मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

पाषाणभेद ·

स्वतः गाडी चालवणार असाल तर आवडत्या गाण्यांची सी डी किंवा पेन ड्राईव्ह सोफ्रामायसीन आणि कैलासजिवन परदेशी जाणार असाल तर युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर सुई दोरा आणि काही बटणे कपडे वाळत घालायला दोरी आणि एखादी रिकामी बाटली किंवा टमरेल (परदेशात बर्‍याच वेळा टमरेल किंवा हँड स्प्रे नसला की पंचाईत होते) अजून आठवले की लिहितो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपल्या प्रवासाबरोबर सामानाचा एक टेंपोच घ्यायला सुचवत आहात की काय...? कुठेही जायचं तर एक तर कमी ओझं असलं पाहिजे. कमी बॅगा. अतिशय महत्वाचं जे असेल तेच घ्यावं उगा बॅगेत ओझं नसलं पाहिजे. आता आपण मोबाईल आणि सध्याच्या धावपळीच्या जगात नसत्या तापांनी विसरभोळे होत चाललेले आहोत. (असा काही विदा नाही पण वाटतं. ) प्रवास पाहून पैसे, आवश्यक सामानासहित एका व्यक्तीला एक बॅग. बस संपलं. काही आठवलं तर लिहितो. -दिलीप बिरुटे

दादा कोंडके 21/12/2019 - 17:20
माझे दोन थेंब, १. डिल्डो, मास्टरबेटर/वायब्रेटर २. जेली ३. निरोध ४. वायग्रा ५. हॉटेलजवळ असणारे मसाज सेंटर्सच फोन नंबंर्स

In reply to by दादा कोंडके

जॉनविक्क 21/12/2019 - 21:17
असे लिहायचे अगदी बोटांवर आले होते, पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला :) आपण लिहून माझा भार हलका केला. आपल्या लिस्टशी सहमत.

In reply to by जॉनविक्क

दादा कोंडके 23/12/2019 - 01:22
भावना पतिव्रता प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे. माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*) *पुलंच्या म्हैस मधून साभार.

उत्तम धागा ! हा भटकंती विभागात काढला असता तर बरे झाले असते. ट्रेकविषयक लिखाण मी करत असल्याने, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत कोणती काळजी घ्यायची याचे तीन वेगळे धागे काढले होते, त्याच्या लिंक देतो. पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks ) हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स ! उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

धन्यवाद. .. आम्ही आमच्या बॅगा भरायचे काम आमच्या सौ. कडे दिले आहे. आम्ही फक्त ओझे उचलतो.

वामन देशमुख 21/12/2019 - 23:28
कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -
  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-
प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी - खाद्यपदार्थ :- सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ. इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे ) बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल, कपडे व इतर वस्तू: शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ. चप्पल, बूट, सॉक्स, उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे) साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच, लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ. नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ. नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ. मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ. महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे) ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ. याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

चौकटराजा 22/12/2019 - 23:11
मी भारतात पुश्कळ प्रवास केला आहे . कुठलेही कार्ड प्रवासाला नेले नाही .काही अडले नाही. प्रथमोपचार साधने नेऊन उगीच वजन वाढवू नये. एख्गादा कोरा कागद बरोबर घ्यावा पेन घ्यावे बाकी स्टेशनरी जास्त घेऊ नये . उगीच जास्त फळे बरोबर घेऊन वजन वाढवू नये. स्त्रीयानी अनावश्यक पणे सौंदर्य प्रसाधने घेऊन पर्स चे वजन वाढवू नये. सर्व कुटुंबात मिळून एकच कंगवा चालू शकतो. प्रवासात नेलकटर ची काय गरज आहे ? नखे प्रवासाला निघतानाच कापून निघावे. पुरूषांनी पुरती शेव्हींग क्रिमची बाटली घेऊ नयेच सुटे थोडे बरोबर घ्यावे ! काही बिघडत नाही. ग्रुप मध्ये एडस किंवा टीबी चा रोगी नसेल तर प्रत्त्येकास एक टॉवेल घेण्याची घेण्याची गरज नाही . दोघात एक टॉवेल एका आंघोळीला पुरतो. पैसे जास्त गेले तरी चालतील पण चार चाके असलेली बॅग घ्यावी. कुलुपे सर्वांच्या सर्व नंबर ची घ्यावी. चावी हरवली वगैर समस्याच उद्भवत नाही. सीजन नसल्यास उगीचच छत्री बरोबर नकोत. युरोप मात्र याला अपवाद ! यात्रा कंपनी बरोबर प्रवास नसेल तर कपड्याची जबाबदारी (वजनाची) ज्याची त्याने घ्यावी असा नियम करावा .बायका मुकाटपणे कमी कपडे घेण्यास तयार होतात. जितके दिवस प्रवास आहे तितक्याच दिवस पुरेल इतकी टूथपेस्ट ,खोबरेल तेल साबण वडी घ्यावी . बचकाभर रबर बँड बरोबर घेऊ नयेत. सेफ्टी पिनांचे अख्ख्ये पाकीट बरोबर घ्यायची जरूर नसते. प्रवासात रोज एक नवा सेंट अंगावर करायचाच कशाला ? अनेक सेंट चा ज्याला शौक आहे त्याने उचलायच्या बँगेतच अशा वस्तू भराव्यात. प्रवासात तुमचे परस्पर प्रेम जरा बाजूला ठेवून ज्याचे ओझे त्यानेच उचलायचे असा नियम केल्यास सगळे प्रश्न सुटतात . प्रत्येक वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी हमाल मिळेलच याची गँरंटी अजिबात नसते.

In reply to by चौकटराजा

ती म्हणाली, मग लग्न करून काय उपयोग? लग्न करून एक गाढवपणा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता ओझे बाळगणे, भागच आहे...

चिकित्सक 03/01/2020 - 18:21
प्रवासात लहान मुल असतील तर त्यांच्या साठी डाइपर , साबण , वाइप्स , टॉवेल , फॉर्मुला मिल्क , थर्मस , गरम पाणी आणि खेळणी , फोल्डिंग पाळणा घेणे भाग आहे | नुकताच पुणे ते भोपाळ ट्रेन ने प्रवास केला आणि ह्या पैकी एक जरी वस्तू विसरता काय भोगावलागत ह्याच अनुभव घेतला आहे!!

स्वतः गाडी चालवणार असाल तर आवडत्या गाण्यांची सी डी किंवा पेन ड्राईव्ह सोफ्रामायसीन आणि कैलासजिवन परदेशी जाणार असाल तर युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर सुई दोरा आणि काही बटणे कपडे वाळत घालायला दोरी आणि एखादी रिकामी बाटली किंवा टमरेल (परदेशात बर्‍याच वेळा टमरेल किंवा हँड स्प्रे नसला की पंचाईत होते) अजून आठवले की लिहितो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपल्या प्रवासाबरोबर सामानाचा एक टेंपोच घ्यायला सुचवत आहात की काय...? कुठेही जायचं तर एक तर कमी ओझं असलं पाहिजे. कमी बॅगा. अतिशय महत्वाचं जे असेल तेच घ्यावं उगा बॅगेत ओझं नसलं पाहिजे. आता आपण मोबाईल आणि सध्याच्या धावपळीच्या जगात नसत्या तापांनी विसरभोळे होत चाललेले आहोत. (असा काही विदा नाही पण वाटतं. ) प्रवास पाहून पैसे, आवश्यक सामानासहित एका व्यक्तीला एक बॅग. बस संपलं. काही आठवलं तर लिहितो. -दिलीप बिरुटे

दादा कोंडके 21/12/2019 - 17:20
माझे दोन थेंब, १. डिल्डो, मास्टरबेटर/वायब्रेटर २. जेली ३. निरोध ४. वायग्रा ५. हॉटेलजवळ असणारे मसाज सेंटर्सच फोन नंबंर्स

In reply to by दादा कोंडके

जॉनविक्क 21/12/2019 - 21:17
असे लिहायचे अगदी बोटांवर आले होते, पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला :) आपण लिहून माझा भार हलका केला. आपल्या लिस्टशी सहमत.

In reply to by जॉनविक्क

दादा कोंडके 23/12/2019 - 01:22
भावना पतिव्रता प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे. माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*) *पुलंच्या म्हैस मधून साभार.

उत्तम धागा ! हा भटकंती विभागात काढला असता तर बरे झाले असते. ट्रेकविषयक लिखाण मी करत असल्याने, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत कोणती काळजी घ्यायची याचे तीन वेगळे धागे काढले होते, त्याच्या लिंक देतो. पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks ) हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स ! उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

धन्यवाद. .. आम्ही आमच्या बॅगा भरायचे काम आमच्या सौ. कडे दिले आहे. आम्ही फक्त ओझे उचलतो.

वामन देशमुख 21/12/2019 - 23:28
कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -
  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-
प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी - खाद्यपदार्थ :- सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ. इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे) बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे ) बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल, कपडे व इतर वस्तू: शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ. चप्पल, बूट, सॉक्स, उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे) साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच, लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ. नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ. नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ. मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ. महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे) ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ. याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

चौकटराजा 22/12/2019 - 23:11
मी भारतात पुश्कळ प्रवास केला आहे . कुठलेही कार्ड प्रवासाला नेले नाही .काही अडले नाही. प्रथमोपचार साधने नेऊन उगीच वजन वाढवू नये. एख्गादा कोरा कागद बरोबर घ्यावा पेन घ्यावे बाकी स्टेशनरी जास्त घेऊ नये . उगीच जास्त फळे बरोबर घेऊन वजन वाढवू नये. स्त्रीयानी अनावश्यक पणे सौंदर्य प्रसाधने घेऊन पर्स चे वजन वाढवू नये. सर्व कुटुंबात मिळून एकच कंगवा चालू शकतो. प्रवासात नेलकटर ची काय गरज आहे ? नखे प्रवासाला निघतानाच कापून निघावे. पुरूषांनी पुरती शेव्हींग क्रिमची बाटली घेऊ नयेच सुटे थोडे बरोबर घ्यावे ! काही बिघडत नाही. ग्रुप मध्ये एडस किंवा टीबी चा रोगी नसेल तर प्रत्त्येकास एक टॉवेल घेण्याची घेण्याची गरज नाही . दोघात एक टॉवेल एका आंघोळीला पुरतो. पैसे जास्त गेले तरी चालतील पण चार चाके असलेली बॅग घ्यावी. कुलुपे सर्वांच्या सर्व नंबर ची घ्यावी. चावी हरवली वगैर समस्याच उद्भवत नाही. सीजन नसल्यास उगीचच छत्री बरोबर नकोत. युरोप मात्र याला अपवाद ! यात्रा कंपनी बरोबर प्रवास नसेल तर कपड्याची जबाबदारी (वजनाची) ज्याची त्याने घ्यावी असा नियम करावा .बायका मुकाटपणे कमी कपडे घेण्यास तयार होतात. जितके दिवस प्रवास आहे तितक्याच दिवस पुरेल इतकी टूथपेस्ट ,खोबरेल तेल साबण वडी घ्यावी . बचकाभर रबर बँड बरोबर घेऊ नयेत. सेफ्टी पिनांचे अख्ख्ये पाकीट बरोबर घ्यायची जरूर नसते. प्रवासात रोज एक नवा सेंट अंगावर करायचाच कशाला ? अनेक सेंट चा ज्याला शौक आहे त्याने उचलायच्या बँगेतच अशा वस्तू भराव्यात. प्रवासात तुमचे परस्पर प्रेम जरा बाजूला ठेवून ज्याचे ओझे त्यानेच उचलायचे असा नियम केल्यास सगळे प्रश्न सुटतात . प्रत्येक वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी हमाल मिळेलच याची गँरंटी अजिबात नसते.

In reply to by चौकटराजा

ती म्हणाली, मग लग्न करून काय उपयोग? लग्न करून एक गाढवपणा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता ओझे बाळगणे, भागच आहे...

चिकित्सक 03/01/2020 - 18:21
प्रवासात लहान मुल असतील तर त्यांच्या साठी डाइपर , साबण , वाइप्स , टॉवेल , फॉर्मुला मिल्क , थर्मस , गरम पाणी आणि खेळणी , फोल्डिंग पाळणा घेणे भाग आहे | नुकताच पुणे ते भोपाळ ट्रेन ने प्रवास केला आणि ह्या पैकी एक जरी वस्तू विसरता काय भोगावलागत ह्याच अनुभव घेतला आहे!!
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

radio ga ga

क्षितिज जयकर ·

काही गाणी रेडिओअवरच सापडतात आणि रेडिओवरच छान वाटतात. जगभरच्या बर्‍याच रेडिओ स्टेशन्सवरची गाणी/कार्यक्रम, जगात कुठेही मोबाईलवर ऐकण्यासाठी, "रेडिओ गार्डन" हे मस्त अ‍ॅप आहे... https://radio.garden/

गवि 27/09/2019 - 14:05
छान आहे. बगल्सचं "व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार" हे गाणंही या प्रकारचं आहे.

In reply to by गवि

धन्यवाद. व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार हे गाणं आत्ताच ऐकलं. मला वाटतं हिंदी मध्ये ह्या चालीवरून एक गाणं आहे बहुदा.

हेमंतकुमार 27/09/2019 - 15:23
हा लेख लिहिण्यास कारण असे कि हा लेख वाचून आपणास पुन्हा एकदा रेडिओ ऐकण्याची ईच्छा होवो
इथे तुम्हाला अनेक रेडीओप्रेमी भेटतील .

आमच्या घरात रेडिओ ऐकला जायचा. अगदी सकाळी पुणे केंद्र लावलं की नऊ पर्यंत तेच असायचं. 1975 पासून घरात टीव्ही आणि 1996 पासून केबल असली तरी रेडिओ ऐकला जायचा. 2001-02 च्या आसपास एफ एम वर मिर्ची वाहिनी आली. सुरुवातीला ऐकायचो, त्या वयात ते आकाशवाणी आणि विविधभारती हून वेगळं असल्यानं आवडलही. त्यावेळी खोखो पाटील लै फेमस होता. लोक आवर्जून त्यावेळेला ते ऐकायचे, इतका लोकप्रिय होता. पण मुळात आर जे आणि खाजगी एफ एम वाहिन्या हे प्रकरण काही आम्हाला पचलं नाही. विविध भारती आणि पुणे केंद्र (ए एम) ह्यांची आवड कायम राहिली. पुढे 2003 मध्ये आमचा व्हिडिओकॉन टेप रेकॉर्डर कम रेडिओ (एफेम, ए एम, sw) वारला. तोपर्यंत केबल वर वाहिन्या वाढल्या होत्या. दोन मराठी वाहिन्या सेट झाल्या होत्या, मग घरातल्यांना रेडिओ ची तितकी गरज राहिली नव्हती. मग एक व्हीसीडी player घेतला. शंभर पेक्षा जास्त कॅसेट्स होत्या त्या गायब झाल्या. हळू हळू शंभर एक सीडी आणि VCD जमल्या. 2008 मध्ये dvd player घेतला. त्याच वेळी घरात कॉम्प्युटर आला, घरात मोबाईल वर एअरटेल च्या सिग्नल शेजारी G ऐवजी E दिसायला लागलं, आणि मग डाऊन लोडींग सुरू झालं. पाच रुपये दिवसाला unlimited downloads. तर हा असा रेडिओ पासून तुटण्याच्या प्रवास. मागच्या महिन्यात मिपा वरच एक धागा आलेला, तो वाचून प्रसार भारती चं ऍप घेतलं. आता ते नॉस्टॅल्जिक कार्यक्रम परत ऐकायला मिळतात.

रिक्षावाले, टॅक्सीवाले, शिंपीकाम करणारे कामगार, सुतारकाम करणारे कामगार या वर्गात मोठ्या प्रमाणावर ऐकला जातो. त्यांच्यासाठी खास कार्यक्रम देखील होतात. एफ एम विविध भारतीवर एसएमएस द्वारा फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा एक तर दुसरा ई-मेलने फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा कार्यक्रम आहे. तर काही कार्यक्रमात श्रोते फोनवरून बोलतात देखील. इतर कार्यक्रमात आरजे पोरींची अखंड टकळी असते. त्यांना बडबड करून कंटाळा कसा येत नाही याचेच आश्चर्य वाटते. मुंबई आणि इतर काही शहरात आईम्स एफएम, रेडिओ मिरची, रेडिओ सिटी, कोल्हापूरचा रेडिओ टोमॅटो पण आहे. काही कार्यक्रमात श्रोत्यांचि फिरकी घेऊन मोरू पण बनवतात. गोव्याच्या एफएम रेडिओ वाहिन्यांवर इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोंकणी अशी चार भाषांची मिसळ ऐकायला मिळते. तेव्हा ऐकणारे आहेत आणि रेडिओ वाहिन्या पण भरपूर. काळजी नसावी. छान लेख, धन्यवाद.

