मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चो..पली ३

विनायक प्रभू ·

नाखु 01/07/2016 - 16:10
अस्सल हिरे समजणार (आणि नेम्के शोधणार ही) कडक सलाम दोघांनाही (गुरू आणि शिष्य) अस्सल (काच) नाखु

अभ्या.. 01/07/2016 - 17:33
प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या भागात ईचारणार होतो. काहीच पैसा नाहीय पण अचाट बुद्धीमत्ता आहे अशांना पुढची शैक्षणिक स्वप्ने शक्य आहेत का सद्यकाळी, उत्तर मिळाले. आनंद झाला मनापासून

पुर्ण महाराष्ट्रात दर वर्षी असे सुमारे १०० मयुर असतात. पण मी एकटा ही माहिती पोचवणार कशी?

उल्का 01/07/2016 - 19:55
तुमची लेखमाला वाचतेय. मुलांची दहावी-बारावी ह्यातून हल्लीच गेल्यामुळे खूप जवळचा विषय आहे. अनुभव असल्याने बरंच काही उपयुक्त इथे शेअर करावेसे वाटत होते. इतक्यात तुम्ही व्यापक स्वरूपात ही मालिकाच सुरु केलीत हे खूप चांगले झाले. पालकांना खरच गरज असते. पुलेशु.

बोका-ए-आझम 02/07/2016 - 01:03
मयूरला शुभेच्छा! वडलांच्या कष्टांची जाणीव असलेला मुलगा योग्य ठिकाणी गेला याचा आनंद आहे.

नाखु 01/07/2016 - 16:10
अस्सल हिरे समजणार (आणि नेम्के शोधणार ही) कडक सलाम दोघांनाही (गुरू आणि शिष्य) अस्सल (काच) नाखु

अभ्या.. 01/07/2016 - 17:33
प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या भागात ईचारणार होतो. काहीच पैसा नाहीय पण अचाट बुद्धीमत्ता आहे अशांना पुढची शैक्षणिक स्वप्ने शक्य आहेत का सद्यकाळी, उत्तर मिळाले. आनंद झाला मनापासून

पुर्ण महाराष्ट्रात दर वर्षी असे सुमारे १०० मयुर असतात. पण मी एकटा ही माहिती पोचवणार कशी?

उल्का 01/07/2016 - 19:55
तुमची लेखमाला वाचतेय. मुलांची दहावी-बारावी ह्यातून हल्लीच गेल्यामुळे खूप जवळचा विषय आहे. अनुभव असल्याने बरंच काही उपयुक्त इथे शेअर करावेसे वाटत होते. इतक्यात तुम्ही व्यापक स्वरूपात ही मालिकाच सुरु केलीत हे खूप चांगले झाले. पालकांना खरच गरज असते. पुलेशु.

बोका-ए-आझम 02/07/2016 - 01:03
मयूरला शुभेच्छा! वडलांच्या कष्टांची जाणीव असलेला मुलगा योग्य ठिकाणी गेला याचा आनंद आहे.
चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत "ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली" हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती? "पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के" अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे. " हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर" .................. तो आत आला. बाबा सुद्धा बरोबर होते. १.५ एकर शेती करणारा बळी राजा. दुष्काळी भागातला. कर्ज बाजारी.

चो..पली

विनायक प्रभू ·

सर, तुझा निर्णय झाला असेल तर जिथं टाकायचं तिथे टाक ना म्हणावं ? बाय द वे, सर ११ वी आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्सचा सल्लाही तुम्ही गुणवंताच्या पाल्यांना देता का ? सर, किती दिवसांनी मिपावर येताय ? सालं आमची आठवण येते काय नाय तुम्हाला ? लव यू डियर सर :) -दिलीप बिरुटे

धनंजय माने 26/06/2016 - 15:59
वि प्र सर, पुनरागमन केल्याबद्दल हार्दिक आभार आणि समजेल असं लिहिल्याबद्दल दुप्पट (खरंतर अनेक पट) आभार. पुढचा लेख लवकर येऊ दे. आजही शैक्षणिक क्षेत्रातला दुर्लक्षित झालेला पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे हा.

सतिश गावडे 26/06/2016 - 16:32
विप्र बरेच दिवसांनी आलात. >> ४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५ हे आकडे काही झेपले नाहीत. जरा इस्कटून सांगा त्यांच्या परीमाणांसहीत. बाकी आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते. आजच एका प्राध्यापक मित्राशी गप्पा झाल्या. त्याने आपल्या मुलीला कला शाखेत प्रवेश घेतला आहे. बरे वाटले. नाही तर आम्ही, अभियांत्रिकीची पदवी घेऊन, दहा वर्ष संगणक प्रणाली विकासक म्हणून काम केल्यानंतरही वाटते की आपण कला शाखेला गेलो असतो तर चांगले मानसशास्त्रज्ञ होऊ शकलो असतो. :(

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 26/06/2016 - 16:52
आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते.
हम्म. त्यात पण अजून स्पेशलायझेशन्स असणारच. माहीत नाही ते फिल्ड अ‍ॅक्चुअली पण आजकाल ज्या प्रमाणात आणि स्टाइलने माझ्याकडे क्लासेसच्या जाहीराती येताहेत त्यावरुन जगात फक्त कसल्यातरी एन्ट्रन्स आणि कसलेतरी इंटर्व्ह्युज क्रॅक करणे एवढेच शिकवले जाते असे वाटत आहे. परवाच्या वन करोड फॉरीन पीजी चे लेख आणी प्रतिक्रीया वाचून ही दुनिया आपली नाही एवढेच कळले. असो.

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 26/06/2016 - 16:57
इंजिनीयर = आयटी असे समिकरण आहे. अभियांत्रिकी ही पदवी पाहिली जाते. अभियांत्रिकी कोणत्या विद्याशाखेतून केले आहे हा मुद्दा गौण असतो. (मी स्वतः याचे उदाहरण आहे. ;) )

In reply to by अभ्या..

धनंजय माने 26/06/2016 - 17:57
फॉरेन पीजी नाही रे अभ्या.. फ़क्त 'जी'. पण तरी करतात काही हुच्च लोक. त्याचं काये ना की..... जाऊ दे, सांगेन कधीतरी. ;)

In reply to by धनंजय माने

अभ्या.. 26/06/2016 - 18:14
नकोच रे बाबा. आपली दुनिया नाही ही म्हणलेय ना. संपला प्रश्न. बारावीपासून पीजीपत्तुर ५ हजार पण फी लागली नाही टोटल. असो. लेकराच्या वेळी बघता येईल. देवाने त्याला बी दिली एखादी कला तर ते बी हेच म्हणेल.

