक्षांना समसमान आहे. असो. घेणार कुठलाच पक्ष नाहीये तो काढा

आचरट लेख आणि त्या वरची आचरट प्रतिसाद. मस्त चालू आहे. तसाही व्ही. के. सिंघ नि सांगितलंच आहे कि कोणाला पाकिस्तानवर कसा हल्ला करायचा याची काही माहिती असेल तर जरूर कळवा जरूर समजावा तसं का नाही करत तुम्ही सगळे लोक? १८ जवान शाहिद झालेत. तुम्ही अजून मोदी आणि पर्रीकर याच्याच भोवती घोटाळणार का (आता मी पण भक्त) पाकिस्तान नि हल्ला केला कि लगेच आपण हल्ला करू शकतो का? लेख लिहिणार महान आणि त्याला प्रतिसाद देणारी जनता पण महान. आपण सामान्य जनता आहोत हेच तुम्ही विसरताय का ??? सीताराम येचुरी सारखा कट्टर कम्युनिस्ट नेता म्हणतोय या हल्ल्याबाबत जी काय कारवाई सर्कार करेल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. हि एकात्मता त्यांना कळली आणि तुम्हाला काळात नाही हेच दुःख आहे.

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 21/09/2016 - 14:53
म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.
त्याचं काय आहे ताम्हनकर साहेब, तुम्ही देत असलेल्या कराच्या पैशातून सैनिकांचं घर चालतं; त्यांचा गणवेष, पगार, बूटमोजे, शस्त्रे इ. तुम्ही दिलेल्या करांच्या पैशातून येतात. तुमच्या जीवावर तर सैन्य उभं केलंय. तुमचा कर थोडासा कमी पडतोय. त्यामुळे शस्त्रे, बंदुका, गोळ्या वगैरे कमी पडताहेत. उद्यापासून थोडा जास्त कर देत जा. म्हणजे परत अशी वेळ येणार नाही. किंवा मग असं असेल की सैनिकांना हल्लेखारांना मारलं तर तुमच्यासारखे निधर्मी, प्रागतिक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत, सैन्याने मानवधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून गावभर बोंब ठोकतील. त्या भितीने सैन्याने हल्लेखोरांना प्रतिकार केला नसावा.

In reply to by श्रीगुरुजी

बिगरी गुरुजींनी वैयक्तिक घेतलंय जुन्या पोस्टमधून ते असो. पण 'सैनिक संरक्षण बल' व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे यावर काय? किंवा सैन्याचे मनोधैर्य वाढवायला एखादे 'बौद्धिक' तरी नक्कीच घेतले पाहिजे. मग "सैन्याने भीतीने प्रतिकार केला नसावा" अशी वेळ येणार नाही.

साहना 23/09/2016 - 00:07
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता हि १५ ऑगस्ट ची भाषणे फक्त भाषणे असतात ह्यांना आम्ही भारतीयच काडीची किंमत देत नाही जग काय डोंबल किंमत देईल ? भारतीय प्रधानमंत्रीची भाषणे ऐकून एकटे पाडले असते तर मग आणखीन काय हवे ? लहान मुले , नोकर आणि बाबूलोग ह्यांना जनतेच्या पैश्यांची लाल किल्ल्यावर आणायचे आणि ठोकायचे भाषण, द्यायचे गरीब जनतेला आणि गुलामांना फुकटचे सल्ले. फक्त भाक मंडळींनीच असल्या गोष्टीवर टाळ्या पिटाव्या.