काही गाणी रेडिओअवरच सापडतात आणि रेडिओवरच छान वाटतात. जगभरच्या बर्‍याच रेडिओ स्टेशन्सवरची गाणी/कार्यक्रम, जगात कुठेही मोबाईलवर ऐकण्यासाठी, "रेडिओ गार्डन" हे मस्त अ‍ॅप आहे... https://radio.garden/

गवि 27/09/2019 - 14:05
छान आहे. बगल्सचं "व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार" हे गाणंही या प्रकारचं आहे.

In reply to by गवि

धन्यवाद. व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार हे गाणं आत्ताच ऐकलं. मला वाटतं हिंदी मध्ये ह्या चालीवरून एक गाणं आहे बहुदा.

हेमंतकुमार 27/09/2019 - 15:23
हा लेख लिहिण्यास कारण असे कि हा लेख वाचून आपणास पुन्हा एकदा रेडिओ ऐकण्याची ईच्छा होवो
इथे तुम्हाला अनेक रेडीओप्रेमी भेटतील .

आमच्या घरात रेडिओ ऐकला जायचा. अगदी सकाळी पुणे केंद्र लावलं की नऊ पर्यंत तेच असायचं. 1975 पासून घरात टीव्ही आणि 1996 पासून केबल असली तरी रेडिओ ऐकला जायचा. 2001-02 च्या आसपास एफ एम वर मिर्ची वाहिनी आली. सुरुवातीला ऐकायचो, त्या वयात ते आकाशवाणी आणि विविधभारती हून वेगळं असल्यानं आवडलही. त्यावेळी खोखो पाटील लै फेमस होता. लोक आवर्जून त्यावेळेला ते ऐकायचे, इतका लोकप्रिय होता. पण मुळात आर जे आणि खाजगी एफ एम वाहिन्या हे प्रकरण काही आम्हाला पचलं नाही. विविध भारती आणि पुणे केंद्र (ए एम) ह्यांची आवड कायम राहिली. पुढे 2003 मध्ये आमचा व्हिडिओकॉन टेप रेकॉर्डर कम रेडिओ (एफेम, ए एम, sw) वारला. तोपर्यंत केबल वर वाहिन्या वाढल्या होत्या. दोन मराठी वाहिन्या सेट झाल्या होत्या, मग घरातल्यांना रेडिओ ची तितकी गरज राहिली नव्हती. मग एक व्हीसीडी player घेतला. शंभर पेक्षा जास्त कॅसेट्स होत्या त्या गायब झाल्या. हळू हळू शंभर एक सीडी आणि VCD जमल्या. 2008 मध्ये dvd player घेतला. त्याच वेळी घरात कॉम्प्युटर आला, घरात मोबाईल वर एअरटेल च्या सिग्नल शेजारी G ऐवजी E दिसायला लागलं, आणि मग डाऊन लोडींग सुरू झालं. पाच रुपये दिवसाला unlimited downloads. तर हा असा रेडिओ पासून तुटण्याच्या प्रवास. मागच्या महिन्यात मिपा वरच एक धागा आलेला, तो वाचून प्रसार भारती चं ऍप घेतलं. आता ते नॉस्टॅल्जिक कार्यक्रम परत ऐकायला मिळतात.

रिक्षावाले, टॅक्सीवाले, शिंपीकाम करणारे कामगार, सुतारकाम करणारे कामगार या वर्गात मोठ्या प्रमाणावर ऐकला जातो. त्यांच्यासाठी खास कार्यक्रम देखील होतात. एफ एम विविध भारतीवर एसएमएस द्वारा फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा एक तर दुसरा ई-मेलने फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा कार्यक्रम आहे. तर काही कार्यक्रमात श्रोते फोनवरून बोलतात देखील. इतर कार्यक्रमात आरजे पोरींची अखंड टकळी असते. त्यांना बडबड करून कंटाळा कसा येत नाही याचेच आश्चर्य वाटते. मुंबई आणि इतर काही शहरात आईम्स एफएम, रेडिओ मिरची, रेडिओ सिटी, कोल्हापूरचा रेडिओ टोमॅटो पण आहे. काही कार्यक्रमात श्रोत्यांचि फिरकी घेऊन मोरू पण बनवतात. गोव्याच्या एफएम रेडिओ वाहिन्यांवर इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोंकणी अशी चार भाषांची मिसळ ऐकायला मिळते. तेव्हा ऐकणारे आहेत आणि रेडिओ वाहिन्या पण भरपूर. काळजी नसावी. छान लेख, धन्यवाद.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

पावणेदोन पायांचा माणूस

महासंग्राम ·
लेखनप्रकार
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

आयतं भांडवल आणि बाजारभाव!

उपयोजक ·

मस्तं लिहिलं आहे ! विशेषत, जेव्हा कोणी, "मी किती कष्ट घेतले", "मी किती जास्त वेळ काम केले" आणि विशेषतः "मी संस्थेने ठरवलेल्या वेळेपेक्षा किती जास्त वेळ काम करतो" असे म्हणू लागतो त्यावेळी माझे त्याला असे सांगणे असते... बाबारे, तू "किती कष्ट करतोस किंवा किती जास्त वेळ काम करतोस" हा संस्थेसाठी तू किती उपयोगी आहेस, याचा मानदंड नसतो", तर... १. तेच काम तू, "किती कमी कष्टात आणि किती कमी वेळात करू शकतोस (म्हणजेच, सबजेक्ट मॅटर एक्सपर्टाइज)" हा मानदंड तूझी कंपनीतील किंमत ठरविण्यासाठी जास्त उपयोगी असतो; आणि... २. त्यापुढे जाऊन, तेच काम तू, "किती जणांकडून, किती कमी कष्टात आणि किती कमी वेळात करवून घेऊ शकतोस (म्हणजेच, मॅन मॅनेजमेंट) हा मानदंड तू वरिष्ठ पदाला किती लायक आहेस, हे ठरवायला उपयोगी असतो. शिक्षणाचे प्रमाणपत्र आणि अनुभवाची वर्षे, नोकरीसाठी निवडी होईपर्यंत जरूर मदत करू शकतात. त्यानंतर, चांगल्या संस्थांत तरी, वरचे इतर मानदंड प्रगतीला मदत करतात.

सोत्रि 11/08/2019 - 07:16
_/\_ - (आयत्या भांडवलाचा वापर करून योग्य बाजारभाव मिळवणारा) सोकाजी

रानरेडा 23/08/2019 - 22:14
अमितला तडका फडकी काढून टाकायला पाहिजे , कंपनी साठी हे खूप फायद्याचे होईल असे वाटते कारण 1) कामगार खुश होतील - कि माजुरड्या इंजिनिअर ची वाजवली IR disaster avoided. २) भाटकर अधीकच खुश होईल आणि ११० टक्के काम करेल - प्रमोशन न देता ! ३) बाकी सर्व स्टाफ ला आणि इंजिनिअर ला सन्देश जाईल कि इकडे शिस्त काय आहे . सर्वजण नीट वागतील . आणि आपण काही भानगड केली तर काढले जाऊ शकतो हे कळेल . ४) हाच संदेश कामगारांत पण जाईल नीट वागा , ठीक होईल पण चुकीला माफी नाही ५) अमित चे काका नि आपली हैसियत कळेल. HR वाल्याना उडायची सवय असते . ६) पुढची अनेक वर्षे हि आख्ययिका बनून जाईल. It will be a good example. ७) अजून एक फेश इंजिनिअर सहज घेता येईल आणि तो पण स्वस्तात. नाहीतर नीट शोधले तर १-२ वर्षाचे अनुभवी पण ट्रेनी म्हणून येतील. ८) HR ला त्यांची Hiring Policy सुधारता येईल आणि असे लोक भविष्यात घेऊ नयेत हे कळेल .

Rajesh188 24/08/2019 - 08:18
अनंत अडचणी वर मात करून ध्येय निश्चित करून ते मिळवणे ह्या गोष्टीला किंमत नाही हे काही पटण्यासारखं नाही . अद्वितीय कामगिरी करणारी जी काही मोजकीच लोक जगात आहेत त्या बाबतीत निसर्गाचे देणे आहे असे आपण म्हणू शकतो . एका कंपनीत नोकरी करणारा इंजिनिअर हा अद्वितीय बुद्धिमत्ता असलेला नक्कीच नाही तो सुद्धा सामान्य बुद्धिमत्तेचा च आहे . अनुभव आणि पुस्तकी शिक्षण ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो .अनुभव आणि प्रयत्न ह्यातून कोणत्या ही कामाचे स्किल डेव्हलप होते .

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 24/08/2019 - 11:24
मिळवनारे माजी राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम सरांबाबत नाहीच आहे. अशा विभूतिनी ज्या अडचणी पार केल्यात त्याला तोड़ नाही. हा लेख आशा लोकांबाबत लिहला आहे ज्यांना आपण फार मोठे झेंडे लावलेत असे विनाकारण वाटत असते पण प्रत्यक्षात ते फक्त लाभलेल्या सुदैवाला निव्वळ अमोघ कर्तुत्व मानत जगलेले असतात.

सुबोध खरे 24/08/2019 - 13:34
1) कामगार खुश होतील - कि माजुरड्या इंजिनिअर ची वाजवली IR disaster avoided प्रत्येक वेळेस असंच होतं असं नाही कारण बऱ्याच वेळेस कामगार पण माजण्याची शक्यता असते. वर नवीन येणाऱ्या इंजिनियर ला "असे कितीक इंजिनियर आमच्या हाताखालून गेले आहेत" असे म्हणणारे माजोर्डे कामगार तुम्ही निर्माण करता. वीस वर्षे काम केलेल्या कामगाराच्या कौशल्यापेक्षा केवळ त्याच्या अनुभवासाठी जास्त पैसा द्यावा लागतो यामुळे बहुसंख्य मारवाडी कंपन्या कामगार चार साडे चार वर्षापेक्षा जास्त टिकणार नाही अशीही काळजी घेत असतात म्हणजे संतोष फन्ड (GRATUITY) पण द्यावी लागत नाही. लक्षात ठेवा-- वीस वर्षाचा अनुभव हा वीस वर्षे अनुभव असू शकतो किंवा दोन वर्षे अनुभवाची दहा वेळेस पुनरावृत्ती असू शकते. माझा एक्सरे काढणारा तंत्रज्ञ( x ray technician) कधीही क्षकिरण विशेषज्ञ (radiologist) होऊ शकत नाही

नाखु 24/08/2019 - 18:18
उत्तम आहे तरीही प्रतिकूल परिस्थितीतही मिळविलेले यश असेल तर त्यायोगे मिळालेलं स्थान अभिमान वाटणारे असते पण त्या अभिमानाला कधीच अहंकार चिकटला की त्याचे परिणाम भोगावे लागतात. पाय कायम जमीनीवर ठेवायचं काम मित्र आणि खरेच आस्था असलेले नातेवाईक करतात. खुसमस्करे यांच्या कोंडाळ्यात फक्त अहंभाव वाढीस लागतो. नाखु

Rajesh188 24/08/2019 - 21:26
आपल्या देशात पैशा वरून व्यक्तीचं दर्जा काय आहे हे ठरवलं जाते . मी सर्व प्रकारची लोक बघितली आहेत . श्रीमंत घरातील मुल नोकरी करताना बघितली आहेत ,पगार १०००० हजार आणि खर्च ५०००० हजार . नोकरी म्हणजे वेळ काढायचं ठिकाण असे त्यांचे मत असतं . कंपनीच्या मालकाच्या मुलाला त्याच्या पेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तीच्या हाता खाली काम करताना बघितलं आहे अगदी गाडी सुद्धा कंपाऊंड च्या आता पार्क करायची सवलत नाही . अशी खूप प्रकारची लोक मी जवळून बघितली आहेत . Kontach काम कमी दर्जाचं नसतं . प्रत्येक कामात स्किल आणि प्रामाणिक पना अवशक्य असतो तरच ती कामगार कोणत्याही कंपनी chya फायद्याचा असतो . अप्रमानिक व्यक्ती किती ही हुशार असेल तरी कीड च . अतिशय टेस्टी जेवण देणाऱ्या हॉटेल मध्ये प्रवेश करताना सर्वात पहिली भेट होते ती security शी . कमी शिक्षित माणूस पण तो योग्य नसेल तर खूप फरक पडतो . जेवणाच्या दर्जा आत मध्ये गेल्यावर माहीत पडतो पण हॉटेल चा दर्जा प्रवेश करतानाच माहीत पडतो

Rajesh188 24/08/2019 - 21:48
मध्यम वर्गीय घरातील मुलगा यशस्वी उद्योग पती झालंय असे उदाहरण दुर्मिळ मधले दुर्मिळ आहे . मध्यम वर्गीय म्हणजे ज्याचा इन्कम महिन्याला करोड रुपये आहे . अती उच्वर्गीय वर्गीय घटकात वेगळे संस्कार दिले जातात पैशाची किंमत मुलांना दाखवली जाते . मुलांना पॉकेट मनी शालेय जीवनात दिला जात नाही . Tv त्यांच्या खोलीत लावला जात नाही , बघायचं असेल तर hall मध्ये सर्वांसमोर . गाडी bmw, किंवा बाकी किमती गाड्या लहानपणी दिल्या जात नाहीत जशी लायकी वाढेल त्या नुसतं गाड्या दिल्या जातात . त्या मुळे अब्जावधी असणाऱ्या लोकांच्या मुलांना पैस्याची किंमत कळते . मध्ये निता अंबानी बोलल्या होत्या शाळेत जाताना त्यांच्या मुलाला फक्त १०, रुपये दिले जायचे . ह्याच्या उलट मध्यम वर्गीय लोकांचे वागणे असते अगदी कमी वयापासून मुलांना सर्व काही किंमती सामान दिले जाते . त्या मुळे ती मुल जमिनी वर राहत नाहीत आणि बाकी समाजाला नगण्य समजतात आणि हा अहंकार त्यांना यशस्वी होवून देत नाही .. गरीब घरातील मुले सर्व संकट मधून गेलेली असतात त्या मुळे ती डगमगत नाहीत कठीण वेळ आली तरी . कडू आहे पण हे सत्य आहे

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 24/08/2019 - 22:16
मध्यम वर्गीय घरातील मुलगा यशस्वी उद्योग पती झालंय असे उदाहरण दुर्मिळ मधले दुर्मिळ आहे . मध्यम वर्गीय म्हणजे ज्याचा इन्कम महिन्याला करोड रुपये आहे ./blockquote> ज्याचा इन्कम वर्षाला 12 कोटी आहे अशी किती कुटुंबे भारतात आहेत ? आणि त्यातील किती कुटुंबे नेमकं तुम्ही म्हणताय तसे वागतात याचा विदा दिलात तर तुमचे वाक्य 100% ठसेल

In reply to by जॉनविक्क

Rajesh188 24/08/2019 - 22:55
डोळे उघडे ठेवा आपल्याच आजू बाजूला किती तरी उदाहरण सापडतील . १ करोड चा अर्थ १ लाख ते १ करोड हा घ्या . खूप उदाहरण रोज दिसतील . मी सुद्धा मध्यम वर्गीय च आहे पण आपल्या चुका आपण समजून घेत नाही . श्रीमंत लोकांची काही उदाहरणं मी प्रतक्ष बघितली आहेत

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 25/08/2019 - 00:36
आणि त्यांच्या मुलांच्या खिशात पैसे घरचे किती देतात आणि मुले किती आणि कसे उकळतात हे ही बघतो आहे.