In reply to by विनायक प्रभू

सतिश गावडे 26/06/2016 - 17:48
भयानक आहे हे. दहा वर्षांपूर्वी एका पुर्ण शासकीय तंत्रशास्त्र विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीचे वार्षिक शुल्क फक्त सोळा हजार होते. कहर म्हणजे २००३ पर्यंत हे शुल्क फक्त चार हजार होते वर्षाला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 27/06/2016 - 14:13
माझ्या कॉलेजची(शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड) ची १ वर्षाची फी १००० रु.(ई. बी. सी. सवलती असताना), २५००० (ओपन ई. बी. सी. सवलत नसताना) आणि २०० रु.(कुठल्याही मागास प्रवर्गासाठी) होती. अत्यंत गरीब परिस्थितीतील विद्यार्थी इथे उत्तम (प्रॅक्टीकल नॉले़ज फार उच्च दर्जाचे नाही म्हणणार पण.. तरीही त्यातल्या त्यात बरे) शिक्षण घेऊ शकत असे. हॉस्टेल्ची फी देखील ६० रु.(१ वर्षाला) होती. अट एकच मार्क भरपूर हवेत. पुण्यातल्या कुठल्याही प्रसिद्ध कॉलेजपेक्षा जास्त मेरीट लागत असे आणि प्लेसमेंट जवळजवळ १००%. अक्षरशः घरी खायची भ्रांत असणार्या असंख्य मुला-मुलींना उत्तम शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी घेऊन बाहेर पडताना कराड्करांनी पाहीले आहे. तेव्हा ह्या लाख आणि कोटींच्या गोष्टी झीट आणणार्याच आहेत मला पण.

नगरीनिरंजन 26/06/2016 - 21:07
आयआयटीच्या/ आयआयएमच्या विद्यार्थ्याला अमुक कोटी रुपयांची नोकरी मिळाली अशा बातम्या दरवर्षी नेमाने येत असतात. पालकांना बहुतेक त्याजागी आपलं मूल दिसत असेल. पण सगळ्यांना तेवढा पगार मिळतो असं नाही. खूप लोक कोट्याला (राजस्थान) घेऊन जातात मुलांना असं ऐकलं. किती जणांना एवढे पैसे टाकून प्रवेश मिळत असेल? मिळाला तरी नक्की शिकतात काय? नोकरी करण्यातच धन्यता?

नाखु 27/06/2016 - 09:09
असलं वाचलं की "शिक्षा"णच होतयं. माझ्या (जुन्याच्)गावंढ्ळ शंका: विद्यार्थ्याने कलचाचणी (अ‍ॅप्टीट्युड टेस्ट) नक्की कधी द्यावी. वाजवी शुल्क आणि विश्वासार्ह अशी पुण्यात्/पिंचिमध्ये कुठे असल्यास सांगणे. मी प्रभुसरांना अत्ताच त्रास देण्याऐवजी दोन वर्षांनी द्यावा लागेल तोपर्यंत याच्या दुसर्या-तीस्र्या भागात मनातील जळमटे दूर झाली तर त्रास कमी द्यावा लागेल. मुल्गा दहावीत असल्याने (सध्या सुपात असलेला पालक) नाखु

In reply to by नाखु

राजाभाउ 27/06/2016 - 15:10
सर्व साधारण अशी चाचणी १० नंतर करतात. ज्ञान प्रबोधीनी मध्ये (पुण्याच्या, पिंचि चे माहीत नाही) ही चाचणी होते. माझ्या मते तरी शुल्क वाजवी असुन ती विश्वासार्ह असते.

In reply to by स्नेहल महेश

सुनील 28/06/2016 - 10:02
ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या इंस्टिट्युट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ ह्या संस्थेत होते.

In reply to by स्नेहल महेश

डोंबिवलीला २ ठिकाणी ही टेस्ट होते. डोंबिवली वेस्टला उषा बोडसे मॅडम कडे. (फी साधारण ३,०००/- च्या आसपास. नक्की फी आठवत नाही.) आणि डोंबिवली ईस्टला डॉ. अद्वैत पाध्ये, ह्यांच्याकडे. (फी साधारण ५,०००/- च्या आसपास.नक्की फी आठवत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

खेडूत 28/06/2016 - 12:55
ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते. मुंबईतून येऊन स्वस्त पडेल. शिवाय एक कलचाचणी कट्टा होईल... !

In reply to by खेडूत

धनंजय माने 28/06/2016 - 15:25
टेस्ट कुणाची करायची आहे? पालक की पाल्य? कारण पाल्य एकटा येऊन कट्टा व्हायचा नाही, पालक एकटा येऊन टेस्ट होणार नाही. ;)

In reply to by नाखु

धनंजय माने 29/06/2016 - 12:19
काका आपने हमें पहचाना यह हमने पहचान लिया है. पण प्रश्न was for खेडुत सर. १२०० मध्ये चाचणी होईल पण मूल आणि आई/बा असे किमान दोघेजण येणार आणि जाणार. अर्थात अटेंडिंग कट्टा इज ऑलवेज ..... priceless!

सतिश गावडे 29/06/2016 - 13:03
आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर करा. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. उपकरण अभियांत्रिकीची पदवी. एका नामांकित माहीती तंत्रज्ञान आस्थापनेत संगणक आज्ञावलीकर्ता, व्यवसाय विश्लेषक, गुणवत्ता प्रमाण अभियंता अशा विविध पदावर काम केलेला. तीनेक वर्ष अमेरिकेत राहून आलेला. वयाच्या सदतिसाव्या त्याला कामात असमाधानी वाटू लागले. ही भावना खुप आधिपासून होती हे ही लक्षात आलं. केवळ पैसे कमावन्याच्या नादात ही भावना दबून राहीली. आता आर्थिक स्थैर्य आल्यावर ते प्रकर्षाने जाणवू लागले. शेवटी न राहवून वर उल्लेख आलेल्या एका संस्थेत तो कल चाचणी करुन आला. कळीचा मुद्दा हा आहे की पाल्याचा ओढा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा तत्सम विषयानकडे नसेल तर पालकांची भूमिका काय असेल?

In reply to by सतिश गावडे

आनंदी गोपाळ 29/06/2016 - 13:51
याला मिडलाईफ क्रायसिस म्हणतात. उपरकण अभियंता होईल असं १०वीतल्या कल चाचणीत निघालं असतं, तरी याने हेच केलं असतं. या वयात अस्थिरता, अस्वस्थता जाणवू लागते व बरेच मोठे करियर्/लाईफ चेंजिंग निर्णय अनेकदा घेतले जातात.

ही चाचणी खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने १० वी सोडताना त्या त्या शाळेतर्फे घेतली जावी अशी सरकारने सक्ती केली पाहीजे. आमच्या कंपनीते सी.ई.ओ. ते व्ही.पी. ए.व्ही.पी. हे सर्व बी. ते टेक एम. टेक आहेत आणि शेयर मार्केटमध्ये काम करताहेत. कारण काय तर नोकरी नाही त्या क्षेत्रात सर्वांनी नंतर एम. बी. ए. केलंय फायनान्समध्ये. म्हणजे पहिली ५ वर्षे एम.टेक साठी आणि नंतर ची ५ वर्षे एम.बी. ए. साठी गेली. आता सर्व हुशार आणि पाल्य बर्यापैकी पैसेवाले होते म्हणुन हे शक्य झाले. आता मात्र खोर्याने पैसा ओढताहेत.

पैसा 29/06/2016 - 17:46
धन्य ते पालक! बोर्डात ९२% मार्क्स असलेल्या कित्येक पोराना सीईटीला सुद्धा ७० ८० मार्क्स मिळालेले पाहते. काय करणार एवढा खर्च करून? मग त्या पोराला आयायटीला अ‍ॅडमिशन नाही मिळाली की आंध्र राजस्थान सारख्या इकडे पण आत्महत्या सुरू होणार का? @ सतिश गावडे, गोव्यात माझ्या मुलाला बी ई ला अजूनही सरकारी कॉलेजात वर्षाला २५००० रुपयात सगळे भागते.