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय. आपण कसे घरून अथवा फोनवरूनच कीबोर्ड बडवून लष्कराचे मनोधैर्य वाढवतो यातच अनेक लोकांना मोठेपणा वाटतो. आर्मीच्या टीकाकारांना देशद्रोही आणि अंतर्गत शत्रू ठरवून आपण समाजमाध्यमात कसे चोप देतो ही अशा लोकांची मोठी देशसेवा आणि त्याची फुशारकी असते. प्रत्यक्षात आर्मीच्या गलथानपणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. उरी हल्ल्यासारख्या घटना घडतात तेव्हाच तर असे प्रश्न विचारले जाणारच. आत्तासुद्धा आर्मीचे गुणगानच करत राहायचे हा भाबडेपणा आहे. प्रत्यक्ष देशाचे संरक्षणमंत्री लष्करात सगळे काही आलबेल नाही, काही गफलती झाल्या आहेत अशी देशासमोर कबुली देत आहेत. अनेक चुका समोर येत आहेत. असे असले तरीही भक्त अतिराष्ट्रवादी त्यांचा आर्मीआरतीचा अजेंडा सोडायला तयार नाहीत. अशा लोकांनी त्यांचा लष्करप्रेमाचा पान्हा थोडा नियंत्रित करावा किंवा सध्या बाटलीत पिळून शीतपेटीत ठेवावा आणि खरंच कौतुकाची वेळ आली तर बाहेर काढावा अशी विनंती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपल्याविरुद्ध पाकिस्तान असे प्रकार गेली अनेक वर्षे करतोय आणि असेच पुढे करत रहाणार. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या अशा दहशतवादी, फ़िदायीन, अप्रत्यक्ष युद्धाविरुद्ध भारतीय संरक्षणदलांनी कोणती परिणामकारक रणनीती शोधून काढली आहे आणि दृश्य स्वरूपात वापरली आहे? उत्तर शून्य आहे. कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा होतं हा मुद्दाच नाही. आर्मी तर तीच आहे आणि त्यांच्यापुढील आव्हानेही तीच आहेत. केशव ब्रेसलेट उपाध्ये किंवा सत्ताधारी पक्षाचे इतर प्रवक्ते ज्या 'म्यामा' (त्यांचाच उच्चार आहे) मधील क्लीनिकल ऍक्शन / हॉट परसूट / स्ट्रॅटेजिक अड्वान्समेंट वगैरेचे जे ढोल बडवतात ते तसे एकमेव उदाहरण आहे, ते सुद्धा ब्रह्मदेशाविरुद्ध आणि त्या देशाच्या संमतीने, त्यांच्या बंडखोरांविरुद्ध. लष्करातील वरिष्ठ केवळ सामुग्रीखरेदीकेंद्रित काम करतात, सैनिक योग्य नेतृत्व नसल्याने जसा दिवस येतो तसा दिनचर्येनुसार घालवतात असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कोणालाच नाही कारण कारगिल नंतर एक पिढी गेली आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे. गडकरी त्यांच्या स्वभावप्रकृतीला अनुसरून संरक्षणविषयक प्रश्नांसंबंधी परिणामकारक पावले टाकतील असे वाटते. पर्रीकर स्वच्छ आहेत, भ्रष्ट नाहीत आणि त्याचा फायदा भारताला भ्रष्ट्राचारमुक्त पायाभूत सुविधा विकासासाठी होईल. सर्वज्ञ नरेंद्र मोदी लवकरच अशी शस्त्रक्रिया करतील अशी अशा आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

पैसा 23/09/2016 - 13:21
संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे.
टाळ्या! =)) त्यापेक्षा तुम्हाला संरक्षणमंत्रीच काय पंतप्रधान का करू नये?

In reply to by हेमन्त वाघे

नाखु 01/10/2016 - 09:25
ही घ्याआणि आमची त्यात दोन पैशाची प्रतिसाद फुले आहेत तीही वाचा. त्या धाग्याने तुमचा आजचा दिवस सत्कारणी लागेल्,जीवनात विनोद का असावा त्या साठी तरी वाचाच.

In reply to by नाखु

हेमन्त वाघे 01/10/2016 - 17:10
रमेश मंत्री यांनी एक याच प्रकारचा विनोदी लेख लिहिला होता . त्यानं अफझल खान "मावळातील शेती" या विषयावर परिसंवाद करायला महाराजांना भेटला - - आणि पुढचे आटवत नाही ..

In reply to by संदीप ताम्हनकर

अननुभवी पंतप्रधान असल्यामुळेच सगळा घोळ होत चाललाय त्यामुळे त्यांना ह्टवावे अन अनुभवी मंडळींच्या हाती सत्ता द्यावी का? असा प्रश्न विचारायास हवा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 15:15
पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे प्रमुख इ. सर्वांना घालवून संदीप ताम्हनकर यांना भारताचे पंतप्रधान, भारताचे संरक्षणमंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख अशा सर्व पदांवर नेमावे असा ठराव मी मांडत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये. प्रत्येकालाच तुमच्यासारख्या हीन आणि दर्जाशून्य प्रतिक्रिया देता येतात. जमल्यास विचारांचा प्रतिवाद प्रतिविचाराने करावा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 23:39
बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत अभ्यासू व दर्जेदार प्रतिक्रिया फक्त तुम्हालाच देता येतात. इतरांना ते शक्य नाही.

In reply to by संदीप ताम्हनकर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 17:09
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
अर्थात. पण पर्रीकर या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षणमंत्री झाले असं आपलं म्हणणं आहे का? शिवाय तुम्ही काय क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, ते सांगताय. काय क्वालिफिकेशन हवंय हे सांगतच नाही आहात.

In reply to by संदीप ताम्हनकर

आजानुकर्ण 23/09/2016 - 19:09
मस्त प्रतिसाद.
भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय.
पर्रिकरांविषयी प्रश्न निर्माण करणे हेही एक महद्पाप असल्याचे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

In reply to by संदीप ताम्हनकर

यशोधरा 29/09/2016 - 22:21
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
बुफेच्याच काय बसच्याही रांगेत उभ्या राहणार्‍या, जुन्या घरात राहून पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणार्‍या भारतीय अभियंता संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे!