मस्तं लिहिलं आहे ! विशेषत, जेव्हा कोणी, "मी किती कष्ट घेतले", "मी किती जास्त वेळ काम केले" आणि विशेषतः "मी संस्थेने ठरवलेल्या वेळेपेक्षा किती जास्त वेळ काम करतो" असे म्हणू लागतो त्यावेळी माझे त्याला असे सांगणे असते... बाबारे, तू "किती कष्ट करतोस किंवा किती जास्त वेळ काम करतोस" हा संस्थेसाठी तू किती उपयोगी आहेस, याचा मानदंड नसतो", तर... १. तेच काम तू, "किती कमी कष्टात आणि किती कमी वेळात करू शकतोस (म्हणजेच, सबजेक्ट मॅटर एक्सपर्टाइज)" हा मानदंड तूझी कंपनीतील किंमत ठरविण्यासाठी जास्त उपयोगी असतो; आणि... २. त्यापुढे जाऊन, तेच काम तू, "किती जणांकडून, किती कमी कष्टात आणि किती कमी वेळात करवून घेऊ शकतोस (म्हणजेच, मॅन मॅनेजमेंट) हा मानदंड तू वरिष्ठ पदाला किती लायक आहेस, हे ठरवायला उपयोगी असतो. शिक्षणाचे प्रमाणपत्र आणि अनुभवाची वर्षे, नोकरीसाठी निवडी होईपर्यंत जरूर मदत करू शकतात. त्यानंतर, चांगल्या संस्थांत तरी, वरचे इतर मानदंड प्रगतीला मदत करतात.

सोत्रि 11/08/2019 - 07:16
_/\_ - (आयत्या भांडवलाचा वापर करून योग्य बाजारभाव मिळवणारा) सोकाजी

रानरेडा 23/08/2019 - 22:14
अमितला तडका फडकी काढून टाकायला पाहिजे , कंपनी साठी हे खूप फायद्याचे होईल असे वाटते कारण 1) कामगार खुश होतील - कि माजुरड्या इंजिनिअर ची वाजवली IR disaster avoided. २) भाटकर अधीकच खुश होईल आणि ११० टक्के काम करेल - प्रमोशन न देता ! ३) बाकी सर्व स्टाफ ला आणि इंजिनिअर ला सन्देश जाईल कि इकडे शिस्त काय आहे . सर्वजण नीट वागतील . आणि आपण काही भानगड केली तर काढले जाऊ शकतो हे कळेल . ४) हाच संदेश कामगारांत पण जाईल नीट वागा , ठीक होईल पण चुकीला माफी नाही ५) अमित चे काका नि आपली हैसियत कळेल. HR वाल्याना उडायची सवय असते . ६) पुढची अनेक वर्षे हि आख्ययिका बनून जाईल. It will be a good example. ७) अजून एक फेश इंजिनिअर सहज घेता येईल आणि तो पण स्वस्तात. नाहीतर नीट शोधले तर १-२ वर्षाचे अनुभवी पण ट्रेनी म्हणून येतील. ८) HR ला त्यांची Hiring Policy सुधारता येईल आणि असे लोक भविष्यात घेऊ नयेत हे कळेल .

Rajesh188 24/08/2019 - 08:18
अनंत अडचणी वर मात करून ध्येय निश्चित करून ते मिळवणे ह्या गोष्टीला किंमत नाही हे काही पटण्यासारखं नाही . अद्वितीय कामगिरी करणारी जी काही मोजकीच लोक जगात आहेत त्या बाबतीत निसर्गाचे देणे आहे असे आपण म्हणू शकतो . एका कंपनीत नोकरी करणारा इंजिनिअर हा अद्वितीय बुद्धिमत्ता असलेला नक्कीच नाही तो सुद्धा सामान्य बुद्धिमत्तेचा च आहे . अनुभव आणि पुस्तकी शिक्षण ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो .अनुभव आणि प्रयत्न ह्यातून कोणत्या ही कामाचे स्किल डेव्हलप होते .

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 24/08/2019 - 11:24
मिळवनारे माजी राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम सरांबाबत नाहीच आहे. अशा विभूतिनी ज्या अडचणी पार केल्यात त्याला तोड़ नाही. हा लेख आशा लोकांबाबत लिहला आहे ज्यांना आपण फार मोठे झेंडे लावलेत असे विनाकारण वाटत असते पण प्रत्यक्षात ते फक्त लाभलेल्या सुदैवाला निव्वळ अमोघ कर्तुत्व मानत जगलेले असतात.

सुबोध खरे 24/08/2019 - 13:34
1) कामगार खुश होतील - कि माजुरड्या इंजिनिअर ची वाजवली IR disaster avoided प्रत्येक वेळेस असंच होतं असं नाही कारण बऱ्याच वेळेस कामगार पण माजण्याची शक्यता असते. वर नवीन येणाऱ्या इंजिनियर ला "असे कितीक इंजिनियर आमच्या हाताखालून गेले आहेत" असे म्हणणारे माजोर्डे कामगार तुम्ही निर्माण करता. वीस वर्षे काम केलेल्या कामगाराच्या कौशल्यापेक्षा केवळ त्याच्या अनुभवासाठी जास्त पैसा द्यावा लागतो यामुळे बहुसंख्य मारवाडी कंपन्या कामगार चार साडे चार वर्षापेक्षा जास्त टिकणार नाही अशीही काळजी घेत असतात म्हणजे संतोष फन्ड (GRATUITY) पण द्यावी लागत नाही. लक्षात ठेवा-- वीस वर्षाचा अनुभव हा वीस वर्षे अनुभव असू शकतो किंवा दोन वर्षे अनुभवाची दहा वेळेस पुनरावृत्ती असू शकते. माझा एक्सरे काढणारा तंत्रज्ञ( x ray technician) कधीही क्षकिरण विशेषज्ञ (radiologist) होऊ शकत नाही

नाखु 24/08/2019 - 18:18
उत्तम आहे तरीही प्रतिकूल परिस्थितीतही मिळविलेले यश असेल तर त्यायोगे मिळालेलं स्थान अभिमान वाटणारे असते पण त्या अभिमानाला कधीच अहंकार चिकटला की त्याचे परिणाम भोगावे लागतात. पाय कायम जमीनीवर ठेवायचं काम मित्र आणि खरेच आस्था असलेले नातेवाईक करतात. खुसमस्करे यांच्या कोंडाळ्यात फक्त अहंभाव वाढीस लागतो. नाखु

Rajesh188 24/08/2019 - 21:26
आपल्या देशात पैशा वरून व्यक्तीचं दर्जा काय आहे हे ठरवलं जाते . मी सर्व प्रकारची लोक बघितली आहेत . श्रीमंत घरातील मुल नोकरी करताना बघितली आहेत ,पगार १०००० हजार आणि खर्च ५०००० हजार . नोकरी म्हणजे वेळ काढायचं ठिकाण असे त्यांचे मत असतं . कंपनीच्या मालकाच्या मुलाला त्याच्या पेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तीच्या हाता खाली काम करताना बघितलं आहे अगदी गाडी सुद्धा कंपाऊंड च्या आता पार्क करायची सवलत नाही . अशी खूप प्रकारची लोक मी जवळून बघितली आहेत . Kontach काम कमी दर्जाचं नसतं . प्रत्येक कामात स्किल आणि प्रामाणिक पना अवशक्य असतो तरच ती कामगार कोणत्याही कंपनी chya फायद्याचा असतो . अप्रमानिक व्यक्ती किती ही हुशार असेल तरी कीड च . अतिशय टेस्टी जेवण देणाऱ्या हॉटेल मध्ये प्रवेश करताना सर्वात पहिली भेट होते ती security शी . कमी शिक्षित माणूस पण तो योग्य नसेल तर खूप फरक पडतो . जेवणाच्या दर्जा आत मध्ये गेल्यावर माहीत पडतो पण हॉटेल चा दर्जा प्रवेश करतानाच माहीत पडतो

Rajesh188 24/08/2019 - 21:48
मध्यम वर्गीय घरातील मुलगा यशस्वी उद्योग पती झालंय असे उदाहरण दुर्मिळ मधले दुर्मिळ आहे . मध्यम वर्गीय म्हणजे ज्याचा इन्कम महिन्याला करोड रुपये आहे . अती उच्वर्गीय वर्गीय घटकात वेगळे संस्कार दिले जातात पैशाची किंमत मुलांना दाखवली जाते . मुलांना पॉकेट मनी शालेय जीवनात दिला जात नाही . Tv त्यांच्या खोलीत लावला जात नाही , बघायचं असेल तर hall मध्ये सर्वांसमोर . गाडी bmw, किंवा बाकी किमती गाड्या लहानपणी दिल्या जात नाहीत जशी लायकी वाढेल त्या नुसतं गाड्या दिल्या जातात . त्या मुळे अब्जावधी असणाऱ्या लोकांच्या मुलांना पैस्याची किंमत कळते . मध्ये निता अंबानी बोलल्या होत्या शाळेत जाताना त्यांच्या मुलाला फक्त १०, रुपये दिले जायचे . ह्याच्या उलट मध्यम वर्गीय लोकांचे वागणे असते अगदी कमी वयापासून मुलांना सर्व काही किंमती सामान दिले जाते . त्या मुळे ती मुल जमिनी वर राहत नाहीत आणि बाकी समाजाला नगण्य समजतात आणि हा अहंकार त्यांना यशस्वी होवून देत नाही .. गरीब घरातील मुले सर्व संकट मधून गेलेली असतात त्या मुळे ती डगमगत नाहीत कठीण वेळ आली तरी . कडू आहे पण हे सत्य आहे

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 24/08/2019 - 22:16
मध्यम वर्गीय घरातील मुलगा यशस्वी उद्योग पती झालंय असे उदाहरण दुर्मिळ मधले दुर्मिळ आहे . मध्यम वर्गीय म्हणजे ज्याचा इन्कम महिन्याला करोड रुपये आहे ./blockquote> ज्याचा इन्कम वर्षाला 12 कोटी आहे अशी किती कुटुंबे भारतात आहेत ? आणि त्यातील किती कुटुंबे नेमकं तुम्ही म्हणताय तसे वागतात याचा विदा दिलात तर तुमचे वाक्य 100% ठसेल

In reply to by जॉनविक्क

Rajesh188 24/08/2019 - 22:55
डोळे उघडे ठेवा आपल्याच आजू बाजूला किती तरी उदाहरण सापडतील . १ करोड चा अर्थ १ लाख ते १ करोड हा घ्या . खूप उदाहरण रोज दिसतील . मी सुद्धा मध्यम वर्गीय च आहे पण आपल्या चुका आपण समजून घेत नाही . श्रीमंत लोकांची काही उदाहरणं मी प्रतक्ष बघितली आहेत

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 25/08/2019 - 00:36
आणि त्यांच्या मुलांच्या खिशात पैसे घरचे किती देतात आणि मुले किती आणि कसे उकळतात हे ही बघतो आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे! "आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या." "हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!" "मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!" "हो हो सांगतो.धीर धर!