सर, तुझा निर्णय झाला असेल तर जिथं टाकायचं तिथे टाक ना म्हणावं ? बाय द वे, सर ११ वी आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्सचा सल्लाही तुम्ही गुणवंताच्या पाल्यांना देता का ? सर, किती दिवसांनी मिपावर येताय ? सालं आमची आठवण येते काय नाय तुम्हाला ? लव यू डियर सर :) -दिलीप बिरुटे

धनंजय माने 26/06/2016 - 15:59
वि प्र सर, पुनरागमन केल्याबद्दल हार्दिक आभार आणि समजेल असं लिहिल्याबद्दल दुप्पट (खरंतर अनेक पट) आभार. पुढचा लेख लवकर येऊ दे. आजही शैक्षणिक क्षेत्रातला दुर्लक्षित झालेला पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे हा.

सतिश गावडे 26/06/2016 - 16:32
विप्र बरेच दिवसांनी आलात. >> ४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५ हे आकडे काही झेपले नाहीत. जरा इस्कटून सांगा त्यांच्या परीमाणांसहीत. बाकी आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते. आजच एका प्राध्यापक मित्राशी गप्पा झाल्या. त्याने आपल्या मुलीला कला शाखेत प्रवेश घेतला आहे. बरे वाटले. नाही तर आम्ही, अभियांत्रिकीची पदवी घेऊन, दहा वर्ष संगणक प्रणाली विकासक म्हणून काम केल्यानंतरही वाटते की आपण कला शाखेला गेलो असतो तर चांगले मानसशास्त्रज्ञ होऊ शकलो असतो. :(

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 26/06/2016 - 16:52
आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते.
हम्म. त्यात पण अजून स्पेशलायझेशन्स असणारच. माहीत नाही ते फिल्ड अ‍ॅक्चुअली पण आजकाल ज्या प्रमाणात आणि स्टाइलने माझ्याकडे क्लासेसच्या जाहीराती येताहेत त्यावरुन जगात फक्त कसल्यातरी एन्ट्रन्स आणि कसलेतरी इंटर्व्ह्युज क्रॅक करणे एवढेच शिकवले जाते असे वाटत आहे. परवाच्या वन करोड फॉरीन पीजी चे लेख आणी प्रतिक्रीया वाचून ही दुनिया आपली नाही एवढेच कळले. असो.

In reply to by अभ्या..

सतिश गावडे 26/06/2016 - 16:57
इंजिनीयर = आयटी असे समिकरण आहे. अभियांत्रिकी ही पदवी पाहिली जाते. अभियांत्रिकी कोणत्या विद्याशाखेतून केले आहे हा मुद्दा गौण असतो. (मी स्वतः याचे उदाहरण आहे. ;) )

In reply to by अभ्या..

धनंजय माने 26/06/2016 - 17:57
फॉरेन पीजी नाही रे अभ्या.. फ़क्त 'जी'. पण तरी करतात काही हुच्च लोक. त्याचं काये ना की..... जाऊ दे, सांगेन कधीतरी. ;)

In reply to by धनंजय माने

अभ्या.. 26/06/2016 - 18:14
नकोच रे बाबा. आपली दुनिया नाही ही म्हणलेय ना. संपला प्रश्न. बारावीपासून पीजीपत्तुर ५ हजार पण फी लागली नाही टोटल. असो. लेकराच्या वेळी बघता येईल. देवाने त्याला बी दिली एखादी कला तर ते बी हेच म्हणेल.

In reply to by विनायक प्रभू

सतिश गावडे 26/06/2016 - 17:48
भयानक आहे हे. दहा वर्षांपूर्वी एका पुर्ण शासकीय तंत्रशास्त्र विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीचे वार्षिक शुल्क फक्त सोळा हजार होते. कहर म्हणजे २००३ पर्यंत हे शुल्क फक्त चार हजार होते वर्षाला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा 27/06/2016 - 14:13
माझ्या कॉलेजची(शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड) ची १ वर्षाची फी १००० रु.(ई. बी. सी. सवलती असताना), २५००० (ओपन ई. बी. सी. सवलत नसताना) आणि २०० रु.(कुठल्याही मागास प्रवर्गासाठी) होती. अत्यंत गरीब परिस्थितीतील विद्यार्थी इथे उत्तम (प्रॅक्टीकल नॉले़ज फार उच्च दर्जाचे नाही म्हणणार पण.. तरीही त्यातल्या त्यात बरे) शिक्षण घेऊ शकत असे. हॉस्टेल्ची फी देखील ६० रु.(१ वर्षाला) होती. अट एकच मार्क भरपूर हवेत. पुण्यातल्या कुठल्याही प्रसिद्ध कॉलेजपेक्षा जास्त मेरीट लागत असे आणि प्लेसमेंट जवळजवळ १००%. अक्षरशः घरी खायची भ्रांत असणार्या असंख्य मुला-मुलींना उत्तम शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी घेऊन बाहेर पडताना कराड्करांनी पाहीले आहे. तेव्हा ह्या लाख आणि कोटींच्या गोष्टी झीट आणणार्याच आहेत मला पण.

नगरीनिरंजन 26/06/2016 - 21:07
आयआयटीच्या/ आयआयएमच्या विद्यार्थ्याला अमुक कोटी रुपयांची नोकरी मिळाली अशा बातम्या दरवर्षी नेमाने येत असतात. पालकांना बहुतेक त्याजागी आपलं मूल दिसत असेल. पण सगळ्यांना तेवढा पगार मिळतो असं नाही. खूप लोक कोट्याला (राजस्थान) घेऊन जातात मुलांना असं ऐकलं. किती जणांना एवढे पैसे टाकून प्रवेश मिळत असेल? मिळाला तरी नक्की शिकतात काय? नोकरी करण्यातच धन्यता?

नाखु 27/06/2016 - 09:09
असलं वाचलं की "शिक्षा"णच होतयं. माझ्या (जुन्याच्)गावंढ्ळ शंका: विद्यार्थ्याने कलचाचणी (अ‍ॅप्टीट्युड टेस्ट) नक्की कधी द्यावी. वाजवी शुल्क आणि विश्वासार्ह अशी पुण्यात्/पिंचिमध्ये कुठे असल्यास सांगणे. मी प्रभुसरांना अत्ताच त्रास देण्याऐवजी दोन वर्षांनी द्यावा लागेल तोपर्यंत याच्या दुसर्या-तीस्र्या भागात मनातील जळमटे दूर झाली तर त्रास कमी द्यावा लागेल. मुल्गा दहावीत असल्याने (सध्या सुपात असलेला पालक) नाखु

In reply to by नाखु

राजाभाउ 27/06/2016 - 15:10
सर्व साधारण अशी चाचणी १० नंतर करतात. ज्ञान प्रबोधीनी मध्ये (पुण्याच्या, पिंचि चे माहीत नाही) ही चाचणी होते. माझ्या मते तरी शुल्क वाजवी असुन ती विश्वासार्ह असते.

In reply to by स्नेहल महेश

सुनील 28/06/2016 - 10:02
ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या इंस्टिट्युट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ ह्या संस्थेत होते.