भावनवशतेने केलेली विधाने, सामरिक तत्वे व सद्य परिस्थिती बाजूला ठेवून केलेली विधाने आणि संयमित माहितीपूर्ण विधाने यांच्या गर्दीत आता केवळ विनोदबुद्धीने केलेल्या विधानांचीही भर पडत आहे. त्यामुळे, धाग्याकडे "गंभीर चर्चा म्हणून पाहिले जात आहे" की त्याहून जास्त उच्च विचारमंथन म्हणजेच "दुपारच्या चहाचा घुटका घेत ओबामा, मोदी, पुतीन यांना जग चालवण्यासंबंधीचे सल्ले देणे चालू आहे"; याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 29/09/2016 - 22:11
वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/09/2016 - 01:22
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 30/09/2016 - 02:12
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)
पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली! अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या... मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)
खरच इतके सोपे होते का?

In reply to by विकास

अगदी अगदी!! ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या.. टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

In reply to by विकास

साहना 30/09/2016 - 02:32
“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.” सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

In reply to by साहना

सुबोध खरे 30/09/2016 - 10:02
आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे. काय म्हणताय? आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून. अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही. पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला हो कि नाही साहना ताई?

दिगोचि 24/09/2016 - 05:37
रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

बोका-ए-आझम 24/09/2016 - 09:59
मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले.

बाप्पामुळे एकत्र आणलेली लोक मंडळांमुळे वेगळी तर झाली नाही आहेत ना ?????

सतिश२५१० ·
लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो.

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या ·

प्रभास 17/09/2016 - 10:50
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...

प्रभास 17/09/2016 - 10:50
एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! पण अभेद्य पाषाणाखालून थंडगार झरे झुळझुळतातच कि! जबरदस्त बहर आलाय प्रतिभेला... एक नंबरच...
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण ·

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

चांदोबा बाबत परत एकदा

गिड्डे ·

मिपा वर " बाल विभाग " सुरु करुन त्यावर तुम्हीच कथांचे अनुवाद टाका, म्हणजे मी सुद्धा चांदोबातील अनुवादीत कथा टाकीन. माझ्याकडे सुद्धा काही मोजके अंक आहेत .

एस 08/09/2016 - 17:00
यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न (लोकसभेप्रमाणे) विचारावा वाटतो की मराठी आंतरजालाचे बालसाहित्यात कितपत योगदान आहे? नसेल तर ते वाढविण्यासाठी संस्थळे काय उपक्रम राबवत आहेत?

In reply to by एस

यशोधरा 10/09/2016 - 15:01
मायबोली ह्या संस्थळावर लहान मुलांसाठी छोटे छोटे उपक्रम घेतले जातात, परंतु मुद्दाम बालसाहित्याविषयी काही उपक्रम सातत्याने राबवले आहेत असे कोठेही दिसले नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मुळात मराठी आंतरजालावर वावरणार्‍यांची तसेच फेस्बुकीय आणि व्हॉट्सपीय बोधामृत पाजणार्‍या आणि ते श्रद्धेने पिणार्‍यांची संख्या अजून प्रचंड मोठी आहे. ही जनता बुद्धीने बाल्यावस्थेतच आहेत त्यामुळे शारीरीक नव्हे पण मानसिक बालबुद्धीवाल्यांसाठी नक्कीच काही करावं अशी परिस्थिती आहे.

बोका-ए-आझम 10/09/2016 - 20:12
१. बालसाहित्य म्हणजे कोणता वयोगट घ्यायचा? २. या वयोगटातील मुलांनी इंटरनेट पाहणं ही जोखीम आहे असं साधारणपणे मत आहे, कारण मुलं बालसाहित्य पाहता पाहता इतरही अनेक त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टी पाहू शकतील. त्याचं काय? ३. इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने मोबाईल, टॅब आणि काँप्युटरवर. मुलांच्या डोळ्यांना त्रास होणारच. त्याचं काय? ४. मुलं खेळत नाहीत अशी तक्रार पालक करतात. इंटरनेटवर बालसाहित्य देऊन आपण त्यांच्या न खेळण्याला अजून खतपाणी घालतोय असं मला वाटतं. काय म्हणता?

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 10/09/2016 - 20:21
मुलांनी इंटरनेट पाहत बसायला हवे असे नाही. समजा, लहान मुलांसाठी चांगल्या कथव, शात्रीय माहिती वगैरे काही साहित्यब्नेट्वरुन प्रसारीत होत असेल तर प्रिंट देऊ शकतो की वाचायला. हो, पुस्तके आहेत हे ठाऊकच आहे, पण हे पुरवणी समजूयात. चांगल्या माहितीपर डॉक्यूमेंटरीज वगैरे पहायला उपयोग करु घेऊ शकतो नेटचा. नेट म्हटले तर सुविधा आहे, म्हटले तर व्यसन. कसे वापरु त्यावर अवलंबून.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 10/09/2016 - 21:20
नाही, नॉट रिअली. हे करु शकतो बर्‍यापैकी सहजपणे, निदान काहीजण तरी. मात्र ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज लहान मुलां'सोबत' पालकांना कराव्या लागतात ,इतकंच :) म्हणजे दिली आहे डॉक्यु लावून आणि मी चाललेय माझं काम करायला, ऐसा नही जमेगा.