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

गामा पैलवान ·

गामा पैलवान 19/05/2019 - 20:07
Hello Aatish, I saw your article about India enduring Modi's govt for another 5 yrs. The url is : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/ Here are my comments : 1.
.... leader of the Hindu nationalist Bharatiya Janata Party (BJP), ....
Sorry to say, but there is no word Hindu in BJP. The BJP was never a Hindu party in a traditional sense. 2.
.... why the advent of Modi is at once an inevitability and a calamity for India.
Modi not a calamity for india. It is a calamity for Lutyen's Delhi. 3.
The country offers a unique glimpse into both the validity and the fantasy of populism.
Indian voter is quite practical. He doesn't like to engage in political fantasies. They are reserved for Bollywood. 4.
It forces us to reckon with how in India, as well as in societies as far apart as Turkey and Brazil, Britain and the U.S., populism has given voice to a sense of grievance among majorities that is too widespread to be ignored, while at the same time bringing into being a world that is neither more just, nor more appealing.
Please split long sentences into short ones. This statement has no valid ground, therefore is utterly meaningless. A popular demand for national expression is not populism. Indira's slogan 'Garibi Hatao' is populism. She nationalised banks. Both these things made nodifference to ordinary people. That is populism. Modi never makes exorbitant promises. Modi made difference, he created an impact. That's NOT populism. 5.
.... the ideology Nehru bequeathed to the newly independent nation was secularism.
But it is not official. Ambedkar compiled the constitution. The word secular or secularism does not appear anywhere. 6.
.... that could translate into Orwell’s maxim of some being more equal than others.
You are right. The term secular is undefined. Muslims are appeased under the guise of secularism. Whereas a Hindu wants to assimilate with an equal footing. 7.
Nehru’s political heirs (....) established a feudal dynasty, while outwardly proclaiming democratic norms and principles.
Very true indeed! 8.
.... but what Modi’s election revealed was a cultural chasm.
Chasm? Between whom? I don't think Modi's election revealed any chasm. In fact Modi is far more unifying. 9.
The cherished achievements of independent India–secularism, liberalism, a free press–came to be seen in the eyes of many as part of a grand conspiracy in which a deracinated Hindu elite, in cahoots with minorities from the monotheistic faiths, such as Christianity and Islam, maintained its dominion over India’s Hindu majority.
Please understand that these are not achievements. Secularism is muslim's appeasement. Liberalism is Hindu bashing. And free press is no more free. It's sold to its owners. The indian elite are deracinated en masse. Not just Hindu elite. 10.
He attacked once unassailable founding fathers, such as Nehru, then sacred state ideologies, such as Nehruvian secularism and socialism; ....
Secularism was never nehruvian. Nobody heard of that term. But there is something called as nehruvian socialism. Modi didn't challange it because it was disposed off when India adopted market economy in 1990s. 11.
.... he spoke of a “Congress-free” India; ....
This is not Modi's idea. It was originally proposed by MK Gandhi in 1946. 12.
.... he demonstrated no desire to foster brotherly feeling between Hindus and Muslims.
WRONG! Modi awarded Shabbir Sayyad who is a muslim, for cow nurturing (ref : https://en.wikipedia.org/wiki/Shabbir_Sayyad ) 13.
Most of all, his ascension showed that beneath the surface of what the elite had believed was a liberal syncretic culture, India was indeed a cauldron of religious nationalism, anti-Muslim sentiment and deep-seated caste bigotry.
The elite are deracinated, due to which they don't understand the masses. Therefore they accuse masses for not fitting in elite view. That's the problem, isn't it? 14.
The country had a long history of politically instigated sectarian riots, ....
But Modi stopped them. 15.
Modi, by his deafening silences after more recent atrocities, such as the killing of more than 1,000 people, mostly Muslims, in his home state of Gujarat in 2002, proved himself a friend of the mob.
Absolutely baseless allegation. Do you know why Modi was never exonearated by the coutrs? The reason is, he was never charged for the alleged offence. The courts believe that Modi should NOT be charged at all in first place. 16.
Modi, without offering an alternative moral compass, rubbished the standards India had, and made all moral judgment seem subject to conditions of class and culture warfare.
Can you explain any of those so called standards India had ? 17.
The high ideals of the past have come under his reign to seem like nothing but the hollow affectations of an entrenched power elite.
That is exactly they are. Hollow shells of power elite. 18.
.... he is trying to resurrect the spirit of 2014, which was the spirit of revolution.
This so called spirit of revolution is due to Congress's mismanagement and corruption. 19.
.... –the country had centuries of Muslim rule before the British took over in 1858– ....
Utterly wrong perspective. The muslim rule in Delhi was never acknowledged by the Hindu rulers. 20.
.... Ayodhya, a place where Hindu nationalist mobs in 1992 had destroyed a 16th century mosque, ....
Another fakery by india's elite. There was no babri mosque. The disputed structure was the old temple. Babar did NOT construct any mosque. For the reason it is an extreme insult upon islam to build a mosque over a non-islamic shrine. I hope you can see through the babri mosque's scam ! 21.
.... Modi’s economic miracle failed to materialize, ....
Modi never promised any miracle. 22.
.... he has also helped create an atmosphere of poisonous religious nationalism in India. ....
In past have you ever seen India gaining a vast international recognation she enjoys today? Is it not due to Modi's efforts? Hindus need an expression and Modi gave it. Fullstop. What you call poison is actually a nectar for us Hindus. 23.
.... If you are not with Modi, then you are strengthening anti-India forces. ....
Fortunately or unfortunately some 500 million indians exactly think so. I would suggest you to find out reasons behind this mindset. So many people can't be fooled at once, can they be? 24.
.... Hindu mobs, often with what seems to be the state’s tacit support, have carried out a series of public lynchings in the name of the holy cow, that ready symbol of Hindu piety.
Cow slaughter is an offence in most of India. These incidences are viewed as law breaking. Muslims are disproportionately represented in criminal activities. What you call as mob lynching is actually people helping to restore law and order. 25.
Hardly a month goes by without the nation watching agog on their smartphones as yet another enraged Hindu mob falls upon a defenseless Muslim.
Hardly a month goes by without love jihad, land jihad, muslims attacking hindus for petty reasons. Remember Savan Rathod? Ankit Saxena? Dhruv Raj Tyagi? Go and google! 26.
.... the same people who are willing to attack Muslims are only too willing to attack lower-caste Hindus as well.
How do you claim that same people attack everywhare and everyone? Anyways, these attacks are exceptions. Hindus live peacefully with eachother. 27.
The party cannot afford to lose the lower-caste vote, ....
Again you are wrong, my friend. BJP can afford to lose dalit ( = lower castes) votes. But this doesn't make Modi anti-dalit. 28.
.... but one of the ugliest incidents occurred in Modi’s home state of Gujarat, in July 2016, when upper-caste men stripped four lower-caste tanners, paraded them in the streets and beat them with iron rods for allegedly skinning a cow.
Skinning dead cattles is the traditional business of those tanners. That's precisely the reason they became untouchable. In a way the high caste men, by objecting to publicly skinning the cattles, were preventing untouchability. However, I agree that they should've done it in a more humane way! 29.
Modi’s record on women’s issues is spotty.
It isn't. 30.
.... Sheikh Hasina, Bangladesh’s Prime Minister, had a good record on terrorism, “despite being a woman”; ....
Every man from subcontinent knows how hard a woman fights! She is not like her western counterpart. She works hard all the day and then looks after her family in the evening. The evening chores are as demanding as the corporate environment. Modi's praising Sheikh Hasina for efficiently managing her affairs despite being a woman, is a spontaneous expression. Indians do not viewe it as a derogatory remark. 31.
Yet Modi also appointed a woman Defense Minister.
What an ignorence ! Modi never doubted women's abilities. 32.
.... it must be said that under Modi minorities of every stripe–from liberals and lower castes to Muslims and Christians–have come under assault.
That's what you want to believe. But Modi finished triple talaq. Who do you think is under attack here? I never came across any avarage christian or dalit lower caste person complaining against Modi. On the contarary the nuns are coming forward to complain against clergy's sexual exploitation. That's women's empowerment. Modi did it. 33.
.... he has achieved a state in which Indians are increasingly obsessed with their differences.
That's not a problem. Unity in diversity is the motto. You call it as differences, we say it's diversity. 34.
.... Modi will never again represent the myriad dreams and aspirations of 2014.
He never intended to in first place ! 35.
Then he was a messiah, ushering in a future too bright to behold, ....
Again messiah ( or Moshiach as some call it ) is a western semetic concept. It holds no value to indians. 36.
Now he is merely a politician who has failed to deliver, ....
Wrong! He has delivered! Look at the infrastructure projects. I am sure you never heard of 'Jandhan' a.k.a. 'Public Wealth' bank accounts. Till now govt money spent for the poor was siphoned off by the indermidiary agents. Now the poor get subsidy in their accounts straightaway. No middlemen. That's what people want. Not some petty thieves complaining agains Modi for loss of their heist. 37.
.... city of Varanasi, which Modi had chosen as his constituency, repurposing its power over the Hindu imagination, akin to that of Jerusalem, Rome or Mecca, ....
Big blunder, Brother! Varanasi is neither Mecca, nor Rome, nor Jerusalem to Hindus. Hindus like to view their nearby holy places as local Varanasi. Go figure, what that means ! 38.
.... the country Modi would bring into being would have no place for me; ....
Absolutely wrong. You DO have a place. Kick off those lutyenians and you will be all set to explore new India. You might be a muslim or an english speaker, that simply doesn't count. 39.
India was not going to become a modern country by being more authentically itself.
Wrong assertion. Hindus are a modern race. That's because modern science is not contradictory with Vedic Principles. Nehru is plainly wrong in this regard. 40.
It needed the West; it needed science and technology; it needed, above all, to embrace “the scientific temper” and to eschew the obscurantism and magic that was at the heart of its traditional life.
India never needed the West. Science and technology were already a part of indian psyche. Magic was never at the heart of traditional life. It was the british rule that took technology and education away from the masses. 41.
“There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.”
You precisely got the indian psyche. Being curious about our glorious past and investigating thereoff. Magic has no plce in investigation. 42.
.... leading India down the road to a profound anti-intellectualism.
According to you what's pro-intellectualism ? I doubt if such a thing ever exists. But I am giving you a chance to explain yourself. 43.
.... the renowned Columbia economist Jagdish Bhagwati said, “If he’s an economist, I’m a Bharatanatyam dancer.”
Manmohan Singh was a renowned scholar. But look at his regime. He's done far more harm than good. India and indians do not need bookish stooges. 44.
.... BJP appointed a hate-mongering priest in robes of saffron, the color of Hindu nationalism, ....
Do you have any proof that Yogi Adityanath is a hate monger ? 45.
.... Modi attacked the idea of qualification itself.
Manmohan Singh, a great scholar, was in fact a dumbhead. So, what's the criteria for his selection? Modi needs to question such criteria. But that doesn't mean idea of qualification is attacked. You may not like Yogi, but he has another set of qualifications. They just don't match with your expectations. Never mind, people of Utter Pradesh are happy with Yogi ! 46.
.... India’s places of learning have been hollowed out, ....
They like Jawaharlal Nehru University were already hollow shells. 47.
.... the administration and professors chosen for their political ideology rather than basic levels of proficiency.
That's what the left does, isn't it ? Why blame Modi ? 48.
What Modi cannot–or will not–do is tell India the hard truth that if she wishes to be a great power, and not a Hindu theocracy, the medieval Indian past, mired in superstition and magic, must go under.
This is an utterly ignorent remark. I am disappointed. The Hindu literature does not have even a word for Theocracy. And you accuse indians of medieval Hindu theocracy? What a shame indeed. By the way, magic and superstition are a part of semetic religions. Not Hindu tradition. 49.
“In India, as in Europe,” wrote the great Sri Lankan historian A.K. Coomaraswamy, “the vestiges of ancient civilization must be renounced: we are called from the past and must make our home in the future. But to understand, to endorse with passionate conviction, and to love what we have left behind us is the only possible foundation for power.”
Very bold statement indeed. But what about the two super bloody world wars, eh ? Let's say India leaves behind its past. What's the guarantee that the result won't be a bloody mess like Europe ? 50.
The desperation that underlies Modi’s India is that of people clinging to the past, ill-equipped for the modern world, people in whom the zealous love of country stands in for real confidence.
Indians are well-equipped for the modern world. Don't you know the success rate of ISRO (Indian Space Research Organisation)? Wake up my bro! 51.
The question of what is hers, and what has come from the outside, is a constant source of anxiety in India.
Finally a correct statement ! The solution is developing a process of adopting and customising the outside influence. We need a Hindu think tank. Modi is well aware of the need. 52.
Last month, Amit Shah compared Muslim immigrants to “termites,” and the BJP’s official Twitter handle no longer bothers with dog whistles: “We will remove every single infiltrator from the country, except Buddha [sic], Hindus and Sikhs.”
What you call as immigrants are, in reality, invaders. I think Europe should learn from Mr Amit Shah. 53.
.... rich Muslim history and a Muslim population of over 25%, ....
I bet you don't know that Bhopal royalty is Shia. And Shia's don't like sunni infiltrators. Amit Shah knows what he is speaking. But you don't. Get a grasp on reality, mate. I am sure you can. I know you are intelligent. I've read at least one article from your blog. 54.
.... a saffron-clad female saint, who stands accused of masterminding a terrorist attack in which six people were killed near a mosque.
Well, the courts think she is not even a suspect. What to speak of a case against her! 55.
Modi’s India feels like a place where the existing order of things has passed away, without any credible new order having come into being.
Please do not worry about the incoming new order. Intellectuals like me will ensure that India is heading in the right direction. Why don't you join us ? Just get rid of the lutyenian stupidity. You've nothing to lose and everything to gain. 56.
India’s oldest party has no more political imagination than to send Priyanka Gandhi–Rahul’s sister–to join her brother’s side.
Very true. 57.
Modi is lucky to be blessed with so weak an opposition–a ragtag coalition of parties, led by the Congress, with no agenda other than to defeat him.
Very true. 58.
.... he must know he has not delivered on the promise of 2014.
He delivered. Nobody in the opposition is referring to BJP's 2014 manifesto. They know that Modi will give a fitting reply to allegations based on the manifesto. 59.
Like other populists, he sits in his white house tweeting out his resentment against the sultanate of “them.”
The sultanate is a hard fact rather than Modi's invention. 60.
.... one cannot help but tremble at what he might yet do to punish the world for his own failures.
I digress. If Modi fails, I won't tremble. Instead I will help him restore the order. Why don't you join our side ? I know you are intelligent. I've read at least one article from your blog. Your observations about deracinated elite are spot on.I agree with you regarding careful infusion of Sanskrit (https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20141215-aatish-taseer-sanskrit-the-way-things-were-806209-2014-12-05). You have got a lot to contribute. I would love to see India benefit from your knowledge and insight. ---- end of comments ---- Thanks for reading. Humbly yours, -Gamma Pailvan

गड्डा झब्बू 19/05/2019 - 21:19
मला वाटत पाकिस्तानी पितृत्व लाभलेल्या या महान बुद्धीवन्तानी या लेखाच शीर्षक Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government? ऐवजी Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government? अस ठेवायला पाहिजे होत. बुद्धीजीवी असल्याच्या बाता मारून लिहिलेला एककल्ली लेख आहे हा. राहुल आणी प्रियांकाला थोडा दोष दिलाय भाड्याने. पण नेहरुची चाटूगिरी सोडली नाही पट्ठ्याने. अनुदानावर पोसला गेलेला जीव असेल बिच्चारा.

जालिम लोशन 19/05/2019 - 22:49
बिच्यार्‍याच्या वडीलांना मुस्लिम अतिरेक्याने मारले. त्यात पाकीस्तानात रहातो. झिम्मी आहे, स्वत:चा जीव, संपत्ती वाचवायची आहे. त्यात vaticanचा अजेंडा चालवायचा आहे. एकाच parishचे आहेतना brother Robert आणी family lutyans मधील काय करणार पोटासाठी लिहावच लागत.. थोड समजुन घ्या. शेवटी जगभर प्रसिध्दी दिलीच ना ऐन निवडणुकीच्या काळात front pageवर.! लोक कुठे वाचतायत आतमधले?

डँबिस००७ 19/05/2019 - 23:31
Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government? दिल्लीतल्या लुटीयन्स तर आहेतच पण मायबोलीवरचे बांडगुळ खड्डेकर गेले पाच वर्षे दुःखात आहेत ! येत्या २३ तारखेला त्यांच्यावर दुःख्खाचा डोंगर कोसळणार आहे ! रुदाली सुरु झालेली आहेच !!

In reply to by mayu4u

भंकस बाबा 20/05/2019 - 17:51
गरज अजिबात नाही. मला तर वाटते हे आपल्या अशा भारतीयांसाठी आहे जे वस्तुस्थिति न बघता केवळ परदेशी माध्यमानी छापले म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात.

In reply to by mayu4u

गामा पैलवान 20/05/2019 - 23:51
mayu4u, अतिश तासीर यांचं संकेतस्थळ http://www.aatishtaseer.com चालू नाहीये. पण अक्षरनामा वर संदेश टाकलाय. कोणतरी जालनिर्देश पोचवेल (अशी आशा आहे). आ.न., -गा.पै.

भृशुंडी 20/05/2019 - 11:27
ज्या स्वरूपात आपण प्रतिसाद लिहिला आहे तो वाचणे कठीण आहे. प्रत्येक वाक्याला पुढे प्रतिवाद म्हणून नवीन वाक्य लिहिण्यापेक्षा एकसंध प्रतिक्रिया दिलीत तर निदान पूर्ण वाचली जाऊ शकते. सध्या ज्या स्वरूपात लिहिलं आहेत त्यात १० वाक्यंही सलग वाचता येत नाहीत. अनेक मुद्द्यांना तुम्ही फक्त "नाही, हे खोटं आहे" प्रकारे विरोध केलेला आहे - तो थोडा बाळबोध वाटतो.

In reply to by भृशुंडी

आनन्दा 20/05/2019 - 15:01
हेच म्हणार होतो.. तुमच्याकडून अश्याप्रकारे वकिली युक्तिवादापेक्षा एखादा सविस्तर लेख वाचायला आवडला असता.

In reply to by भृशुंडी

गामा पैलवान 20/05/2019 - 23:14
भृशुंडी, प्रतिसादाबद्दल आभार. तुम्ही म्हणता तसा प्रतिसाद म्हणून एकसंध लेख लिहिणं मनात होतं. मात्र त्यामुळे प्रतिसाद लांबलचक झाला असता. तसाही तो झालाच आहे. मात्र माझ्या प्रतिसादाचं प्रमुख लक्ष्य श्री. अतिश तासीर हे आहेत. त्यामुळे त्यांना सोयीस्कर पडेल अशा रीतीने प्रतिसाद दिला आहे. अर्थात, तुमची सूचना निश्चितंच स्वीकारार्ह आहे. यापुढे जमेल तसा प्रयत्न करेन. :-) धन्यवाद! आ.न., -गा.पै.

पुर्व इतिहास पहाता मोदीन्मधे खरोखर आन्तरिक बदल झाला आहे कि ते नाटक करतात याबद्दल काही पुरोगमि साशन्क आहेत. १४ साली पुरोगाम्यान्ची धरपकड होईल असे वाटत होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 20/05/2019 - 12:54
असे का बर वाटत होते? मला नव्हते बुव वाटत असे.. लोकशाहीची चौकट मोडणे तितके सोपे नाही. आणि तसेही २०१९ मिळणे आवश्यक होते. पण आता काही खरे नाही बुवा.

बहुतांश मुद्दे पटले.
परत सांगतो, मसीहा ( काहीजण मोशीयाश म्हणतात) ही पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती कवडीमोल आहे.
तुम्हाला पाश्चात्य संकल्पनांविषयी अढी आहे असे दिसते. वरील उत्तर, मला आशा आहे, तुम्ही भारतात बसून, भारतीय कंपनी/सरकार यांचे येथे इमाने-इतबारे काम करून किंवा भारतभूमीत तन मन धनाने पूर्णत: मिसळून गेलेल्या अवस्थेत लिहित आहात. परक्याचं मीठ खाऊन इथला पुळका येत नसावा अशी अपेक्षा आहे. नाहीतर तुम्ही कितीही त्वेषाने/चातुर्याने हे मुद्दे मांडा, माझ्यासाठी ते निरर्थक ठरतील.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान 20/05/2019 - 23:48
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, माझं विधान थोडं चुकलंच. मला पाश्चात्य संकल्पना न म्हणता मध्यपूर्वीय संकल्पना म्हणायचं होतं. चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार! आ.न., -गा.पै.

शब्दानुज 20/05/2019 - 21:02
मतभेदाचे मुद्दे अनेक आहेत. पण आपला एक प्रतिवाद वाचला आणि पुढे काही बोलण्याचा उपयोग होईल असे वाटले नाही. बहुतांश भारतात गोहत्या हा अपराध आहे. गोहत्या हे कायदा तोडणे आहे. गुन्हेगारीत मुस्लिम प्रमाणाबाहेर अधिक संख्येने आढळून येतात. तुम्ही ज्याला जमावी हत्या म्हणता ती खरंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी केलेली उत्स्फूर्त मदत आहे. एवढे अतर्क्य विधान वाचून थक्क झालो. कोणत्याही नागरिकाला , मग तो कोणताही धर्माचा असेना त्याला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हत्येचे कसल्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. त्या समूह हत्या हा धार्मिक उत्माद होता आणि आहे. याला उघड उघड गुन्हेगारी म्हणतात. कायदा राखायला संस्था उभ्या आहेत. तुम्ही पुरावे गोळा करा , पोलिसात जा आणि गुन्हा दाखल करा. कायदा मोडला जातो आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला ? पोलिस पकडील , न्यायलये निकाल देतील आणि मग पुढे कारवाई होईल. यांना डावलून कोणत्यातरी संशयावरून जमावाने घुसून खुन पाडणे याचेही समर्थन इथे मिपावर होऊ शकते असे वाटले नव्हते. अशा विधानाचा जाहिर निषेध !