In reply to by स्नेहल महेश

डोंबिवलीला २ ठिकाणी ही टेस्ट होते. डोंबिवली वेस्टला उषा बोडसे मॅडम कडे. (फी साधारण ३,०००/- च्या आसपास. नक्की फी आठवत नाही.) आणि डोंबिवली ईस्टला डॉ. अद्वैत पाध्ये, ह्यांच्याकडे. (फी साधारण ५,०००/- च्या आसपास.नक्की फी आठवत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

खेडूत 28/06/2016 - 12:55
ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते. मुंबईतून येऊन स्वस्त पडेल. शिवाय एक कलचाचणी कट्टा होईल... !

In reply to by खेडूत

धनंजय माने 28/06/2016 - 15:25
टेस्ट कुणाची करायची आहे? पालक की पाल्य? कारण पाल्य एकटा येऊन कट्टा व्हायचा नाही, पालक एकटा येऊन टेस्ट होणार नाही. ;)

In reply to by नाखु

धनंजय माने 29/06/2016 - 12:19
काका आपने हमें पहचाना यह हमने पहचान लिया है. पण प्रश्न was for खेडुत सर. १२०० मध्ये चाचणी होईल पण मूल आणि आई/बा असे किमान दोघेजण येणार आणि जाणार. अर्थात अटेंडिंग कट्टा इज ऑलवेज ..... priceless!

सतिश गावडे 29/06/2016 - 13:03
आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर करा. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. उपकरण अभियांत्रिकीची पदवी. एका नामांकित माहीती तंत्रज्ञान आस्थापनेत संगणक आज्ञावलीकर्ता, व्यवसाय विश्लेषक, गुणवत्ता प्रमाण अभियंता अशा विविध पदावर काम केलेला. तीनेक वर्ष अमेरिकेत राहून आलेला. वयाच्या सदतिसाव्या त्याला कामात असमाधानी वाटू लागले. ही भावना खुप आधिपासून होती हे ही लक्षात आलं. केवळ पैसे कमावन्याच्या नादात ही भावना दबून राहीली. आता आर्थिक स्थैर्य आल्यावर ते प्रकर्षाने जाणवू लागले. शेवटी न राहवून वर उल्लेख आलेल्या एका संस्थेत तो कल चाचणी करुन आला. कळीचा मुद्दा हा आहे की पाल्याचा ओढा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा तत्सम विषयानकडे नसेल तर पालकांची भूमिका काय असेल?

In reply to by सतिश गावडे

आनंदी गोपाळ 29/06/2016 - 13:51
याला मिडलाईफ क्रायसिस म्हणतात. उपरकण अभियंता होईल असं १०वीतल्या कल चाचणीत निघालं असतं, तरी याने हेच केलं असतं. या वयात अस्थिरता, अस्वस्थता जाणवू लागते व बरेच मोठे करियर्/लाईफ चेंजिंग निर्णय अनेकदा घेतले जातात.

ही चाचणी खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने १० वी सोडताना त्या त्या शाळेतर्फे घेतली जावी अशी सरकारने सक्ती केली पाहीजे. आमच्या कंपनीते सी.ई.ओ. ते व्ही.पी. ए.व्ही.पी. हे सर्व बी. ते टेक एम. टेक आहेत आणि शेयर मार्केटमध्ये काम करताहेत. कारण काय तर नोकरी नाही त्या क्षेत्रात सर्वांनी नंतर एम. बी. ए. केलंय फायनान्समध्ये. म्हणजे पहिली ५ वर्षे एम.टेक साठी आणि नंतर ची ५ वर्षे एम.बी. ए. साठी गेली. आता सर्व हुशार आणि पाल्य बर्यापैकी पैसेवाले होते म्हणुन हे शक्य झाले. आता मात्र खोर्याने पैसा ओढताहेत.

पैसा 29/06/2016 - 17:46
धन्य ते पालक! बोर्डात ९२% मार्क्स असलेल्या कित्येक पोराना सीईटीला सुद्धा ७० ८० मार्क्स मिळालेले पाहते. काय करणार एवढा खर्च करून? मग त्या पोराला आयायटीला अ‍ॅडमिशन नाही मिळाली की आंध्र राजस्थान सारख्या इकडे पण आत्महत्या सुरू होणार का? @ सतिश गावडे, गोव्यात माझ्या मुलाला बी ई ला अजूनही सरकारी कॉलेजात वर्षाला २५००० रुपयात सगळे भागते.
चो... अरे पली बोलतोय " बोल रे" अरे तुला घरी भेटायचे आहे "काही खास" माझ्या पुतणीला तुला भेटायचे आहे. तीच्या मुलाला दहावीत ९२ % मार्क मिळाले आहेत. "व्वा व्वा, अभिनंदन" तु नसतास हे शक्यच नव्हते. ७२ वरुन डायरेक्ट ९२. तुझे पेपर्स आणि मार्गदर्शन एकदम बुल्स आय. पर्सनली भेटुन पेढे द्यायचे आहेत.कधी भेटशील. "येत्या रविवारी ७ वाजता स॑काळी" चालेल, तु काय बाबा बिझी माणुस. तो पर्यंत एक सल्ला हवा होता. आय आय टी ला चांगला क्लास कुठला रे? "हे राम" (मनातल्या मनात) नाही पुतणी दोन क्लासेस ला जाउन आली. अ चे इन्फ्रा सॉलिड आहे ब पण वाईट नाही. "मेलो मेलो"(म.... म...) रिझल्ट दोन्ही कडे आहे.

अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

वडापाव ·

आनन्दा 18/06/2016 - 21:20
माणसाची 'स्व' ची व्याख्या त्याच्या स्वार्थावर ठरते.. तो स्वतः, त्याचे कुटुंब, त्याचा मित्र परिवार, मग गोतावळा, त्यानंतर जात, धर्म, राज्य, देश वगैरे चढत्या क्रमाने व्यापक होत जाते.

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/06/2016 - 09:54
एक्दा समाज, देश यांच्यापल्याड गेलेकी पहिल्या एक दोन पायर्यांबद्दल तटस्थपणा आला तरच खरा समाजसेवेचा अंगिकार करता येतो. अन्यथा गुंत्यातून गुंत्याकडे प्रवास अटळ आहे.

पूर्ण लेख वाचला नाही पण काय म्हणायचे असावे हे साधारण लक्षात आले. झाकीर नाईक साहेबांनी त्यावर छान उत्तर दिले आहे. मुस्लीम धर्मात फक्त मुस्लीम ब्रदरहुड मानला जातो. जो जो मुस्लीम तो तो आपला बंधु बाकी विश्वबंधुत्व वगैरे फाजील संकल्पना नाहीत. जर विश्वबंधुत्व मान्य करायचेच असेल तर समोरच्यालाही मुसलमान बनवा व मग त्याला बिनदिक्कतपणे बंधु माना.

आनन्दा 18/06/2016 - 21:20
माणसाची 'स्व' ची व्याख्या त्याच्या स्वार्थावर ठरते.. तो स्वतः, त्याचे कुटुंब, त्याचा मित्र परिवार, मग गोतावळा, त्यानंतर जात, धर्म, राज्य, देश वगैरे चढत्या क्रमाने व्यापक होत जाते.