मिपा वर " बाल विभाग " सुरु करुन त्यावर तुम्हीच कथांचे अनुवाद टाका, म्हणजे मी सुद्धा चांदोबातील अनुवादीत कथा टाकीन. माझ्याकडे सुद्धा काही मोजके अंक आहेत .

एस 08/09/2016 - 17:00
यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न (लोकसभेप्रमाणे) विचारावा वाटतो की मराठी आंतरजालाचे बालसाहित्यात कितपत योगदान आहे? नसेल तर ते वाढविण्यासाठी संस्थळे काय उपक्रम राबवत आहेत?

In reply to by एस

यशोधरा 10/09/2016 - 15:01
मायबोली ह्या संस्थळावर लहान मुलांसाठी छोटे छोटे उपक्रम घेतले जातात, परंतु मुद्दाम बालसाहित्याविषयी काही उपक्रम सातत्याने राबवले आहेत असे कोठेही दिसले नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मुळात मराठी आंतरजालावर वावरणार्‍यांची तसेच फेस्बुकीय आणि व्हॉट्सपीय बोधामृत पाजणार्‍या आणि ते श्रद्धेने पिणार्‍यांची संख्या अजून प्रचंड मोठी आहे. ही जनता बुद्धीने बाल्यावस्थेतच आहेत त्यामुळे शारीरीक नव्हे पण मानसिक बालबुद्धीवाल्यांसाठी नक्कीच काही करावं अशी परिस्थिती आहे.

बोका-ए-आझम 10/09/2016 - 20:12
१. बालसाहित्य म्हणजे कोणता वयोगट घ्यायचा? २. या वयोगटातील मुलांनी इंटरनेट पाहणं ही जोखीम आहे असं साधारणपणे मत आहे, कारण मुलं बालसाहित्य पाहता पाहता इतरही अनेक त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टी पाहू शकतील. त्याचं काय? ३. इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने मोबाईल, टॅब आणि काँप्युटरवर. मुलांच्या डोळ्यांना त्रास होणारच. त्याचं काय? ४. मुलं खेळत नाहीत अशी तक्रार पालक करतात. इंटरनेटवर बालसाहित्य देऊन आपण त्यांच्या न खेळण्याला अजून खतपाणी घालतोय असं मला वाटतं. काय म्हणता?

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 10/09/2016 - 20:21
मुलांनी इंटरनेट पाहत बसायला हवे असे नाही. समजा, लहान मुलांसाठी चांगल्या कथव, शात्रीय माहिती वगैरे काही साहित्यब्नेट्वरुन प्रसारीत होत असेल तर प्रिंट देऊ शकतो की वाचायला. हो, पुस्तके आहेत हे ठाऊकच आहे, पण हे पुरवणी समजूयात. चांगल्या माहितीपर डॉक्यूमेंटरीज वगैरे पहायला उपयोग करु घेऊ शकतो नेटचा. नेट म्हटले तर सुविधा आहे, म्हटले तर व्यसन. कसे वापरु त्यावर अवलंबून.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 10/09/2016 - 21:20
नाही, नॉट रिअली. हे करु शकतो बर्‍यापैकी सहजपणे, निदान काहीजण तरी. मात्र ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज लहान मुलां'सोबत' पालकांना कराव्या लागतात ,इतकंच :) म्हणजे दिली आहे डॉक्यु लावून आणि मी चाललेय माझं काम करायला, ऐसा नही जमेगा.
नमस्ते मित्रांनो मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले.

संस्कार म्हणजे काय (भाग- दोन)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

हेमन्त वाघे 02/09/2016 - 01:13
कोणी चुकून एका घसरत्या क्षणी वासनेच्या आहारी जातो आणि हातून वाईट गोष्ट करून बसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीकडून एखाद्या स्त्रीचा अनावधानाने विनयभंग होतो. काही वेळा तात्पुरत्या वासनेला शरण जाऊन जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. या बाबी आक्षेपार्ह व गुन्हे आहेतच. अशा गोष्टी जगजाहीर होताच त्या व्यक्‍तीची सर्वत्रिक छी थू होते. हा विषय बातमीचा होतो. कायद्याचा होतो. विषय निषेधाच्या चर्चेचा होतो. अशा व्यक्‍तिंकडे अनैतिक म्हणून पाहिले जाते. त्याच्या- तिच्या चरित्राबद्दल खुलेआम चर्चा होते. ------------------------ आपल्या स्त्रीबद्दल च्या भावना कळल्या !!