In reply to by शब्दानुज

भंकस बाबा 20/05/2019 - 23:11
तुम्ही खरोखरच न्यायव्यवस्थेला मानणारे वाटता. न्यायव्यवस्था ही फक्त हिंदुनी मानण्याची संकल्पना आहे अशी या देशातील शान्तिप्रिय समाजाची समजूत झाली आहे. दर शुक्रवारी परवानगी नसताना केवळ धार्मिक अधिकार या नावाखाली शान्तिप्रिय समाज वाहतुकीचा खोलंबा करतात. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना कोणत्याही वेळी आपल्या प्रार्थनास्थळावरुन भोंगे वाजवतात. कुर्बानीला विशेष व्यवस्था असताना देखिल कायदा हातात घेऊन रस्त्यावर प्राण्याची हत्या करून रक्ताचे पाट वहावले जातात. इंडियन पीनल कोड अस्तिवात असताना शरियातले कायदे खटले सोडवण्यासाठी वापरले जातात. या सर्वाविरुद्ध येथील इतर धर्मीय मूग गिळून बसतात, कारण थोडासा त्रास सहन करण्याची सहिष्णुता येथील इतर धर्मीय दाखवतात. पण जेव्हा हा शांतिप्रिय समाज खुल्लमखुल्ला गाईला मारून हिंदुच्या धार्मिक भावना दुखवतो तेव्हा त्यांनी क़ाय करावे? खटले भरावे? चला मग तुमच्यापासुन सुरुवात करूया, वरील दाखवलेल्या गुन्हाची तुम्ही तक्रार करा. अगदी आपल्या भागात जिथे हिंदू बहुसंख्य आहेत अशा जागी करा. मग हा शान्तिप्रिय समाज तुमच्या पाठी हात धुवून कसा पडतो ते पहा.

In reply to by शब्दानुज

गामा पैलवान 20/05/2019 - 23:37
शब्दानुज, तुम्ही फारंच घाईत निष्कर्षांवर उडी मारता बुवा. अहो, मी कायदा मोडायला आजिबात सांगत नाहीये. माझं म्हणणं इतकंच की गोहत्याविरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची ताकद कधीकधी पोलिसांत नसते. पोलिसांना मदत करणं हे कोणत्याही नागरिकाचं कर्तव्यच आहे. हे कर्तव्य बजावतांना जमावाकडून अनवधानाने कधीकधी रेषा ओलांडली जाते. अशा वेळेस कायदाप्रिय लोकांकडे 'कायदा हातात घेणारे' अशा रीतीने पाहू नये. तर 'पोलिसांना मदत करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळालेले अज्ञ लोक' या दृष्टीने पहावे. व त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. इतकाच माझा आग्रह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भृशुंडी 21/05/2019 - 01:50
शाब्दिक कोलांट्या मारल्या तरी अर्थ काय ? "पोलिस नसतानाही अडाणी लोकांना कायदा हाती घ्यायची सोय" असण्याचं तुम्ही समर्थन करता आहात. उत्तम.

In reply to by भृशुंडी

गामा पैलवान 21/05/2019 - 17:23
भृशुंडी, भारतात न्यायसहायी ( = अमिकस क्युरी ) ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली आहे. तशाच धर्तीवर गोहत्याप्रतिबंध पोलीससहायी ही कल्पना राबवता येईल ना? काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम पारित करण्यात येणार होता. त्यात पोलीस नसलेला, पण पोलिसांना मदत करणारा दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूद होती. फक्त अंधश्रद्धेच्या जागी गोहत्याप्रतिबंध हा शब्द टाकायचा. त्यामुळे मी म्हणतोय या कोलांट्या नसून तर वास्तवाचं चौकटबाह्य ( = out of the box )आकलन आहे आ.न., -गा.पै.

जालिम लोशन 21/05/2019 - 08:04
फक्त भिती माणसाला आदर करायला भाग पाडते. मग ती कायद्याची, पोलीसांची, जमावाच्या हिंसेची कशाची ही असु द्यात. भारतीय समाज शिस्तीसाठी कधीही प्रसिध्द नव्हता आणी नाही आणी भारतीय न्याय व्यवस्था त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रसिध्द नाही. त्यामुळे कायदा हातात घेतला जातो आणी तो सर्व ग्रुपकडुन केले जाते. आणी कायदे काय आकाशातुन पडलेले नसतात माणसांनीच बनवलेले असतात.. त्यामुळे अशा कृत्यांना गुन्हेगारी नाम्हणता जमावाचा न्याय संबोधावे.

गामा पैलवान 19/05/2019 - 20:07
Hello Aatish, I saw your article about India enduring Modi's govt for another 5 yrs. The url is : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/ Here are my comments : 1.
.... leader of the Hindu nationalist Bharatiya Janata Party (BJP), ....
Sorry to say, but there is no word Hindu in BJP. The BJP was never a Hindu party in a traditional sense. 2.
.... why the advent of Modi is at once an inevitability and a calamity for India.
Modi not a calamity for india. It is a calamity for Lutyen's Delhi. 3.
The country offers a unique glimpse into both the validity and the fantasy of populism.
Indian voter is quite practical. He doesn't like to engage in political fantasies. They are reserved for Bollywood. 4.
It forces us to reckon with how in India, as well as in societies as far apart as Turkey and Brazil, Britain and the U.S., populism has given voice to a sense of grievance among majorities that is too widespread to be ignored, while at the same time bringing into being a world that is neither more just, nor more appealing.
Please split long sentences into short ones. This statement has no valid ground, therefore is utterly meaningless. A popular demand for national expression is not populism. Indira's slogan 'Garibi Hatao' is populism. She nationalised banks. Both these things made nodifference to ordinary people. That is populism. Modi never makes exorbitant promises. Modi made difference, he created an impact. That's NOT populism. 5.
.... the ideology Nehru bequeathed to the newly independent nation was secularism.
But it is not official. Ambedkar compiled the constitution. The word secular or secularism does not appear anywhere. 6.
.... that could translate into Orwell’s maxim of some being more equal than others.
You are right. The term secular is undefined. Muslims are appeased under the guise of secularism. Whereas a Hindu wants to assimilate with an equal footing. 7.
Nehru’s political heirs (....) established a feudal dynasty, while outwardly proclaiming democratic norms and principles.
Very true indeed! 8.
.... but what Modi’s election revealed was a cultural chasm.
Chasm? Between whom? I don't think Modi's election revealed any chasm. In fact Modi is far more unifying. 9.
The cherished achievements of independent India–secularism, liberalism, a free press–came to be seen in the eyes of many as part of a grand conspiracy in which a deracinated Hindu elite, in cahoots with minorities from the monotheistic faiths, such as Christianity and Islam, maintained its dominion over India’s Hindu majority.
Please understand that these are not achievements. Secularism is muslim's appeasement. Liberalism is Hindu bashing. And free press is no more free. It's sold to its owners. The indian elite are deracinated en masse. Not just Hindu elite. 10.
He attacked once unassailable founding fathers, such as Nehru, then sacred state ideologies, such as Nehruvian secularism and socialism; ....
Secularism was never nehruvian. Nobody heard of that term. But there is something called as nehruvian socialism. Modi didn't challange it because it was disposed off when India adopted market economy in 1990s. 11.
.... he spoke of a “Congress-free” India; ....
This is not Modi's idea. It was originally proposed by MK Gandhi in 1946. 12.
.... he demonstrated no desire to foster brotherly feeling between Hindus and Muslims.
WRONG! Modi awarded Shabbir Sayyad who is a muslim, for cow nurturing (ref : https://en.wikipedia.org/wiki/Shabbir_Sayyad ) 13.
Most of all, his ascension showed that beneath the surface of what the elite had believed was a liberal syncretic culture, India was indeed a cauldron of religious nationalism, anti-Muslim sentiment and deep-seated caste bigotry.
The elite are deracinated, due to which they don't understand the masses. Therefore they accuse masses for not fitting in elite view. That's the problem, isn't it? 14.
The country had a long history of politically instigated sectarian riots, ....
But Modi stopped them. 15.
Modi, by his deafening silences after more recent atrocities, such as the killing of more than 1,000 people, mostly Muslims, in his home state of Gujarat in 2002, proved himself a friend of the mob.
Absolutely baseless allegation. Do you know why Modi was never exonearated by the coutrs? The reason is, he was never charged for the alleged offence. The courts believe that Modi should NOT be charged at all in first place. 16.
Modi, without offering an alternative moral compass, rubbished the standards India had, and made all moral judgment seem subject to conditions of class and culture warfare.
Can you explain any of those so called standards India had ? 17.
The high ideals of the past have come under his reign to seem like nothing but the hollow affectations of an entrenched power elite.
That is exactly they are. Hollow shells of power elite. 18.
.... he is trying to resurrect the spirit of 2014, which was the spirit of revolution.
This so called spirit of revolution is due to Congress's mismanagement and corruption. 19.
.... –the country had centuries of Muslim rule before the British took over in 1858– ....
Utterly wrong perspective. The muslim rule in Delhi was never acknowledged by the Hindu rulers. 20.
.... Ayodhya, a place where Hindu nationalist mobs in 1992 had destroyed a 16th century mosque, ....
Another fakery by india's elite. There was no babri mosque. The disputed structure was the old temple. Babar did NOT construct any mosque. For the reason it is an extreme insult upon islam to build a mosque over a non-islamic shrine. I hope you can see through the babri mosque's scam ! 21.
.... Modi’s economic miracle failed to materialize, ....
Modi never promised any miracle. 22.
.... he has also helped create an atmosphere of poisonous religious nationalism in India. ....
In past have you ever seen India gaining a vast international recognation she enjoys today? Is it not due to Modi's efforts? Hindus need an expression and Modi gave it. Fullstop. What you call poison is actually a nectar for us Hindus. 23.
.... If you are not with Modi, then you are strengthening anti-India forces. ....
Fortunately or unfortunately some 500 million indians exactly think so. I would suggest you to find out reasons behind this mindset. So many people can't be fooled at once, can they be? 24.
.... Hindu mobs, often with what seems to be the state’s tacit support, have carried out a series of public lynchings in the name of the holy cow, that ready symbol of Hindu piety.
Cow slaughter is an offence in most of India. These incidences are viewed as law breaking. Muslims are disproportionately represented in criminal activities. What you call as mob lynching is actually people helping to restore law and order. 25.
Hardly a month goes by without the nation watching agog on their smartphones as yet another enraged Hindu mob falls upon a defenseless Muslim.
Hardly a month goes by without love jihad, land jihad, muslims attacking hindus for petty reasons. Remember Savan Rathod? Ankit Saxena? Dhruv Raj Tyagi? Go and google! 26.
.... the same people who are willing to attack Muslims are only too willing to attack lower-caste Hindus as well.
How do you claim that same people attack everywhare and everyone? Anyways, these attacks are exceptions. Hindus live peacefully with eachother. 27.
The party cannot afford to lose the lower-caste vote, ....
Again you are wrong, my friend. BJP can afford to lose dalit ( = lower castes) votes. But this doesn't make Modi anti-dalit. 28.
.... but one of the ugliest incidents occurred in Modi’s home state of Gujarat, in July 2016, when upper-caste men stripped four lower-caste tanners, paraded them in the streets and beat them with iron rods for allegedly skinning a cow.
Skinning dead cattles is the traditional business of those tanners. That's precisely the reason they became untouchable. In a way the high caste men, by objecting to publicly skinning the cattles, were preventing untouchability. However, I agree that they should've done it in a more humane way! 29.
Modi’s record on women’s issues is spotty.
It isn't. 30.
.... Sheikh Hasina, Bangladesh’s Prime Minister, had a good record on terrorism, “despite being a woman”; ....
Every man from subcontinent knows how hard a woman fights! She is not like her western counterpart. She works hard all the day and then looks after her family in the evening. The evening chores are as demanding as the corporate environment. Modi's praising Sheikh Hasina for efficiently managing her affairs despite being a woman, is a spontaneous expression. Indians do not viewe it as a derogatory remark. 31.
Yet Modi also appointed a woman Defense Minister.
What an ignorence ! Modi never doubted women's abilities. 32.
.... it must be said that under Modi minorities of every stripe–from liberals and lower castes to Muslims and Christians–have come under assault.
That's what you want to believe. But Modi finished triple talaq. Who do you think is under attack here? I never came across any avarage christian or dalit lower caste person complaining against Modi. On the contarary the nuns are coming forward to complain against clergy's sexual exploitation. That's women's empowerment. Modi did it. 33.
.... he has achieved a state in which Indians are increasingly obsessed with their differences.
That's not a problem. Unity in diversity is the motto. You call it as differences, we say it's diversity. 34.
.... Modi will never again represent the myriad dreams and aspirations of 2014.
He never intended to in first place ! 35.
Then he was a messiah, ushering in a future too bright to behold, ....
Again messiah ( or Moshiach as some call it ) is a western semetic concept. It holds no value to indians. 36.
Now he is merely a politician who has failed to deliver, ....
Wrong! He has delivered! Look at the infrastructure projects. I am sure you never heard of 'Jandhan' a.k.a. 'Public Wealth' bank accounts. Till now govt money spent for the poor was siphoned off by the indermidiary agents. Now the poor get subsidy in their accounts straightaway. No middlemen. That's what people want. Not some petty thieves complaining agains Modi for loss of their heist. 37.
.... city of Varanasi, which Modi had chosen as his constituency, repurposing its power over the Hindu imagination, akin to that of Jerusalem, Rome or Mecca, ....
Big blunder, Brother! Varanasi is neither Mecca, nor Rome, nor Jerusalem to Hindus. Hindus like to view their nearby holy places as local Varanasi. Go figure, what that means ! 38.
.... the country Modi would bring into being would have no place for me; ....
Absolutely wrong. You DO have a place. Kick off those lutyenians and you will be all set to explore new India. You might be a muslim or an english speaker, that simply doesn't count. 39.
India was not going to become a modern country by being more authentically itself.
Wrong assertion. Hindus are a modern race. That's because modern science is not contradictory with Vedic Principles. Nehru is plainly wrong in this regard. 40.
It needed the West; it needed science and technology; it needed, above all, to embrace “the scientific temper” and to eschew the obscurantism and magic that was at the heart of its traditional life.
India never needed the West. Science and technology were already a part of indian psyche. Magic was never at the heart of traditional life. It was the british rule that took technology and education away from the masses. 41.
“There must have been some plastic surgeon at that time who got an elephant’s head on the body of a human being and began the practice of plastic surgery.”
You precisely got the indian psyche. Being curious about our glorious past and investigating thereoff. Magic has no plce in investigation. 42.
.... leading India down the road to a profound anti-intellectualism.
According to you what's pro-intellectualism ? I doubt if such a thing ever exists. But I am giving you a chance to explain yourself. 43.
.... the renowned Columbia economist Jagdish Bhagwati said, “If he’s an economist, I’m a Bharatanatyam dancer.”
Manmohan Singh was a renowned scholar. But look at his regime. He's done far more harm than good. India and indians do not need bookish stooges. 44.
.... BJP appointed a hate-mongering priest in robes of saffron, the color of Hindu nationalism, ....
Do you have any proof that Yogi Adityanath is a hate monger ? 45.
.... Modi attacked the idea of qualification itself.
Manmohan Singh, a great scholar, was in fact a dumbhead. So, what's the criteria for his selection? Modi needs to question such criteria. But that doesn't mean idea of qualification is attacked. You may not like Yogi, but he has another set of qualifications. They just don't match with your expectations. Never mind, people of Utter Pradesh are happy with Yogi ! 46.
.... India’s places of learning have been hollowed out, ....
They like Jawaharlal Nehru University were already hollow shells. 47.
.... the administration and professors chosen for their political ideology rather than basic levels of proficiency.
That's what the left does, isn't it ? Why blame Modi ? 48.
What Modi cannot–or will not–do is tell India the hard truth that if she wishes to be a great power, and not a Hindu theocracy, the medieval Indian past, mired in superstition and magic, must go under.
This is an utterly ignorent remark. I am disappointed. The Hindu literature does not have even a word for Theocracy. And you accuse indians of medieval Hindu theocracy? What a shame indeed. By the way, magic and superstition are a part of semetic religions. Not Hindu tradition. 49.
“In India, as in Europe,” wrote the great Sri Lankan historian A.K. Coomaraswamy, “the vestiges of ancient civilization must be renounced: we are called from the past and must make our home in the future. But to understand, to endorse with passionate conviction, and to love what we have left behind us is the only possible foundation for power.”
Very bold statement indeed. But what about the two super bloody world wars, eh ? Let's say India leaves behind its past. What's the guarantee that the result won't be a bloody mess like Europe ? 50.
The desperation that underlies Modi’s India is that of people clinging to the past, ill-equipped for the modern world, people in whom the zealous love of country stands in for real confidence.
Indians are well-equipped for the modern world. Don't you know the success rate of ISRO (Indian Space Research Organisation)? Wake up my bro! 51.
The question of what is hers, and what has come from the outside, is a constant source of anxiety in India.
Finally a correct statement ! The solution is developing a process of adopting and customising the outside influence. We need a Hindu think tank. Modi is well aware of the need. 52.
Last month, Amit Shah compared Muslim immigrants to “termites,” and the BJP’s official Twitter handle no longer bothers with dog whistles: “We will remove every single infiltrator from the country, except Buddha [sic], Hindus and Sikhs.”
What you call as immigrants are, in reality, invaders. I think Europe should learn from Mr Amit Shah. 53.
.... rich Muslim history and a Muslim population of over 25%, ....
I bet you don't know that Bhopal royalty is Shia. And Shia's don't like sunni infiltrators. Amit Shah knows what he is speaking. But you don't. Get a grasp on reality, mate. I am sure you can. I know you are intelligent. I've read at least one article from your blog. 54.
.... a saffron-clad female saint, who stands accused of masterminding a terrorist attack in which six people were killed near a mosque.
Well, the courts think she is not even a suspect. What to speak of a case against her! 55.
Modi’s India feels like a place where the existing order of things has passed away, without any credible new order having come into being.
Please do not worry about the incoming new order. Intellectuals like me will ensure that India is heading in the right direction. Why don't you join us ? Just get rid of the lutyenian stupidity. You've nothing to lose and everything to gain. 56.
India’s oldest party has no more political imagination than to send Priyanka Gandhi–Rahul’s sister–to join her brother’s side.
Very true. 57.
Modi is lucky to be blessed with so weak an opposition–a ragtag coalition of parties, led by the Congress, with no agenda other than to defeat him.
Very true. 58.
.... he must know he has not delivered on the promise of 2014.
He delivered. Nobody in the opposition is referring to BJP's 2014 manifesto. They know that Modi will give a fitting reply to allegations based on the manifesto. 59.
Like other populists, he sits in his white house tweeting out his resentment against the sultanate of “them.”
The sultanate is a hard fact rather than Modi's invention. 60.
.... one cannot help but tremble at what he might yet do to punish the world for his own failures.
I digress. If Modi fails, I won't tremble. Instead I will help him restore the order. Why don't you join our side ? I know you are intelligent. I've read at least one article from your blog. Your observations about deracinated elite are spot on.I agree with you regarding careful infusion of Sanskrit (https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20141215-aatish-taseer-sanskrit-the-way-things-were-806209-2014-12-05). You have got a lot to contribute. I would love to see India benefit from your knowledge and insight. ---- end of comments ---- Thanks for reading. Humbly yours, -Gamma Pailvan