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/06/2016 - 09:54
एक्दा समाज, देश यांच्यापल्याड गेलेकी पहिल्या एक दोन पायर्यांबद्दल तटस्थपणा आला तरच खरा समाजसेवेचा अंगिकार करता येतो. अन्यथा गुंत्यातून गुंत्याकडे प्रवास अटळ आहे.

पूर्ण लेख वाचला नाही पण काय म्हणायचे असावे हे साधारण लक्षात आले. झाकीर नाईक साहेबांनी त्यावर छान उत्तर दिले आहे. मुस्लीम धर्मात फक्त मुस्लीम ब्रदरहुड मानला जातो. जो जो मुस्लीम तो तो आपला बंधु बाकी विश्वबंधुत्व वगैरे फाजील संकल्पना नाहीत. जर विश्वबंधुत्व मान्य करायचेच असेल तर समोरच्यालाही मुसलमान बनवा व मग त्याला बिनदिक्कतपणे बंधु माना.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.

मुदत ठेवींचे पतमानांकन

पुणे मुंग्रापं ·

सुबोध खरे 16/06/2016 - 20:06
क्रिसिलचे सर्वोच्च पत मानांकन हे गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यास असफल ठरले आहे हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. उदा सी आर भन्साली यांच्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यापूर्वी त्यांच्या संस्थांना CARE चे AAA असे सर्वोच्च मानांकन होते. पहा. http://www.indianmirror.com/indian-industries/indian-scams/bhansaliscam.html "Safety is inversely proportional to greed, Higher the greed, higher the risk." http://indiatoday.intoday.in/story/c.r.-bhansali-scandal-exposes-ineffectiveness-of-regulators-risk-small-investors-face/1/275985.html आपला पैसा हा आपल्या सोन्याच्या दागिन्यासारखा जपावा आणि लुंग्यासुंग्याच्या हाती देऊ नये.

In reply to by सुबोध खरे

आदूबाळ 16/06/2016 - 20:45
एग्जॅक्टली! आणि अशा वेळेला क्रिसिलच्या सेवेत त्रुटी आहे / क्रिसिलने ग्राहकांची दिशाभूल केली आहे असं का म्हणू नये? यासाठी ग्राहक पंचायत काय करत आहे? बाकी प्रश्न अभय दातार धाग्यावर आल्यावर विचारेन.

श्रीगुरुजी 16/06/2016 - 20:58
फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी करा - १) बँका, पोस्ट किंवा इतर सरकारी संस्थांचा जो व्याजदर आहे, त्या पेक्षा खाजगी कंपन्या, पतपेढ्या, खाजगी अर्थसंस्था खूप जास्त व्याज देत असतील तर तिथे फसवणूक आहे हे लक्षात घ्या. साधारणपणे सरकारी व्याजदरापेक्षा खाजगी कंपन्या २०% हून अधिक व्याजदर देत असतील तर नक्कीच फसवणूक आहे. २) अगदी छोट्या म्हणजे कमी शाखा असलेल्या, नव्याने स्थापन झालेल्या अशा खाजगी संस्थांमध्ये, सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. अशा संस्था बुडण्याची दाट शक्यता असते. ३) कोणत्याही संस्थेत पैसे गुंतविण्यापूर्वी गुगल किंवा इतर माध्यमातून त्या संस्थेची विश्वासार्हता तपासा. संस्थेचा पूर्वोतिहास बघा. आपल्या ओळखीच्या विश्वसनीय गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेऊन नंतरच गुंतवणूक करा. ४) कोणत्याही संस्थेत एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवू नका. गुंतवणूक वेगवेगळ्या ४-५ संस्थांमध्ये करा. त्यामुळे संपूर्ण रक्कम एकदम बुडण्याचा धोका कमी होतो. ५) गुंतवणुकीसाठी अनेक संस्था अनेक प्रलोभने दाखवितात. गुंतवणुक केल्यास काहीतरी बक्षीस देणे, एखाद्या पर्यटनस्थळाच्या सहलीला पाठविण्याचे आश्वासन देणे इ. प्रलोभने असतील तर गुंतवणूक करू नका. ६) सर्व व्यवहार चेकने व अधिकृत पोचपावती घेऊन अधिकृत माणसातर्फेच करा. ७) निवृत्त/वयस्कर व्यक्तींनी शक्यतो सरकारी संस्थांमध्येच गुंतवणुक करावी. ८) गुंतवणुक फक्त मुदत ठेवींमध्येच न करता मुदत ठेवी, शुद्ध सोने, रोखे अशा विविध पर्यायांमध्ये करा. जमिनीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. ९) ज्या संस्थेत गुंतवणुक केली आहे त्यांचे रेकॉर्ड सतत तपासत रहा. संस्था डबघाईला येण्याची चिन्हे दिसत असतील तर थोडेसे नुकसान सोसून गुंतवणुक काढून घ्या. १०) गुंतवणुकीची मुदत संपूर्ण संपल्यानंतर एकदम व्याज व मुद्दल घेण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. त्याऐवजी दरवर्षी/दर सहा महिन्यांनी/दर तिमाहीला जमा झालेले व्याज घ्या. भविष्यात कंपनी बुडाली तर मुद्दलाबरोबरच जमा झालेले व्याज देखील जाईल. जर ठराविक कालावधीनंतर व्याज घेतले तर निदान थोडी रक्क्म तरी वाचेल.

श्रीगुरुजी 16/06/2016 - 21:02
अजून १ ११) विमा व गुंतवणुक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक बँका गुंतवणुक व विमा यांचे एकत्रीकरण असलेल्या योजना आणतात. अशा योजना टाळाव्यात. विमा हे फक्त संरक्षक कवच आहे, गुंतवणुक नाही हे लक्षात घ्या.

In reply to by अनुप ढेरे

असंका 17/06/2016 - 13:09
माझ्या अर्धवट ज्ञानावर आधारीत माहिती अशी आहे की कसिनो मध्ये पत्त्यांवर आधारीत जुगार चालतो. जुगारामध्ये लावलेले पैसे परत न मिळायची पन्नास टक्के शक्यता गृहित आहे. जर चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा... सहकारी बँकेत पैसे परत न मिळायची पन्नास टक्क्यांहून सुद्धा जास्त शक्यता आहे असं आपण सुचवत आहात. कृपया आपल्या वरील विधानाला काय आधार आहे ते सांगा.

सुबोध खरे 16/06/2016 - 20:06
क्रिसिलचे सर्वोच्च पत मानांकन हे गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यास असफल ठरले आहे हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. उदा सी आर भन्साली यांच्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यापूर्वी त्यांच्या संस्थांना CARE चे AAA असे सर्वोच्च मानांकन होते. पहा. http://www.indianmirror.com/indian-industries/indian-scams/bhansaliscam.html "Safety is inversely proportional to greed, Higher the greed, higher the risk." http://indiatoday.intoday.in/story/c.r.-bhansali-scandal-exposes-ineffectiveness-of-regulators-risk-small-investors-face/1/275985.html आपला पैसा हा आपल्या सोन्याच्या दागिन्यासारखा जपावा आणि लुंग्यासुंग्याच्या हाती देऊ नये.