हेमंत वाघे. आपला चष्मा बदला. मागील चार आठवड्यांपासून आपल्या प्रतिक्रियांमधून व्देष उतू जातोय. चष्मा बदलला की आपल्याला चांगले दिसू लागेल.

संस्कार म्हणजे काय - डॉ. सुधीर रा. देवरे संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का? संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? संस्कारांनी माणसाचा देव होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का? होत असावा. कारण संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब स्वखुशीने तयार होतात. रोज मंदिरात जाणे, रामरक्षा म्हणणे, त्रिसंध्या करणे, प्रार्थना म्हणणे, पोथ्या वाचणे, आरत्या म्हणणे, उपवास करणे, सत्संग करणे, जानवे घालणे, मुंज करणे याला पारंपरिक अर्थाने संस्कार म्हटले जाते. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडे करणे यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटले जातात. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍‍त संस्कार म्हटले पाहिजे का संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी आहेत की सार्वत्रिक ठरतात? आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का? महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरे बोलण्याच्या आविर्भावात खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे वा जाळपोळ करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावे लागतात हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्यालाच संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, आपल्या जातीपेक्षा आणि आपल्या धर्मापेक्षा खूप मोठा असतो. अशा वैश्वीक संस्कारांची आज गरज आहे. (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: Dr sudhir Deore sudhirdeore29.blogspot.com|

हेमन्त वाघे 02/09/2016 - 01:13
कोणी चुकून एका घसरत्या क्षणी वासनेच्या आहारी जातो आणि हातून वाईट गोष्ट करून बसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्‍तीकडून एखाद्या स्त्रीचा अनावधानाने विनयभंग होतो. काही वेळा तात्पुरत्या वासनेला शरण जाऊन जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. या बाबी आक्षेपार्ह व गुन्हे आहेतच. अशा गोष्टी जगजाहीर होताच त्या व्यक्‍तीची सर्वत्रिक छी थू होते. हा विषय बातमीचा होतो. कायद्याचा होतो. विषय निषेधाच्या चर्चेचा होतो. अशा व्यक्‍तिंकडे अनैतिक म्हणून पाहिले जाते. त्याच्या- तिच्या चरित्राबद्दल खुलेआम चर्चा होते. ------------------------ आपल्या स्त्रीबद्दल च्या भावना कळल्या !!

हेमंत वाघे. आपला चष्मा बदला. मागील चार आठवड्यांपासून आपल्या प्रतिक्रियांमधून व्देष उतू जातोय. चष्मा बदलला की आपल्याला चांगले दिसू लागेल.

संस्कार म्हणजे काय - डॉ. सुधीर रा. देवरे संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का? संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? संस्कारांनी माणसाचा देव होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का? होत असावा. कारण संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब स्वखुशीने तयार होतात. रोज मंदिरात जाणे, रामरक्षा म्हणणे, त्रिसंध्या करणे, प्रार्थना म्हणणे, पोथ्या वाचणे, आरत्या म्हणणे, उपवास करणे, सत्संग करणे, जानवे घालणे, मुंज करणे याला पारंपरिक अर्थाने संस्कार म्हटले जाते. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडे करणे यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटले जातात. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍‍त संस्कार म्हटले पाहिजे का संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो? असे संस्कार विशिष्ट गटांसाठी आहेत की सार्वत्रिक ठरतात? आजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का? महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरे बोलण्याच्या आविर्भावात खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे वा जाळपोळ करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का? आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावे लागतात हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का? सारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्यालाच संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, आपल्या जातीपेक्षा आणि आपल्या धर्मापेक्षा खूप मोठा असतो. अशा वैश्वीक संस्कारांची आज गरज आहे. (यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: Dr sudhir Deore sudhirdeore29.blogspot.com|
- डॉ. सुधीर रा. देवरे एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्‍तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल.

कुणाचेही काहीच चुकलं नाही?

vcdatrange ·
सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली.

दिनु आणि जान्या आजा

दिनु गवळी ·

In reply to by भालचंद्र_पराडकर

किंबहुना 27/08/2016 - 17:13
न्हायतर मागच्या वेळची दिनूचे कपडे पळवलेली बाई असेल.. दिनू ला बघून घाबरून पळून गेली असेल.

चंपाबाई 27/08/2016 - 20:52
जानी आज्जीने जान्या आज्याची सुपारी हडळीला दिलि होती

In reply to by भालचंद्र_पराडकर

किंबहुना 27/08/2016 - 17:13
न्हायतर मागच्या वेळची दिनूचे कपडे पळवलेली बाई असेल.. दिनू ला बघून घाबरून पळून गेली असेल.