गड्डा झब्बू 19/05/2019 - 21:19
मला वाटत पाकिस्तानी पितृत्व लाभलेल्या या महान बुद्धीवन्तानी या लेखाच शीर्षक Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government? ऐवजी Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government? अस ठेवायला पाहिजे होत. बुद्धीजीवी असल्याच्या बाता मारून लिहिलेला एककल्ली लेख आहे हा. राहुल आणी प्रियांकाला थोडा दोष दिलाय भाड्याने. पण नेहरुची चाटूगिरी सोडली नाही पट्ठ्याने. अनुदानावर पोसला गेलेला जीव असेल बिच्चारा.

जालिम लोशन 19/05/2019 - 22:49
बिच्यार्‍याच्या वडीलांना मुस्लिम अतिरेक्याने मारले. त्यात पाकीस्तानात रहातो. झिम्मी आहे, स्वत:चा जीव, संपत्ती वाचवायची आहे. त्यात vaticanचा अजेंडा चालवायचा आहे. एकाच parishचे आहेतना brother Robert आणी family lutyans मधील काय करणार पोटासाठी लिहावच लागत.. थोड समजुन घ्या. शेवटी जगभर प्रसिध्दी दिलीच ना ऐन निवडणुकीच्या काळात front pageवर.! लोक कुठे वाचतायत आतमधले?

डँबिस००७ 19/05/2019 - 23:31
Can India's Secular's and lutyens Delhi Endure Another Five Years of a Modi Government? दिल्लीतल्या लुटीयन्स तर आहेतच पण मायबोलीवरचे बांडगुळ खड्डेकर गेले पाच वर्षे दुःखात आहेत ! येत्या २३ तारखेला त्यांच्यावर दुःख्खाचा डोंगर कोसळणार आहे ! रुदाली सुरु झालेली आहेच !!

In reply to by mayu4u

भंकस बाबा 20/05/2019 - 17:51
गरज अजिबात नाही. मला तर वाटते हे आपल्या अशा भारतीयांसाठी आहे जे वस्तुस्थिति न बघता केवळ परदेशी माध्यमानी छापले म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात.

In reply to by mayu4u

गामा पैलवान 20/05/2019 - 23:51
mayu4u, अतिश तासीर यांचं संकेतस्थळ http://www.aatishtaseer.com चालू नाहीये. पण अक्षरनामा वर संदेश टाकलाय. कोणतरी जालनिर्देश पोचवेल (अशी आशा आहे). आ.न., -गा.पै.

भृशुंडी 20/05/2019 - 11:27
ज्या स्वरूपात आपण प्रतिसाद लिहिला आहे तो वाचणे कठीण आहे. प्रत्येक वाक्याला पुढे प्रतिवाद म्हणून नवीन वाक्य लिहिण्यापेक्षा एकसंध प्रतिक्रिया दिलीत तर निदान पूर्ण वाचली जाऊ शकते. सध्या ज्या स्वरूपात लिहिलं आहेत त्यात १० वाक्यंही सलग वाचता येत नाहीत. अनेक मुद्द्यांना तुम्ही फक्त "नाही, हे खोटं आहे" प्रकारे विरोध केलेला आहे - तो थोडा बाळबोध वाटतो.

In reply to by भृशुंडी

आनन्दा 20/05/2019 - 15:01
हेच म्हणार होतो.. तुमच्याकडून अश्याप्रकारे वकिली युक्तिवादापेक्षा एखादा सविस्तर लेख वाचायला आवडला असता.

In reply to by भृशुंडी

गामा पैलवान 20/05/2019 - 23:14
भृशुंडी, प्रतिसादाबद्दल आभार. तुम्ही म्हणता तसा प्रतिसाद म्हणून एकसंध लेख लिहिणं मनात होतं. मात्र त्यामुळे प्रतिसाद लांबलचक झाला असता. तसाही तो झालाच आहे. मात्र माझ्या प्रतिसादाचं प्रमुख लक्ष्य श्री. अतिश तासीर हे आहेत. त्यामुळे त्यांना सोयीस्कर पडेल अशा रीतीने प्रतिसाद दिला आहे. अर्थात, तुमची सूचना निश्चितंच स्वीकारार्ह आहे. यापुढे जमेल तसा प्रयत्न करेन. :-) धन्यवाद! आ.न., -गा.पै.

पुर्व इतिहास पहाता मोदीन्मधे खरोखर आन्तरिक बदल झाला आहे कि ते नाटक करतात याबद्दल काही पुरोगमि साशन्क आहेत. १४ साली पुरोगाम्यान्ची धरपकड होईल असे वाटत होते

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 20/05/2019 - 12:54
असे का बर वाटत होते? मला नव्हते बुव वाटत असे.. लोकशाहीची चौकट मोडणे तितके सोपे नाही. आणि तसेही २०१९ मिळणे आवश्यक होते. पण आता काही खरे नाही बुवा.

बहुतांश मुद्दे पटले.
परत सांगतो, मसीहा ( काहीजण मोशीयाश म्हणतात) ही पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती कवडीमोल आहे.
तुम्हाला पाश्चात्य संकल्पनांविषयी अढी आहे असे दिसते. वरील उत्तर, मला आशा आहे, तुम्ही भारतात बसून, भारतीय कंपनी/सरकार यांचे येथे इमाने-इतबारे काम करून किंवा भारतभूमीत तन मन धनाने पूर्णत: मिसळून गेलेल्या अवस्थेत लिहित आहात. परक्याचं मीठ खाऊन इथला पुळका येत नसावा अशी अपेक्षा आहे. नाहीतर तुम्ही कितीही त्वेषाने/चातुर्याने हे मुद्दे मांडा, माझ्यासाठी ते निरर्थक ठरतील.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान 20/05/2019 - 23:48
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, माझं विधान थोडं चुकलंच. मला पाश्चात्य संकल्पना न म्हणता मध्यपूर्वीय संकल्पना म्हणायचं होतं. चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार! आ.न., -गा.पै.

शब्दानुज 20/05/2019 - 21:02
मतभेदाचे मुद्दे अनेक आहेत. पण आपला एक प्रतिवाद वाचला आणि पुढे काही बोलण्याचा उपयोग होईल असे वाटले नाही. बहुतांश भारतात गोहत्या हा अपराध आहे. गोहत्या हे कायदा तोडणे आहे. गुन्हेगारीत मुस्लिम प्रमाणाबाहेर अधिक संख्येने आढळून येतात. तुम्ही ज्याला जमावी हत्या म्हणता ती खरंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी केलेली उत्स्फूर्त मदत आहे. एवढे अतर्क्य विधान वाचून थक्क झालो. कोणत्याही नागरिकाला , मग तो कोणताही धर्माचा असेना त्याला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हत्येचे कसल्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. त्या समूह हत्या हा धार्मिक उत्माद होता आणि आहे. याला उघड उघड गुन्हेगारी म्हणतात. कायदा राखायला संस्था उभ्या आहेत. तुम्ही पुरावे गोळा करा , पोलिसात जा आणि गुन्हा दाखल करा. कायदा मोडला जातो आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला ? पोलिस पकडील , न्यायलये निकाल देतील आणि मग पुढे कारवाई होईल. यांना डावलून कोणत्यातरी संशयावरून जमावाने घुसून खुन पाडणे याचेही समर्थन इथे मिपावर होऊ शकते असे वाटले नव्हते. अशा विधानाचा जाहिर निषेध !

In reply to by शब्दानुज

भंकस बाबा 20/05/2019 - 23:11
तुम्ही खरोखरच न्यायव्यवस्थेला मानणारे वाटता. न्यायव्यवस्था ही फक्त हिंदुनी मानण्याची संकल्पना आहे अशी या देशातील शान्तिप्रिय समाजाची समजूत झाली आहे. दर शुक्रवारी परवानगी नसताना केवळ धार्मिक अधिकार या नावाखाली शान्तिप्रिय समाज वाहतुकीचा खोलंबा करतात. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना कोणत्याही वेळी आपल्या प्रार्थनास्थळावरुन भोंगे वाजवतात. कुर्बानीला विशेष व्यवस्था असताना देखिल कायदा हातात घेऊन रस्त्यावर प्राण्याची हत्या करून रक्ताचे पाट वहावले जातात. इंडियन पीनल कोड अस्तिवात असताना शरियातले कायदे खटले सोडवण्यासाठी वापरले जातात. या सर्वाविरुद्ध येथील इतर धर्मीय मूग गिळून बसतात, कारण थोडासा त्रास सहन करण्याची सहिष्णुता येथील इतर धर्मीय दाखवतात. पण जेव्हा हा शांतिप्रिय समाज खुल्लमखुल्ला गाईला मारून हिंदुच्या धार्मिक भावना दुखवतो तेव्हा त्यांनी क़ाय करावे? खटले भरावे? चला मग तुमच्यापासुन सुरुवात करूया, वरील दाखवलेल्या गुन्हाची तुम्ही तक्रार करा. अगदी आपल्या भागात जिथे हिंदू बहुसंख्य आहेत अशा जागी करा. मग हा शान्तिप्रिय समाज तुमच्या पाठी हात धुवून कसा पडतो ते पहा.

In reply to by शब्दानुज

गामा पैलवान 20/05/2019 - 23:37
शब्दानुज, तुम्ही फारंच घाईत निष्कर्षांवर उडी मारता बुवा. अहो, मी कायदा मोडायला आजिबात सांगत नाहीये. माझं म्हणणं इतकंच की गोहत्याविरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याची ताकद कधीकधी पोलिसांत नसते. पोलिसांना मदत करणं हे कोणत्याही नागरिकाचं कर्तव्यच आहे. हे कर्तव्य बजावतांना जमावाकडून अनवधानाने कधीकधी रेषा ओलांडली जाते. अशा वेळेस कायदाप्रिय लोकांकडे 'कायदा हातात घेणारे' अशा रीतीने पाहू नये. तर 'पोलिसांना मदत करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळालेले अज्ञ लोक' या दृष्टीने पहावे. व त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. इतकाच माझा आग्रह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भृशुंडी 21/05/2019 - 01:50
शाब्दिक कोलांट्या मारल्या तरी अर्थ काय ? "पोलिस नसतानाही अडाणी लोकांना कायदा हाती घ्यायची सोय" असण्याचं तुम्ही समर्थन करता आहात. उत्तम.

In reply to by भृशुंडी

गामा पैलवान 21/05/2019 - 17:23
भृशुंडी, भारतात न्यायसहायी ( = अमिकस क्युरी ) ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली आहे. तशाच धर्तीवर गोहत्याप्रतिबंध पोलीससहायी ही कल्पना राबवता येईल ना? काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम पारित करण्यात येणार होता. त्यात पोलीस नसलेला, पण पोलिसांना मदत करणारा दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूद होती. फक्त अंधश्रद्धेच्या जागी गोहत्याप्रतिबंध हा शब्द टाकायचा. त्यामुळे मी म्हणतोय या कोलांट्या नसून तर वास्तवाचं चौकटबाह्य ( = out of the box )आकलन आहे आ.न., -गा.पै.

जालिम लोशन 21/05/2019 - 08:04
फक्त भिती माणसाला आदर करायला भाग पाडते. मग ती कायद्याची, पोलीसांची, जमावाच्या हिंसेची कशाची ही असु द्यात. भारतीय समाज शिस्तीसाठी कधीही प्रसिध्द नव्हता आणी नाही आणी भारतीय न्याय व्यवस्था त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रसिध्द नाही. त्यामुळे कायदा हातात घेतला जातो आणी तो सर्व ग्रुपकडुन केले जाते. आणी कायदे काय आकाशातुन पडलेले नसतात माणसांनीच बनवलेले असतात.. त्यामुळे अशा कृत्यांना गुन्हेगारी नाम्हणता जमावाचा न्याय संबोधावे.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी

chittmanthan.OOO ·

आणि ऐकीव गोष्टींवरून बनवलेल्या मतांवर बेतलेला आहे. 'शेतकरी' नावाच्या वर्गाशी फारसा संबंध नसताना पेपरात चार हेडलाईन वाचून "या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल", असं नसतं हो. मग सगळे शेतकरी अडाणी आहेत का? ते पेपर वाचत नाहीत का? त्यांना चार हेडलाईन एकत्र ठेऊन "शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय" समजत नाहीत का? क्रेडेन्शियल्स: शेतकरी(अल्पभूधारक), व्यापारी(शेतमाल विक्री) आणि ग्राहक(ऍज ए नोकरदार) असं सर्वकाही एकाचवेळी असलेला पैलवान.