In reply to by सुबोध खरे

आदूबाळ 16/06/2016 - 20:45
एग्जॅक्टली! आणि अशा वेळेला क्रिसिलच्या सेवेत त्रुटी आहे / क्रिसिलने ग्राहकांची दिशाभूल केली आहे असं का म्हणू नये? यासाठी ग्राहक पंचायत काय करत आहे? बाकी प्रश्न अभय दातार धाग्यावर आल्यावर विचारेन.

श्रीगुरुजी 16/06/2016 - 20:58
फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी करा - १) बँका, पोस्ट किंवा इतर सरकारी संस्थांचा जो व्याजदर आहे, त्या पेक्षा खाजगी कंपन्या, पतपेढ्या, खाजगी अर्थसंस्था खूप जास्त व्याज देत असतील तर तिथे फसवणूक आहे हे लक्षात घ्या. साधारणपणे सरकारी व्याजदरापेक्षा खाजगी कंपन्या २०% हून अधिक व्याजदर देत असतील तर नक्कीच फसवणूक आहे. २) अगदी छोट्या म्हणजे कमी शाखा असलेल्या, नव्याने स्थापन झालेल्या अशा खाजगी संस्थांमध्ये, सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. अशा संस्था बुडण्याची दाट शक्यता असते. ३) कोणत्याही संस्थेत पैसे गुंतविण्यापूर्वी गुगल किंवा इतर माध्यमातून त्या संस्थेची विश्वासार्हता तपासा. संस्थेचा पूर्वोतिहास बघा. आपल्या ओळखीच्या विश्वसनीय गुंतवणुक सल्लागाराचा सल्ला घेऊन नंतरच गुंतवणूक करा. ४) कोणत्याही संस्थेत एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवू नका. गुंतवणूक वेगवेगळ्या ४-५ संस्थांमध्ये करा. त्यामुळे संपूर्ण रक्कम एकदम बुडण्याचा धोका कमी होतो. ५) गुंतवणुकीसाठी अनेक संस्था अनेक प्रलोभने दाखवितात. गुंतवणुक केल्यास काहीतरी बक्षीस देणे, एखाद्या पर्यटनस्थळाच्या सहलीला पाठविण्याचे आश्वासन देणे इ. प्रलोभने असतील तर गुंतवणूक करू नका. ६) सर्व व्यवहार चेकने व अधिकृत पोचपावती घेऊन अधिकृत माणसातर्फेच करा. ७) निवृत्त/वयस्कर व्यक्तींनी शक्यतो सरकारी संस्थांमध्येच गुंतवणुक करावी. ८) गुंतवणुक फक्त मुदत ठेवींमध्येच न करता मुदत ठेवी, शुद्ध सोने, रोखे अशा विविध पर्यायांमध्ये करा. जमिनीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. ९) ज्या संस्थेत गुंतवणुक केली आहे त्यांचे रेकॉर्ड सतत तपासत रहा. संस्था डबघाईला येण्याची चिन्हे दिसत असतील तर थोडेसे नुकसान सोसून गुंतवणुक काढून घ्या. १०) गुंतवणुकीची मुदत संपूर्ण संपल्यानंतर एकदम व्याज व मुद्दल घेण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. त्याऐवजी दरवर्षी/दर सहा महिन्यांनी/दर तिमाहीला जमा झालेले व्याज घ्या. भविष्यात कंपनी बुडाली तर मुद्दलाबरोबरच जमा झालेले व्याज देखील जाईल. जर ठराविक कालावधीनंतर व्याज घेतले तर निदान थोडी रक्क्म तरी वाचेल.

श्रीगुरुजी 16/06/2016 - 21:02
अजून १ ११) विमा व गुंतवणुक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक बँका गुंतवणुक व विमा यांचे एकत्रीकरण असलेल्या योजना आणतात. अशा योजना टाळाव्यात. विमा हे फक्त संरक्षक कवच आहे, गुंतवणुक नाही हे लक्षात घ्या.

In reply to by अनुप ढेरे

असंका 17/06/2016 - 13:09
माझ्या अर्धवट ज्ञानावर आधारीत माहिती अशी आहे की कसिनो मध्ये पत्त्यांवर आधारीत जुगार चालतो. जुगारामध्ये लावलेले पैसे परत न मिळायची पन्नास टक्के शक्यता गृहित आहे. जर चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा... सहकारी बँकेत पैसे परत न मिळायची पन्नास टक्क्यांहून सुद्धा जास्त शक्यता आहे असं आपण सुचवत आहात. कृपया आपल्या वरील विधानाला काय आधार आहे ते सांगा.
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे.

आय टी आर .... एक प्रश्न

चौकटराजा ·

असंका 29/05/2016 - 10:54
डिस्क्लेमर १- माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस नगण्य आहे. डिस्क्लेमर २ - कुठलीही जबाबदारी न घेता माझे उत्तर असे- आपल्याला आय टी आर एक भरता येणार नाही. दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर कर लागू नये म्हणून आपण गुंतवणूक केलीत ते बरोबर. त्यामुळे कर वाचू शकतो हेही बरोबर. पण या दोन्ही गोष्टी (नफा आणि गुंतवणूक) आपल्याला आपल्या रीटर्न मध्ये जाहीर कराव्या लागतील. हे जाहीर करण्यासाठी आय टी आर एक मध्ये जागा दिलेली असेल असे वाटत नाही. आय टी आर २ भरावा लागेल असे दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.

In reply to by असंका

चौकटराजा 29/05/2016 - 13:44
आता पुन्हा मी तो लेख वाचला . आपले म्हणणे बरोबर आहेसे वाटते. कारण नफा व गुंतवणूक दोन्ही साठी जागा आय टी आर १ मधे नसण्याचीच शक्यता किंवा नाहीच आहे. आता फक्त २ आंतरजालावरचा नीट वाचून पहातो. धन्यवाद !

कंजूस 29/05/2016 - 14:00
cnbc aawaj 18 ,>> taxguru .शनि सकाळी साडेसात ,नंतर रीपीट करतात.हे सर्व प्रश्न घेतात.

असंका 29/05/2016 - 10:54
डिस्क्लेमर १- माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस नगण्य आहे. डिस्क्लेमर २ - कुठलीही जबाबदारी न घेता माझे उत्तर असे- आपल्याला आय टी आर एक भरता येणार नाही. दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर कर लागू नये म्हणून आपण गुंतवणूक केलीत ते बरोबर. त्यामुळे कर वाचू शकतो हेही बरोबर. पण या दोन्ही गोष्टी (नफा आणि गुंतवणूक) आपल्याला आपल्या रीटर्न मध्ये जाहीर कराव्या लागतील. हे जाहीर करण्यासाठी आय टी आर एक मध्ये जागा दिलेली असेल असे वाटत नाही. आय टी आर २ भरावा लागेल असे दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.

In reply to by असंका

चौकटराजा 29/05/2016 - 13:44
आता पुन्हा मी तो लेख वाचला . आपले म्हणणे बरोबर आहेसे वाटते. कारण नफा व गुंतवणूक दोन्ही साठी जागा आय टी आर १ मधे नसण्याचीच शक्यता किंवा नाहीच आहे. आता फक्त २ आंतरजालावरचा नीट वाचून पहातो. धन्यवाद !