चंपाबाई 27/08/2016 - 20:52
जानी आज्जीने जान्या आज्याची सुपारी हडळीला दिलि होती
ही कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी अरे!!! थांब का ईतका घाईत चालु राहिलाय . पाठीमागुन दिनुला कुणीतरी आवाज दिला .आवाज ऐकुन दिनु मागे वळला बघतो तर कुणीतरी काठी टेकत टेकत त्याच्या दिशेन येत होतं. आजुबाजुला काळोख असल्यामुळे दिनुला नक्की कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हते. जेव्हा तो म्हातारा जवळ आला तेव्हा दिनुने त्या म्हाताऱ्याला ओळखले. तो म्हातारा जान्या आजा(जनार्दन) होता. गावातील सर्वात जुना म्हातारा हाच होता. दिनुने जान्या आजाला कुठ गेला होता . म्हनुन विचारले तेव्हा जान्या आजा म्हणाला आरं पोरा मी शेताकडं गेलो होतो .रे!! येतांना ऊशीर झाला .

टच मी नॉट २... क्रेल

विनायक प्रभू ·

नाखु 05/08/2016 - 14:22
हे काय नवीन ? समज्ले असे वाटतयं,तोच (नीट)नाही कळाल्याचे समजतेय. गुंता सुटला निरगाठ निघाली म्हणजे सगळे गोड. वाच्क नाखु

गवि 05/08/2016 - 14:36
"पण नाही बीण नाही. जस्ट बीलीव मी अँड डू इट. तु एवढी बहाद्दुर आहेस तर थोडेसे सटल व्हायला जमणार नाही का? आपण दोघे गोल सेट करुया. २ विझिट्स लेस टू वॉश रूम. करुन तर बघ. नय जम्या तो मी आहे ना
हा भाग क्रेलशी सुसंगत आहे का?

नीलमोहर 05/08/2016 - 16:36
the harder one consciously tries to do something, the more difficult it is to succeed. The harder you try, the harder it gets. When we’re prepared to take on something new, with all its challenges, it will be much easier to handle. when someone says, “I’ll do it” instead of “I’ll try,” he or she is usually willing to move through the resistance. Desire is strong energy and can cut through resistance like a sharp knife. Once you put a healthy new habit in motion, the Universe will help it stay in motion.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 05/08/2016 - 16:57
एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असेल तर मुळात आपण नुसती इच्छा करून भागत नाही, कायनात तुम्हाला हातात आणून काहीच देणार नाही, ती तुम्हाला मिळवावी लागेल. इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्नही करावे लागतील. इच्छाशक्ती + प्रयत्न याने आपल्याला हवे ते सर्व साध्य होण्यात काहीच अडचण नसावी. मला गोष्टी नीट उलगडून सांगता येत नाहीत, म्हणून हे रेडिमेड शोधलंय, When we really want a certain outcome, the Universe tends to honour our intention and get behind us. Making a firm decision does much to carry us forward. Just the act of choosing puts energy into forward motion. The stronger the decision, the more the Universe supports us and the less we experience that backlash. Conversely, the less certain you are, the greater the resistance will be.

In reply to by नीलमोहर

आदूबाळ 05/08/2016 - 17:42
पहिला (मराठी) परिच्छेद आणि तिसरा (इंग्रजी) परिच्छेद हे परस्परविरोधी नाहीयेत का? पहिला परिच्छेदः प्रयत्न करा, इच्छित गोष्ट आपोआप मिळणार नाही. तिसरा परिच्छेदः निर्णय घ्या, इच्छित गोष्ट आपोआप मिळेल** **युनिव्हर्स देईल वगैरे भाकडकथांवर विश्वास नाही. जो टू डू लिस्ट बनवू शकतो तोच काम करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. युनिव्हर्स टू डू लिस्ट बनवू शकत नाही. म्हणून युनिव्हर्स काम करू शकत नाही.

In reply to by आदूबाळ

उडन खटोला 05/08/2016 - 17:45
निर्णय घ्या म्हणजे नुसता निर्णय नाही, एकदा निर्णय झाला की त्या दिशेनें प्रयत्न अध्याहृत असणार. बाकी बड़े लोग सांगतीलच.

In reply to by आदूबाळ

गवि 05/08/2016 - 17:48
**युनिव्हर्स देईल वगैरे भाकडकथांवर विश्वास नाही. जो टू डू लिस्ट बनवू शकतो तोच काम करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. युनिव्हर्स टू डू लिस्ट बनवू शकत नाही. म्हणून युनिव्हर्स काम करू शकत नाही.
अगदी अगदी.. .. πलागू आबा.

In reply to by रातराणी

इडली डोसा 05/08/2016 - 23:53
ती जशी सगळ्यांना अस्पृश्य असल्यासारखी वागणुक द्यायची तसं सगळ्यांनी तिच्याशी वागायला सुरुवात केली. आणि त्यातुन पुढे बदल घडत गेला. अजुन काही असेल तर कथालेखक आणि बाकि जाणकार मंडळीच सांगतील.