In reply to by तुषार काळभोर

chittmanthan.OOO 06/04/2019 - 22:40
खाली दिलेले मुद्दे वरील लेखामध्ये आहेत आणि मला वाटतं की प्रमुख कारणे हीच आहेत १ ) पावसाची अनिमितता २) हमीभाव न मिळणे ३) व्यापारी दर पाडतात ४) कर्ज ५) ते ना फेडल् गेल्यामुळे त्यासाठी करावी लागणारी आंदोलने ६) सरकारकडून आंदोलने दाबली जाण्याचा प्रयत्न ७) बाकीच्या पक्षाकडून घेतला जाणारा फायदा

१) जमिनीचा आकार कमी होणे- पिढ्यानपिढ्या एकाहून अधिक मुले (दोन पिढ्यांआधी तीन चार) असल्याने दोन तीन एकरापर्यंत आलेला शेतीचा आकार. त्यामुळे जास्त गुंतवणूक करता न येणे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा येणे. मग कितीही हमीभाव दिला तरी दोन तीन एकरात मुळात उत्पादन किती मिळेल आणि त्याची किंमत किती असेल? २) वर्षानुवर्षे उत्पन्नाचे दुसरे पर्याय न शोधणे. माझ्या आजोबांना एक एकर शेती होती. चार मुले. शेतीवर उदरनिर्वाह शक्यच नव्हता. मग सातवी पस एवढ्या क्वालिफिकेशनवर त्यांनी नोकरी केली. थोरल्यानं हॉटेल टाकलं. दुसऱ्यानं कंपनीत नोकरी केली. तिसऱ्यानं किराणामालाच दुकान टाकलं. चौथ्याने रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि आता विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. आजोबांनी शेतीतच निर्वाह करायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी आत्महत्या केली असती. आमच्या भागात तीन एकराहून अधिक शेती असलेले शेतकरी ऊस करायचे , ते आता भाजीपाला करतात. कधी फ्लॉवर पाच रुपयाने जातो कधी वीस रुपयाने. टोमॅटो कधी आठ रुपयाने जातो, कधी पंचवीस रुपयाने. वर्षभरात सरासरी चांगलं उत्पन्न मिळतं. ३) हवामान - आपल्या हातात नाही. पण दहा पंधरा टक्के कमी जास्त पावसाने फरक पडत नाही. अगदीच चाळीस टक्के कमी किंवा जास्त पडला तर उत्पन्न बुडतं पण चार पाच वर्षात एकदा असं वर्ष येतं. पाच वर्षांची सरासरी (पावसाची आणि उत्पन्नाची पण) चांगली असते. आम्ही बऱ्याचदा गणपती नंतर झेंडू लावतो. पंधरा वीस हजार मिळतात. कधी कधी चांगला भाव मिळाला तर पंचवीस हजार पण मिळतात. भांडवल आणि कष्ट फार ना गुंतवता दोन महिन्यात दिवाळीच्या तोंडावर पंधरा वीस हजार मिळतात. २०१५च्या दसऱ्याच्या दोन दिवस आधी प्रचंड पाऊस झाला. सगळा झेंडू झोपला. वीस हजार बुडाले, पण त्या ओलावर गहू टाकला, तो 1300 किलो झाला (किंमत अंदाजे २६०००). शतकानुशतके हवामान कमी जास्त होत राहतं, सरासरी चांगली राहते. शेतकऱ्यांना सवय असते याची आणि त्यातून मार्ग काढायची. तरी आपल्याकडे मान्सून मुळे एक ठराविक पॅटर्न तरी आहे. जून मध्ये सुरू होणार, जुलै ऑगस्ट मध्ये चांगला होणार, सप्टेंबर मध्ये कमी होणार, नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस थोडाफार होणार. बाकी देशांत वर्षातून कधीही पडतो. द्राक्षे लावली असतील तर काढायच्या आधी मुसळधार पाऊस पडू शकतो. मला कल्पना नाही, पण काहीतरी मार्ग काढला असेलच ना त्यांनी? इस्रायल मध्ये मराठवाड्याच्या निम्मासुद्धा पाऊस नाही पडत. करतात ना ते शेती? बाकी- आंदोलने हा १००% राजकीय प्रकार आहे. काही मागण्या तर अव्यावहरिक असतात. टोमॅटोला तीस रुपये हमीभाव दिला तर सामान्य माणसाला तो पन्नास साठ रुपयाने घ्यावा लागेल. किती जणांना परवडेल? मग काही हजार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांचं चांगलं करायचं का लाखो कुटुंबांना महाग टोमॅटो घ्यायला लावायचा? या लाखो कुटुंबात दुसरे शेतकरी नाहीत का? ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्याने साठ रुपयाचा टोमॅटो कसा घ्यायचा? ज्वारी आता पस्तीस रुपये किलो आहे, हमी भाव वाढवून ती पन्नास रूपायांवर गेली तर शेतकरी नसलेल्या गरिबांनी काय करायचं? दुधाला चाळीस रुपये दर मागणारे राजू शेट्टी यांच्यासारखे नेते बाकीच्या शेतकऱ्यांचा विचार का नाही करत? बाजरी पिकवून निर्वाह करणाऱ्या दरिद्री शेतकऱ्याने साठ रूपायाने दूध घ्यायचं का? विदर्भात कापसाचा व्यवहार कसा असतो कल्पना नाही. पण पुणे विभागात भाजीपाला, फळभाज्या यांचा भाव १००% मागणी-पुरवठा तत्वावर ठरतो. माझ्या मेव्हण्याने सेलेरी लावून शंभर रुपयाने विकली. दोन एकरात सहा महिन्यात चार लाख कमावले. (एप्रिल मे मध्ये पाणी कमी असताना सगळ्याच पालेभाज्या महाग असतात.) ती सेलेरी जुलैमध्ये वीस रुपयांना गेली. पुरवठा कमी असेल तर शेतकरी 'कोथिंबीर दोन हजाराने (१०० जुड्या) घ्यायची तर घे' असं व्यापाऱ्याला सांगतात. पुरवठा वाढला तर व्यापारी 'दोनशेने द्यायची तर दे' असं सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं , मी इथं बसून विदर्भातल्या कापूस शेतकऱ्यांना काय हवं हे नाही सांगू शकत. तिथला कापूस शेतकरी आणि/किंवा व्यापारी सांगू शकेल. अवांतर: शेतकऱ्यांनी स्वतः माल विकणं हा प्रॅक्टिकल सल्ला नाही. हे म्हणजे सेल्स मॅनेजरचा पगार वाचवण्यासाठी प्रॉडक्शन सुपरवायजर ला माल विकण्यासाठी पाठवण्यासारखा प्रकार होईल.

आणि ऐकीव गोष्टींवरून बनवलेल्या मतांवर बेतलेला आहे. 'शेतकरी' नावाच्या वर्गाशी फारसा संबंध नसताना पेपरात चार हेडलाईन वाचून "या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल", असं नसतं हो. मग सगळे शेतकरी अडाणी आहेत का? ते पेपर वाचत नाहीत का? त्यांना चार हेडलाईन एकत्र ठेऊन "शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय" समजत नाहीत का? क्रेडेन्शियल्स: शेतकरी(अल्पभूधारक), व्यापारी(शेतमाल विक्री) आणि ग्राहक(ऍज ए नोकरदार) असं सर्वकाही एकाचवेळी असलेला पैलवान.

In reply to by तुषार काळभोर

chittmanthan.OOO 06/04/2019 - 22:40
खाली दिलेले मुद्दे वरील लेखामध्ये आहेत आणि मला वाटतं की प्रमुख कारणे हीच आहेत १ ) पावसाची अनिमितता २) हमीभाव न मिळणे ३) व्यापारी दर पाडतात ४) कर्ज ५) ते ना फेडल् गेल्यामुळे त्यासाठी करावी लागणारी आंदोलने ६) सरकारकडून आंदोलने दाबली जाण्याचा प्रयत्न ७) बाकीच्या पक्षाकडून घेतला जाणारा फायदा

१) जमिनीचा आकार कमी होणे- पिढ्यानपिढ्या एकाहून अधिक मुले (दोन पिढ्यांआधी तीन चार) असल्याने दोन तीन एकरापर्यंत आलेला शेतीचा आकार. त्यामुळे जास्त गुंतवणूक करता न येणे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा येणे. मग कितीही हमीभाव दिला तरी दोन तीन एकरात मुळात उत्पादन किती मिळेल आणि त्याची किंमत किती असेल? २) वर्षानुवर्षे उत्पन्नाचे दुसरे पर्याय न शोधणे. माझ्या आजोबांना एक एकर शेती होती. चार मुले. शेतीवर उदरनिर्वाह शक्यच नव्हता. मग सातवी पस एवढ्या क्वालिफिकेशनवर त्यांनी नोकरी केली. थोरल्यानं हॉटेल टाकलं. दुसऱ्यानं कंपनीत नोकरी केली. तिसऱ्यानं किराणामालाच दुकान टाकलं. चौथ्याने रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि आता विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. आजोबांनी शेतीतच निर्वाह करायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी आत्महत्या केली असती. आमच्या भागात तीन एकराहून अधिक शेती असलेले शेतकरी ऊस करायचे , ते आता भाजीपाला करतात. कधी फ्लॉवर पाच रुपयाने जातो कधी वीस रुपयाने. टोमॅटो कधी आठ रुपयाने जातो, कधी पंचवीस रुपयाने. वर्षभरात सरासरी चांगलं उत्पन्न मिळतं. ३) हवामान - आपल्या हातात नाही. पण दहा पंधरा टक्के कमी जास्त पावसाने फरक पडत नाही. अगदीच चाळीस टक्के कमी किंवा जास्त पडला तर उत्पन्न बुडतं पण चार पाच वर्षात एकदा असं वर्ष येतं. पाच वर्षांची सरासरी (पावसाची आणि उत्पन्नाची पण) चांगली असते. आम्ही बऱ्याचदा गणपती नंतर झेंडू लावतो. पंधरा वीस हजार मिळतात. कधी कधी चांगला भाव मिळाला तर पंचवीस हजार पण मिळतात. भांडवल आणि कष्ट फार ना गुंतवता दोन महिन्यात दिवाळीच्या तोंडावर पंधरा वीस हजार मिळतात. २०१५च्या दसऱ्याच्या दोन दिवस आधी प्रचंड पाऊस झाला. सगळा झेंडू झोपला. वीस हजार बुडाले, पण त्या ओलावर गहू टाकला, तो 1300 किलो झाला (किंमत अंदाजे २६०००). शतकानुशतके हवामान कमी जास्त होत राहतं, सरासरी चांगली राहते. शेतकऱ्यांना सवय असते याची आणि त्यातून मार्ग काढायची. तरी आपल्याकडे मान्सून मुळे एक ठराविक पॅटर्न तरी आहे. जून मध्ये सुरू होणार, जुलै ऑगस्ट मध्ये चांगला होणार, सप्टेंबर मध्ये कमी होणार, नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस थोडाफार होणार. बाकी देशांत वर्षातून कधीही पडतो. द्राक्षे लावली असतील तर काढायच्या आधी मुसळधार पाऊस पडू शकतो. मला कल्पना नाही, पण काहीतरी मार्ग काढला असेलच ना त्यांनी? इस्रायल मध्ये मराठवाड्याच्या निम्मासुद्धा पाऊस नाही पडत. करतात ना ते शेती? बाकी- आंदोलने हा १००% राजकीय प्रकार आहे. काही मागण्या तर अव्यावहरिक असतात. टोमॅटोला तीस रुपये हमीभाव दिला तर सामान्य माणसाला तो पन्नास साठ रुपयाने घ्यावा लागेल. किती जणांना परवडेल? मग काही हजार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांचं चांगलं करायचं का लाखो कुटुंबांना महाग टोमॅटो घ्यायला लावायचा? या लाखो कुटुंबात दुसरे शेतकरी नाहीत का? ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्याने साठ रुपयाचा टोमॅटो कसा घ्यायचा? ज्वारी आता पस्तीस रुपये किलो आहे, हमी भाव वाढवून ती पन्नास रूपायांवर गेली तर शेतकरी नसलेल्या गरिबांनी काय करायचं? दुधाला चाळीस रुपये दर मागणारे राजू शेट्टी यांच्यासारखे नेते बाकीच्या शेतकऱ्यांचा विचार का नाही करत? बाजरी पिकवून निर्वाह करणाऱ्या दरिद्री शेतकऱ्याने साठ रूपायाने दूध घ्यायचं का? विदर्भात कापसाचा व्यवहार कसा असतो कल्पना नाही. पण पुणे विभागात भाजीपाला, फळभाज्या यांचा भाव १००% मागणी-पुरवठा तत्वावर ठरतो. माझ्या मेव्हण्याने सेलेरी लावून शंभर रुपयाने विकली. दोन एकरात सहा महिन्यात चार लाख कमावले. (एप्रिल मे मध्ये पाणी कमी असताना सगळ्याच पालेभाज्या महाग असतात.) ती सेलेरी जुलैमध्ये वीस रुपयांना गेली. पुरवठा कमी असेल तर शेतकरी 'कोथिंबीर दोन हजाराने (१०० जुड्या) घ्यायची तर घे' असं व्यापाऱ्याला सांगतात. पुरवठा वाढला तर व्यापारी 'दोनशेने द्यायची तर दे' असं सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं , मी इथं बसून विदर्भातल्या कापूस शेतकऱ्यांना काय हवं हे नाही सांगू शकत. तिथला कापूस शेतकरी आणि/किंवा व्यापारी सांगू शकेल. अवांतर: शेतकऱ्यांनी स्वतः माल विकणं हा प्रॅक्टिकल सल्ला नाही. हे म्हणजे सेल्स मॅनेजरचा पगार वाचवण्यासाठी प्रॉडक्शन सुपरवायजर ला माल विकण्यासाठी पाठवण्यासारखा प्रकार होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही. मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच.

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

अच्छे चाचा कच्चे चाचा

सुधीर मुतालीक ·

अर्धवटराव 15/11/2018 - 10:52
नेहेरुंऐवजी इतर कोणि देशाचा कारभार हाती घेतला असता तर आज त्याच्याबद्द्ल देखील काहि ना काहि उलट सुलट चर्चा झालीच असती. मग ते पटेल, सुभाषबाबु, आंबेडकर, अगदी गांधीजीदेखील. एकदम १००% पर्फेक्ट कारभार करणं कोणालाच शक्य नसतं. परस्पर अंतर्विरोधाने आणि आक्राळविक्राळ समस्यांनी ग्रस्त, प्रसुतीवेदनेने तळामळलेला पण भविष्याची गोड स्वप्नं बघणारा असा अवाढव्य देश सांभाळणं कठीणच काम होतं. नेहेरुंनी उत्तम फऊंडेशन टाकलं हे निर्वीवाद. एक गांधीजी सोडले तत्कालीन मोठ्या नेत्यांमधे सर्वच लोक सर्जरी करण्याच्याच विचाराचे होते. संपूर्ण जगच दोन महायुद्धांमुळे अत्यंत वेगाने बदलत होतं. त्यामुळे सभोवतालचं भान असणारा कोणिही नेता अशाच रॅडीकल परिवर्तनाचा मार्ग साधण्याचा प्रयत्न करेल. भारताची घडी बसवताना रशीयन मॉडेलचा रेफरन्स घेणं देखील सहाजीक होतं. अवांतरः बदलत्या सौदीवर एखादा लेख लिहावा अशी विनंती.