कंजूस 29/05/2016 - 14:00
cnbc aawaj 18 ,>> taxguru .शनि सकाळी साडेसात ,नंतर रीपीट करतात.हे सर्व प्रश्न घेतात.
आजच्या दैनिक सकाळ मधे कोणी कोणता आय टी आर अर्थात आयकर रिटर्न फॉर्म भरावा या संबंधी मार्गदर्शन करणारा लेख आला आहे. त्यात आय टी आर १ हा पगारदार वा सेवा निवृत्त यांचे साठी प्रामुख्याने असल्याचे नमूद केले आहे. पण काही अधिक निकष लागू होत असतील तर आय टी आर १ हा पगारदार व सेवानिवृत्त यानाही भरता येणार नाही असे म्हटले आहे. त्यात एक अट अशी आहे की अल्प व दीर्घकालीन भांडवली नफा ( घराची खरेदी किंमत व विक्रि किमत यांचे इन्डेक्सेशन केल्यावर) असेल तर आय टी आर १ भरता येणार नाही.

ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

पुणे मुंग्रापं ·

वड्याचं तेल

सस्नेह ·

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 23/05/2016 - 16:30
म्हणजे मिनिस्टरने सुद्धा कुणाकडून (घटनाबाह्य-हाक/रास्वसं/मा, घटनाअंतर्गत-मुमं/पं प्र, पक्षांतर्गत-प्रअ वगैरे) तरी बोलणी खाल्ली आहेत काय?

जेपी 23/05/2016 - 13:01
=)) तेल बरच खाली पर्यंत पाझरलय..

नाखु 23/05/2016 - 14:09
डोरेमॉन त्यानी कुठला वडा शोधायचा तेलासाठी ????? लेख फर्मास्च.. बिन्तावडीतला नाखु

एस 23/05/2016 - 15:19
बरीच काळजी घेऊनही माझ्याकडून एखादे वेळेसतरी असे इकडचा वैताग तिकडे काढणे घडते. परत असे होऊ लागल्यास हा लेख आठवून वेळेत सावरता येईल.

डोमकावळा 23/05/2016 - 18:53
झकास... आवडली वांग्यावरची 'तेलप्रक्रिया'.
‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. नाहीतर आमच्या मातोश्रींनी एव्हाना लाटणं तुटोस्तर सत्कार केला असता.

In reply to by डोमकावळा

जव्हेरगंज 23/05/2016 - 21:16
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. खिक्क! मज्जा म्हणजे दोघांचीही ! बालकांची आणि पालकांचीही ;)

In reply to by कानडाऊ योगेशु

आनन्दा 24/05/2016 - 14:43
ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने तिच्या बाहुलीला "खोटे बोलतेस का" म्हणून दरडावले आणि मला हीच कथा आठवली.

क्रेझी 24/05/2016 - 16:38
बाल्कनीमधे झोपायला लावणं ही खरोखर भयंकर शिक्षा असू शकते. आमच्या सोसायटीमधे रोज एका मुलाला त्याची आई ही शिक्षा करते आणि तो अगदी केविलवाण्या आवाजात आईची माफी मागतांना ऐकलं की खूप वाईट वाटतं. बाकी कथा अगदी सत्य आहे, निदान आई-बापाचा रागतरी मुलांवरच निघतो हे हल्ली ब-याच घरातलं चित्रं आहे :(

In reply to by सस्नेह

रमेश भिडे 23/05/2016 - 16:30
म्हणजे मिनिस्टरने सुद्धा कुणाकडून (घटनाबाह्य-हाक/रास्वसं/मा, घटनाअंतर्गत-मुमं/पं प्र, पक्षांतर्गत-प्रअ वगैरे) तरी बोलणी खाल्ली आहेत काय?

जेपी 23/05/2016 - 13:01
=)) तेल बरच खाली पर्यंत पाझरलय..

नाखु 23/05/2016 - 14:09
डोरेमॉन त्यानी कुठला वडा शोधायचा तेलासाठी ????? लेख फर्मास्च.. बिन्तावडीतला नाखु

एस 23/05/2016 - 15:19
बरीच काळजी घेऊनही माझ्याकडून एखादे वेळेसतरी असे इकडचा वैताग तिकडे काढणे घडते. परत असे होऊ लागल्यास हा लेख आठवून वेळेत सावरता येईल.

डोमकावळा 23/05/2016 - 18:53
झकास... आवडली वांग्यावरची 'तेलप्रक्रिया'.
‘द्यू का एक दणका आता ? आगाऊपणा करतोस ? चल बघू बस अभ्यासाला. नाहीतर उद्या तुला बाल्कनीत झोपवणार बघ.’
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. नाहीतर आमच्या मातोश्रींनी एव्हाना लाटणं तुटोस्तर सत्कार केला असता.

In reply to by डोमकावळा

जव्हेरगंज 23/05/2016 - 21:16
बाल्कनी मध्ये झोपवणं म्हणजे शिक्षेपेक्षा मजाच की हो. खिक्क! मज्जा म्हणजे दोघांचीही ! बालकांची आणि पालकांचीही ;)

In reply to by कानडाऊ योगेशु

आनन्दा 24/05/2016 - 14:43
ह्म्म.. आजच आमच्या पिल्लाने तिच्या बाहुलीला "खोटे बोलतेस का" म्हणून दरडावले आणि मला हीच कथा आठवली.

क्रेझी 24/05/2016 - 16:38
बाल्कनीमधे झोपायला लावणं ही खरोखर भयंकर शिक्षा असू शकते. आमच्या सोसायटीमधे रोज एका मुलाला त्याची आई ही शिक्षा करते आणि तो अगदी केविलवाण्या आवाजात आईची माफी मागतांना ऐकलं की खूप वाईट वाटतं. बाकी कथा अगदी सत्य आहे, निदान आई-बापाचा रागतरी मुलांवरच निघतो हे हल्ली ब-याच घरातलं चित्रं आहे :(
‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’ ‘नाही साहेब,...’ ‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’ ‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’ ‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’ ‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’ ‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’ ‘....’ ‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा !

३ सुत्रे

अविनाशकुलकर्णी ·

किसन शिंदे 14/05/2016 - 15:03
अर्रर्र!! अकुंचे नाव वाचून मला ३ सुत्रे म्हणजे बर्म्युडा ट्रॅन्गलसारखे काहीतरी असावे असे वाटले होते. निराशा झाली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

अभ्या.. 14/05/2016 - 16:52
न्हाय ओ अकुकाका, तसे काय न्हाय. तुमची बुध्दी अचाट आहे. ह्या किस्न्याला काय उपेग बिजनेस टॅक्टचा. उगी काड्या करतय. लिहा तुम्ही बिन्दास. आवडल्या मला.

In reply to by प्रचेतस

'बर्मुडा' म्हटल्यावर चावटपणा नै तर दुसरं काय ? किसनाकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. ;) अविकाका, तुम्ही कै तरी पूर्णच चावटच लिहायला पाहिजे, अशी अपेक्षा करुन प्रतिसाद लिहिणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करत राहा. थोडं मेडियम चावट, प्रचेतस आणि मला चालतं, बाकीचं हलक्या फुलक्या लेखनाचे आम्ही आपले फ्यान आहोत, हे तुम्हाला तर माहित आहेच. तेव्हा लिहित राहा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 14/05/2016 - 20:21
ते लिहित राहतीलच ह्याची खात्री आहे. जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच.