In reply to by रातराणी

पद्मावति 06/08/2016 - 00:43
लेखक सांगतीलंच पण मला समजलेला अर्थ असा...आधी मुलगी मला deniel मधे होती की मला काही झालंय. सगळे तीला सांगताहेत पण ती कळतंय पण वळत नाही या मोड मधे. बहुतेक मानसिक आजारांच्या उपचारात हा अडसर असतो. तीला उलट तू काही abnormal नाही आहेस पण तुला काही वाटलं तर मला फोन कर, थोडं बिहेवियर मधे बदल कर फार काही नाही. असे म्हणून तिला comfortable करून, तिच्याकडुनच accept करून घेतलं की तिला मदतीची गरज आहे. रिवर्स साइकॉलजी.

नाखु 05/08/2016 - 14:22
हे काय नवीन ? समज्ले असे वाटतयं,तोच (नीट)नाही कळाल्याचे समजतेय. गुंता सुटला निरगाठ निघाली म्हणजे सगळे गोड. वाच्क नाखु

गवि 05/08/2016 - 14:36
"पण नाही बीण नाही. जस्ट बीलीव मी अँड डू इट. तु एवढी बहाद्दुर आहेस तर थोडेसे सटल व्हायला जमणार नाही का? आपण दोघे गोल सेट करुया. २ विझिट्स लेस टू वॉश रूम. करुन तर बघ. नय जम्या तो मी आहे ना
हा भाग क्रेलशी सुसंगत आहे का?

नीलमोहर 05/08/2016 - 16:36
the harder one consciously tries to do something, the more difficult it is to succeed. The harder you try, the harder it gets. When we’re prepared to take on something new, with all its challenges, it will be much easier to handle. when someone says, “I’ll do it” instead of “I’ll try,” he or she is usually willing to move through the resistance. Desire is strong energy and can cut through resistance like a sharp knife. Once you put a healthy new habit in motion, the Universe will help it stay in motion.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 05/08/2016 - 16:57
एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असेल तर मुळात आपण नुसती इच्छा करून भागत नाही, कायनात तुम्हाला हातात आणून काहीच देणार नाही, ती तुम्हाला मिळवावी लागेल. इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्नही करावे लागतील. इच्छाशक्ती + प्रयत्न याने आपल्याला हवे ते सर्व साध्य होण्यात काहीच अडचण नसावी. मला गोष्टी नीट उलगडून सांगता येत नाहीत, म्हणून हे रेडिमेड शोधलंय, When we really want a certain outcome, the Universe tends to honour our intention and get behind us. Making a firm decision does much to carry us forward. Just the act of choosing puts energy into forward motion. The stronger the decision, the more the Universe supports us and the less we experience that backlash. Conversely, the less certain you are, the greater the resistance will be.

In reply to by नीलमोहर

आदूबाळ 05/08/2016 - 17:42
पहिला (मराठी) परिच्छेद आणि तिसरा (इंग्रजी) परिच्छेद हे परस्परविरोधी नाहीयेत का? पहिला परिच्छेदः प्रयत्न करा, इच्छित गोष्ट आपोआप मिळणार नाही. तिसरा परिच्छेदः निर्णय घ्या, इच्छित गोष्ट आपोआप मिळेल** **युनिव्हर्स देईल वगैरे भाकडकथांवर विश्वास नाही. जो टू डू लिस्ट बनवू शकतो तोच काम करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. युनिव्हर्स टू डू लिस्ट बनवू शकत नाही. म्हणून युनिव्हर्स काम करू शकत नाही.

In reply to by आदूबाळ

उडन खटोला 05/08/2016 - 17:45
निर्णय घ्या म्हणजे नुसता निर्णय नाही, एकदा निर्णय झाला की त्या दिशेनें प्रयत्न अध्याहृत असणार. बाकी बड़े लोग सांगतीलच.

In reply to by आदूबाळ

गवि 05/08/2016 - 17:48
**युनिव्हर्स देईल वगैरे भाकडकथांवर विश्वास नाही. जो टू डू लिस्ट बनवू शकतो तोच काम करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. युनिव्हर्स टू डू लिस्ट बनवू शकत नाही. म्हणून युनिव्हर्स काम करू शकत नाही.
अगदी अगदी.. .. πलागू आबा.

In reply to by रातराणी

इडली डोसा 05/08/2016 - 23:53
ती जशी सगळ्यांना अस्पृश्य असल्यासारखी वागणुक द्यायची तसं सगळ्यांनी तिच्याशी वागायला सुरुवात केली. आणि त्यातुन पुढे बदल घडत गेला. अजुन काही असेल तर कथालेखक आणि बाकि जाणकार मंडळीच सांगतील.