In reply to by प्रचेतस

=)) वल्लीसेठ, हल्ली आपले प्रतिसादही खुसखुशीत व्हायला लागले आहेत, असं एक निरिक्षण नोंदवतो. जड, गंभीर, जगाचं कसं होणार पेक्शा हे बरं. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 14/05/2016 - 23:50
आपन आज पंगाट बुंगाट झिंगाट आन सैराट है. लका अक्कूकाकांनी तुला जिनगणीत एकदा तरी प्रतिसाद दिलेला आठवतंय का? तस्मात "याड लागलं याड़ लागलं"

लक्षात घ्या, जीवनात जर तुम्हाला पुढे जायचे असेल आणि सर्व हितशत्रूंपासून सावध राहायचे असेल तर ह्या ३ गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. . . . . . . . . . . . कधीच कुणाला सांगायच नाही म्हटल्यावर नाहीच्च! =)) Sandy

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 14/05/2016 - 17:23
च्यामारी सॅन्डीबाबा, कोण कुठला बेपारी आडनाव गुप्ता, बनिया असून अक्कुकाकासारख्या माणसाला त्यांनी बिझ्नेस टॅक्ट्स शिकवल्या मुफ्त मदी. तुझेच अति नखरे. मराठी माणूस ह्यामुळेच मागे पडतो हं.

In reply to by सतिश गावडे

किसन शिंदे 14/05/2016 - 21:51
धन्या सर, तुमची परवानगी असेल तर मी ही या बहुमोल चित्राची एक प्रिन्ट काढू इच्छितो, जी मला माझ्या वर्कस्टेशनवर लावायची आहे.

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 14/05/2016 - 23:44
तुमच्यासाठी काय पन. काल पन आज पन आनि उद्या पन. हितं पन आनि तितं पन.
हितं पन आनि तितं पन म्हंजे कुटं कुटं ओ गाव्डेसर

हे पण पाठ असलेले बरे !! पुस्तकस्तु या विद्या परहस्त गतं धनं कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तत धनं [ लिखाणातील चुका दुर्लक्षित कराव्यात ही विनंती ] विद्येचा आणि धनाचा उपयोग करण्याची वेळ आली असता पुस्तकात असलेले ज्ञान [ जे तुम्ही आत्मसात केले नाही] ते ज्ञान नाही आणि दुसर्याकडे असलेले [ तुमचे स्वतःचे ] धन हे धन नाही पण याचा अनुभव घेण्याची वेळ कुणावर येऊ नये अशीच प्रार्थना अनुभव घेतल्यापासून करत आहे

किसन शिंदे 14/05/2016 - 15:03
अर्रर्र!! अकुंचे नाव वाचून मला ३ सुत्रे म्हणजे बर्म्युडा ट्रॅन्गलसारखे काहीतरी असावे असे वाटले होते. निराशा झाली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

अभ्या.. 14/05/2016 - 16:52
न्हाय ओ अकुकाका, तसे काय न्हाय. तुमची बुध्दी अचाट आहे. ह्या किस्न्याला काय उपेग बिजनेस टॅक्टचा. उगी काड्या करतय. लिहा तुम्ही बिन्दास. आवडल्या मला.

In reply to by प्रचेतस

'बर्मुडा' म्हटल्यावर चावटपणा नै तर दुसरं काय ? किसनाकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. ;) अविकाका, तुम्ही कै तरी पूर्णच चावटच लिहायला पाहिजे, अशी अपेक्षा करुन प्रतिसाद लिहिणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करत राहा. थोडं मेडियम चावट, प्रचेतस आणि मला चालतं, बाकीचं हलक्या फुलक्या लेखनाचे आम्ही आपले फ्यान आहोत, हे तुम्हाला तर माहित आहेच. तेव्हा लिहित राहा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 14/05/2016 - 20:21
ते लिहित राहतीलच ह्याची खात्री आहे. जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच.

In reply to by प्रचेतस

=)) वल्लीसेठ, हल्ली आपले प्रतिसादही खुसखुशीत व्हायला लागले आहेत, असं एक निरिक्षण नोंदवतो. जड, गंभीर, जगाचं कसं होणार पेक्शा हे बरं. -दिलीप बिरुटे

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 14/05/2016 - 23:50
आपन आज पंगाट बुंगाट झिंगाट आन सैराट है. लका अक्कूकाकांनी तुला जिनगणीत एकदा तरी प्रतिसाद दिलेला आठवतंय का? तस्मात "याड लागलं याड़ लागलं"

लक्षात घ्या, जीवनात जर तुम्हाला पुढे जायचे असेल आणि सर्व हितशत्रूंपासून सावध राहायचे असेल तर ह्या ३ गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. . . . . . . . . . . . कधीच कुणाला सांगायच नाही म्हटल्यावर नाहीच्च! =)) Sandy

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 14/05/2016 - 17:23
च्यामारी सॅन्डीबाबा, कोण कुठला बेपारी आडनाव गुप्ता, बनिया असून अक्कुकाकासारख्या माणसाला त्यांनी बिझ्नेस टॅक्ट्स शिकवल्या मुफ्त मदी. तुझेच अति नखरे. मराठी माणूस ह्यामुळेच मागे पडतो हं.

In reply to by सतिश गावडे

किसन शिंदे 14/05/2016 - 21:51
धन्या सर, तुमची परवानगी असेल तर मी ही या बहुमोल चित्राची एक प्रिन्ट काढू इच्छितो, जी मला माझ्या वर्कस्टेशनवर लावायची आहे.

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 14/05/2016 - 23:44
तुमच्यासाठी काय पन. काल पन आज पन आनि उद्या पन. हितं पन आनि तितं पन.
हितं पन आनि तितं पन म्हंजे कुटं कुटं ओ गाव्डेसर

हे पण पाठ असलेले बरे !! पुस्तकस्तु या विद्या परहस्त गतं धनं कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तत धनं [ लिखाणातील चुका दुर्लक्षित कराव्यात ही विनंती ] विद्येचा आणि धनाचा उपयोग करण्याची वेळ आली असता पुस्तकात असलेले ज्ञान [ जे तुम्ही आत्मसात केले नाही] ते ज्ञान नाही आणि दुसर्याकडे असलेले [ तुमचे स्वतःचे ] धन हे धन नाही पण याचा अनुभव घेण्याची वेळ कुणावर येऊ नये अशीच प्रार्थना अनुभव घेतल्यापासून करत आहे
हरयाणात हिस्सार रोड वर "लक्ष्मी प्रिसिजन" नावाचा एक कारखाना आहे..तिथे कामानिमित्त गेलो होतो कारखाना चालु असताना... तिथे गुप्ता नावाच्या एका बनिया समाजातल्या माणसाशी ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या... हा समाज व्यावसायिक असल्याने त्याने ३ सुत्रे सांगीतली... १...साथी साथका..पैसा पास का.. २..वो सोना कीस कामका जो कान को काटे. ३..देन सच लेन झुटी... त्याचे निरूपणं असे... १...साथी साथका..पैसा पास का....आपणास अनेक दादा राम राम करणारे मित्र असतात..पण खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी साथ देतो..नाहि तर म्हण आहेच.."फेसबुकावर हजार मित्र..बाहेर विचारत नाहि कुत्रं" पैसा पास का....म्हणजे व्यवसायात उधारी असते..अनेक

... काय म्हणतील!

रातराणी ·

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

पुणे मुंग्रापं ·
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.