In reply to by रातराणी

पद्मावति 06/08/2016 - 00:43
लेखक सांगतीलंच पण मला समजलेला अर्थ असा...आधी मुलगी मला deniel मधे होती की मला काही झालंय. सगळे तीला सांगताहेत पण ती कळतंय पण वळत नाही या मोड मधे. बहुतेक मानसिक आजारांच्या उपचारात हा अडसर असतो. तीला उलट तू काही abnormal नाही आहेस पण तुला काही वाटलं तर मला फोन कर, थोडं बिहेवियर मधे बदल कर फार काही नाही. असे म्हणून तिला comfortable करून, तिच्याकडुनच accept करून घेतलं की तिला मदतीची गरज आहे. रिवर्स साइकॉलजी.
तेंव्हा... नक्की काय करतोयस तु. आगीत तेल ओततोयस असे नाही वाटत तुला.. "हम्म. सक्रुत दर्शनी तुला असे वाटत असेल तर तुझे काहीही चूक नाही" काही वेगळे? "चान्स घेतोय. बघु. येत्या ४८ तासात कळेल" काय कळेल. "साल्वेज शक्य आहे का ते. नाही जमले तर मग मनोविकार तज्ञ." ४८ तासात काय होईल? "अनया संपर्क करेल" का? " ती एकटी पडतेय असे वाटले. कुणीही तिची बाजू ऐकुन घेत नाही" क्रेल? " आंधळ्याचा दगड लागला तर लागला. टू यंग टू बी ब्रँडेड अ‍ॅज क्रेझी. फॉर दॅट मॅटर ऑल ऑफ अस आर क्रेझी इन अवर ओन वे इन्क्लुडींग मी अँड यू." हे मात्र खरे हां.

रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत ·

साधा मुलगा 05/08/2016 - 14:59
सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

In reply to by आदूबाळ

पाटीलभाऊ 05/08/2016 - 19:43
पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

खेडूत 06/08/2016 - 17:09
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

साधा मुलगा 06/08/2016 - 21:34
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:00
नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:37
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

खेडूत 08/08/2016 - 12:17
दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु 08/08/2016 - 11:50
संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

महासंग्राम 08/08/2016 - 15:22
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:21
आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:38
अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 10:48
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

In reply to by साधा मुलगा

असंका 09/08/2016 - 13:39
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

In reply to by जेसीना

असंका 09/08/2016 - 18:13
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 23:50
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 09/08/2016 - 21:19
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा 10/08/2016 - 00:02
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

लालगरूड 10/08/2016 - 08:33
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .

In reply to by लालगरूड

साधा मुलगा 10/08/2016 - 11:21
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by लालगरूड

निओ 19/08/2016 - 22:49
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

बहुगुणी 19/08/2016 - 23:42
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेडूत 10/08/2016 - 09:02
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

चतुरंग 10/08/2016 - 10:35
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

नाखु 10/08/2016 - 11:17
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

एस 10/08/2016 - 13:41
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

विखि 10/08/2016 - 21:59
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

In reply to by चतुरंग

चतुरंग 11/08/2016 - 07:43
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत 11/08/2016 - 09:53
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

थॉर माणूस 11/08/2016 - 20:30
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

थॉर माणूस 11/08/2016 - 22:00
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺

साधा मुलगा 05/08/2016 - 14:59
सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.

In reply to by आदूबाळ

पाटीलभाऊ 05/08/2016 - 19:43
पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.

खेडूत 06/08/2016 - 17:09
उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.

साधा मुलगा 06/08/2016 - 21:34
दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:00
नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.

साधा मुलगा 08/08/2016 - 09:37
दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

खेडूत 08/08/2016 - 12:17
दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!

नाखु 08/08/2016 - 11:50
संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..

महासंग्राम 08/08/2016 - 15:22
ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:21
आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.

साधा मुलगा 08/08/2016 - 21:38
अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 10:48
अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.

In reply to by साधा मुलगा

असंका 09/08/2016 - 13:39
बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.

In reply to by जेसीना

असंका 09/08/2016 - 18:13
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.

टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साधा मुलगा 09/08/2016 - 23:50
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 09/08/2016 - 21:19
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.

साधा मुलगा 10/08/2016 - 00:02
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता

लालगरूड 10/08/2016 - 08:33
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .

In reply to by लालगरूड

साधा मुलगा 10/08/2016 - 11:21
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

In reply to by लालगरूड

निओ 19/08/2016 - 22:49
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.

In reply to by निओ

बहुगुणी 19/08/2016 - 23:42
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.

खेडूत 10/08/2016 - 09:02
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?

In reply to by खेडूत

चतुरंग 10/08/2016 - 10:35
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा

In reply to by चतुरंग

नाखु 10/08/2016 - 11:17
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु

In reply to by चतुरंग

एस 10/08/2016 - 13:41
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.

विखि 10/08/2016 - 21:59
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.

In reply to by चतुरंग

चतुरंग 11/08/2016 - 07:43
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??

खेडूत 11/08/2016 - 09:53
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.

In reply to by लालगरूड

थॉर माणूस 11/08/2016 - 20:30
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी

In reply to by असंका

थॉर माणूस 11/08/2016 - 22:00
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.