माहितगार 15/11/2018 - 11:38
मी नेहरुंना पुर्णपणे नकारात्मकपणे मोजत नाही अथवा द्वेषही करत नाही तरी पण नेहरु नसते तर इतर कुणि भारताचा गाडा चालवू शकले नसते हे कुटूंबपुजेतून आलेले अतिरंजन नाही ना अशी साशंकता वाटते. सबंध देशाच्या जनतेची साथ नसेल तर एकाच व्यक्तिकडे श्रेय कसे जाऊ शकेल ? आर्थिक बाजू बद्दल धागा लेखकापेक्षा जरासे वेगळे मत आहे . अवजड उद्द्योग देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा भाग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सक्षमीकरणा बाबत नेहरुंनी योग्यचच पाऊले उचलली. इंडस्ट्रीअल इन्फ्रास्ट्रक्चर कडे लक्ष दिले म्हणजे काँग्रेस सरकारांनी शेती आणि ग्रामीण भागासाठी आर्थिक तरतुदी कमी केल्या असे नाही विधीमम्डळे आणि संसदीय राजकारणावर ग्रामिण आणि शेती आधारीत राजकारणाचा प्रभाव काँग्रेस सरकारांवर सातत्याने होता. लोकसंख्या वाढीमुळे - अंशतः समाजवादामुळेही -या आर्थिक तरतुदींचे परिणाम दिसत नव्हते लोकसंख्या प्रश्न संजय गांधीच्या वेळी लक्षात आला आणि संजय गांधीच्या चमच्यांनी दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने हाताळला. समाजवादी व्यवस्थेचा आणि ततसंबंधी मर्यादांचा दोष पूर्णपणे नेहरुंना देता येत नाही, नेहरु असे पर्यंत स्थावरजंगम हा राज्यघटनेत मुलभूत आधिकार होता जो कम्युनिस्टांसोबतच्या राजकीय स्पर्धेत इंदिरा गांधींना बदलावा लागला. योजना आयोगासारखी व्यवस्था योजना आयोगाचे यशापयश वेगळे मोजले तरी व्यक्ती केंद्रीत नव्हती त्यामुळे आर्थिक बाजूवरुन नेहरुंकडे काही दोष पोहोचत असेल तर तो मर्यादीत असावा. नेपोटीझम मुळे प्रतिस्पर्ध्यांशी राजकीय स्पर्धा अधिक करावी लागते त्यात नेहरुंनी स्वतःच्या कुटूंबास हकनाक गुंतवण्यात सहभागामुळे नेहरुंचे काही राजकीय निर्णय अप्रत्यक्ष प्रभावित होणे सहाजिक असणार आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम धोरणांवर होऊन कारखानदारी व्यवस्था लायसन्सराजच्या दिशेने तर कुळकायदा आणि सिलींग धरण बांधले पण कालवे नाही सारखे जमिनी घेतल्या पण वाटल्या नाही आणि कुळकायद्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेतील फ्लाईट ऑफ कॅपिटल, त्यातच वाढत्या लोकसंख्येने जमिनीच्या वाटण्या अधिकच झाल्या अशा समस्यांकडे दुर्लक्ष होत गेले असावे. विस्ताराने लिहिण्याचा विषय आहे तुर्तास एवढेच. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुर्नवाचना सोबत काही धागा तीन लेख मिपावर लिहून झालेत (माझे नेहरवायण , , ) डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे पुर्नवाचन मध्येच थांबले तसे त्या अनुषंगाने लेखनही थांबले पुन्हा योग येईल तसे पुढे नेईन.

विजुभाऊ 15/11/2018 - 22:26
नेहरुंचा द्वेश करण्यात एका ठारावीक वर्गाचा फार मोठा सहभाग आहे. त्या संघटनेने नेहरु हे कसे इस्लाम धार्जीणे होते किंवा इस्लामधर्मीय होते हे खोटे शोध लावण्यातच धम्यता मानली.

गब्रिएल 15/11/2018 - 23:32

Excerpts from 'With no ill feeling to anybody' by MKK nair, IAS-47 batch

Sardar Vallabhbhai Patel, the then Deputy Prime Minister and Home Minister of India, whose 137th birth anniversary was on October 31, was insulted, humiliated and disgraced by the then Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, during a Cabinet meeting. "You are completely communal and I'll never be a party to your suggestions and proposals," Nehru is supposed to have shouted at Patel during a crucial Cabinet meeting to discuss the liberation of Hyderabad by the Army from the tyranny of the Razakkars, the then Nizam's private army. "A shocked Sardar Patel collected his papers from the table and slowly walked out of the Cabinet room. That was the last time Patel attended a Cabinet meeting. He also stopped speaking to Nehru since then," writes MKK Nair, a 1947 batch IAS officer, in his memoirs "With No Ill Feeling to Anybody." Nair had close ties with both Sardar and VP Menon, his man friday. Though Nair has not written the exact date of the above mentioned Cabinet meeting, it could have happened during the weeks prior to the liberation of Hyderabad by the Indian Army. Operation Polo, the mission to liberate Hyderabad from the Nizam, began on September 13, 1948 and culminated on September 18. While Sardar Patel wanted direct military action to liberate Hyderabad from the rape and mayhem perpetrated by the 200,000 Razakars , Nehru preferred the United Nations route. Nair writes that Nehru's personal hatred for Sardar Patel came out in the open on December 15, 1950, the day the Sardar breathed his last in Bombay, now Mumbai. "Immediately after he got the news about Sardar Patel's death, Nehru sent two notes to the Ministry of States. The notes reached VP Menon, the then Secretary to the Ministry. In one of the notes, Nehru had asked Menon to send the official Cadillac car used by Sardar Patel to the former's office. The second note was shocking. Nehru wanted government secretaries desirous of attending Sardar Patel's last rites to do so at their own personal expenses. But Menon convened a meeting of all secretaries and asked them to furnish the names of those, who wanted to attend the last rites of Patel. He did not mention anything about the note sent by Nehru. Menon paid the entire cost of the air tickets for those secretaries, who expressed their wish to attend Sardar's last journey. This further infuriated Nehru." Nair has written about his memoirs in the corridors of power in New Delhi. Nair's friendship with Patel began during the former's posting in Hyderabad as a civilian officer of the Army. "I was a bachelor and my guest house was a rendezvous of all those in the inner circle of the then Nizam of Hyderabad. Every night they arrived with bundles of currency notes. We gambled and played flash and the stakes were high. During the game, I served them the finest Scotch. After a couple of drinks, the princes and the junior Nawabs would open their minds and reveal the secret action plans being drawn out in the Nizam's palace. Once intoxicated, they would tell me about the plans to merge Hyderabad with Pakistan after independence. This was information that no one outside the Nawab's close family members and the British secret service were privy to. But I ensured that this information reached directly to Sardar Patel and thus grew our relation," writes Nair. The relation between Nair and Sardar Patel was such that the former's director general in the ministry told him once: "Sardar Patel keeps an open house for you." Nair, who worked in various ministries during his three-decade long civil service career, writes that the formation of North East Frontier Service under the Ministry of External Affairs by Nehru and the removal of the affairs of the Jammu & Kashmir from the Ministry of Home Affairs, were the major reasons behind the turmoil in both the regions. "This was done by Nehru to curtail the wings of Sardar Patel," Nair has written. Though Sardar Patel was known as a no-nonsense man, devoid of any sense of humour, Nair has written about lighter moments featuring him. One centres around VP Menon with whom Patel had a special relation. Menon had to face ire of Nesamani Nadar, a Congress MP from Kanyakumari, during his visit to Thiruvananthapuram in connection with the reorganisation of States. Nadar barged into Menon's suite in the State Guest House and shouted at him for not obeying his diktats. Menon, who was enjoying his quota of sun-downer, asked Nadar to get out of his room. A furious Nadar sent a six-page letter to Sardar Patel trading all kinds of charges against Menon. "He was fully drunk when I went to meet him in the evening and he abused me using the filthiest of languages," complained Nadar in his letter. Sardar Patel who read the letter in full asked his secretary, V Shankar , an ICS officer: "Shankar, does VP take drinks?" Shankar, who was embarrassed by the question, had to spill the beans. "Sir, Menon takes a couple of drinks in the evening," he said. Sardar was curious to know what was Menon's favourite drink. Shankar replied that Menon preferred only Scotch. "Shankar, you instruct all government secretaries to take Scotch in the evening," Sardar told. Shankar Nair writes that this anecdote was a rave in the Delhi evenings for a number of years! Balraj Krishna (92), who authored Sardar's biography, told The Pioneer that Nehru was opposed to Babu Rajendra Prasad, the then President, travelling to Bombay to pay his last respects to Patel. "But Prasad insisted and made it to Bombay," said Krishna. MV Kamath, senior journalist, said though Nehru too attended the funeral of Patel, it was C Rajagopalachari, who delivered the funeral oration. Prof MGS Narayanan, former chairman of Indian Council of Historical Research, said there was no reason to disbelieve what Nair has written. "But his memoirs did not get the due recognition it deserved. It is a historical chronicle of pre-and post independent India," he said. No wonder we hear this common refrain, that, if only the Sardar had become our PM, as per the votes of CWC, and Gandhi had not dissuaded him, in favour of a sulking Nehru, many of the country's problems would not have risen.

गामा पैलवान 15/11/2018 - 23:45
नमस्कार सुधीर मुतालिक. नेहरूंनी १७ वर्षं राज्यकारभार केला तो एडविनाच्या बळावर. अर्नेस्ट कासाल हा तिचा आजा (आईचा बाप). कासाल हा व्हिक्टोरिया राणीच्या काळचा ब्रिटीश साम्राज्याच्या पैशांचा प्रमुख स्रोत सांभाळीत असे. आजच्या भाषेत तो एक 'ग्लोबल आंतरप्रेन्युअर' होता. जगभर त्याच्या अफाट ओळखी होत्या. एडविनाची आई तिच्या लहानपणीच वारली. बापाचा पत्ता नव्हता. तिचं पालनपोषण अर्नेस्टनेच केलं. एडविना त्याच्याच तालमीत तयार झाली. पुढे नेहरू आणि एडविनाची लफडी व्यवस्थित सुरू झाली. नेहरू पंतप्रधान झाल्यावर तिच्या सल्ल्याने कारभार हाकीत असे. १९६० सली एडविना मेल्यावर नेहरूची एक बाजू कमकुवत झाली. पण त्याचा फाजील आत्मविश्वास अभंग होता. त्यातनं पुढे १९६२ ची चिनी दुर्घटना घडली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना सैन्यात परत प्रवेश न देण्याची अक्कल नेहरूंची असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.

अर्धवटराव 15/11/2018 - 10:52
नेहेरुंऐवजी इतर कोणि देशाचा कारभार हाती घेतला असता तर आज त्याच्याबद्द्ल देखील काहि ना काहि उलट सुलट चर्चा झालीच असती. मग ते पटेल, सुभाषबाबु, आंबेडकर, अगदी गांधीजीदेखील. एकदम १००% पर्फेक्ट कारभार करणं कोणालाच शक्य नसतं. परस्पर अंतर्विरोधाने आणि आक्राळविक्राळ समस्यांनी ग्रस्त, प्रसुतीवेदनेने तळामळलेला पण भविष्याची गोड स्वप्नं बघणारा असा अवाढव्य देश सांभाळणं कठीणच काम होतं. नेहेरुंनी उत्तम फऊंडेशन टाकलं हे निर्वीवाद. एक गांधीजी सोडले तत्कालीन मोठ्या नेत्यांमधे सर्वच लोक सर्जरी करण्याच्याच विचाराचे होते. संपूर्ण जगच दोन महायुद्धांमुळे अत्यंत वेगाने बदलत होतं. त्यामुळे सभोवतालचं भान असणारा कोणिही नेता अशाच रॅडीकल परिवर्तनाचा मार्ग साधण्याचा प्रयत्न करेल. भारताची घडी बसवताना रशीयन मॉडेलचा रेफरन्स घेणं देखील सहाजीक होतं. अवांतरः बदलत्या सौदीवर एखादा लेख लिहावा अशी विनंती.

माहितगार 15/11/2018 - 11:38
मी नेहरुंना पुर्णपणे नकारात्मकपणे मोजत नाही अथवा द्वेषही करत नाही तरी पण नेहरु नसते तर इतर कुणि भारताचा गाडा चालवू शकले नसते हे कुटूंबपुजेतून आलेले अतिरंजन नाही ना अशी साशंकता वाटते. सबंध देशाच्या जनतेची साथ नसेल तर एकाच व्यक्तिकडे श्रेय कसे जाऊ शकेल ? आर्थिक बाजू बद्दल धागा लेखकापेक्षा जरासे वेगळे मत आहे . अवजड उद्द्योग देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर चा भाग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सक्षमीकरणा बाबत नेहरुंनी योग्यचच पाऊले उचलली. इंडस्ट्रीअल इन्फ्रास्ट्रक्चर कडे लक्ष दिले म्हणजे काँग्रेस सरकारांनी शेती आणि ग्रामीण भागासाठी आर्थिक तरतुदी कमी केल्या असे नाही विधीमम्डळे आणि संसदीय राजकारणावर ग्रामिण आणि शेती आधारीत राजकारणाचा प्रभाव काँग्रेस सरकारांवर सातत्याने होता. लोकसंख्या वाढीमुळे - अंशतः समाजवादामुळेही -या आर्थिक तरतुदींचे परिणाम दिसत नव्हते लोकसंख्या प्रश्न संजय गांधीच्या वेळी लक्षात आला आणि संजय गांधीच्या चमच्यांनी दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने हाताळला. समाजवादी व्यवस्थेचा आणि ततसंबंधी मर्यादांचा दोष पूर्णपणे नेहरुंना देता येत नाही, नेहरु असे पर्यंत स्थावरजंगम हा राज्यघटनेत मुलभूत आधिकार होता जो कम्युनिस्टांसोबतच्या राजकीय स्पर्धेत इंदिरा गांधींना बदलावा लागला. योजना आयोगासारखी व्यवस्था योजना आयोगाचे यशापयश वेगळे मोजले तरी व्यक्ती केंद्रीत नव्हती त्यामुळे आर्थिक बाजूवरुन नेहरुंकडे काही दोष पोहोचत असेल तर तो मर्यादीत असावा. नेपोटीझम मुळे प्रतिस्पर्ध्यांशी राजकीय स्पर्धा अधिक करावी लागते त्यात नेहरुंनी स्वतःच्या कुटूंबास हकनाक गुंतवण्यात सहभागामुळे नेहरुंचे काही राजकीय निर्णय अप्रत्यक्ष प्रभावित होणे सहाजिक असणार आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम धोरणांवर होऊन कारखानदारी व्यवस्था लायसन्सराजच्या दिशेने तर कुळकायदा आणि सिलींग धरण बांधले पण कालवे नाही सारखे जमिनी घेतल्या पण वाटल्या नाही आणि कुळकायद्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेतील फ्लाईट ऑफ कॅपिटल, त्यातच वाढत्या लोकसंख्येने जमिनीच्या वाटण्या अधिकच झाल्या अशा समस्यांकडे दुर्लक्ष होत गेले असावे. विस्ताराने लिहिण्याचा विषय आहे तुर्तास एवढेच. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पुर्नवाचना सोबत काही धागा तीन लेख मिपावर लिहून झालेत (माझे नेहरवायण , , ) डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे पुर्नवाचन मध्येच थांबले तसे त्या अनुषंगाने लेखनही थांबले पुन्हा योग येईल तसे पुढे नेईन.

विजुभाऊ 15/11/2018 - 22:26
नेहरुंचा द्वेश करण्यात एका ठारावीक वर्गाचा फार मोठा सहभाग आहे. त्या संघटनेने नेहरु हे कसे इस्लाम धार्जीणे होते किंवा इस्लामधर्मीय होते हे खोटे शोध लावण्यातच धम्यता मानली.

गब्रिएल 15/11/2018 - 23:32

Excerpts from 'With no ill feeling to anybody' by MKK nair, IAS-47 batch

Sardar Vallabhbhai Patel, the then Deputy Prime Minister and Home Minister of India, whose 137th birth anniversary was on October 31, was insulted, humiliated and disgraced by the then Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, during a Cabinet meeting. "You are completely communal and I'll never be a party to your suggestions and proposals," Nehru is supposed to have shouted at Patel during a crucial Cabinet meeting to discuss the liberation of Hyderabad by the Army from the tyranny of the Razakkars, the then Nizam's private army. "A shocked Sardar Patel collected his papers from the table and slowly walked out of the Cabinet room. That was the last time Patel attended a Cabinet meeting. He also stopped speaking to Nehru since then," writes MKK Nair, a 1947 batch IAS officer, in his memoirs "With No Ill Feeling to Anybody." Nair had close ties with both Sardar and VP Menon, his man friday. Though Nair has not written the exact date of the above mentioned Cabinet meeting, it could have happened during the weeks prior to the liberation of Hyderabad by the Indian Army. Operation Polo, the mission to liberate Hyderabad from the Nizam, began on September 13, 1948 and culminated on September 18. While Sardar Patel wanted direct military action to liberate Hyderabad from the rape and mayhem perpetrated by the 200,000 Razakars , Nehru preferred the United Nations route. Nair writes that Nehru's personal hatred for Sardar Patel came out in the open on December 15, 1950, the day the Sardar breathed his last in Bombay, now Mumbai. "Immediately after he got the news about Sardar Patel's death, Nehru sent two notes to the Ministry of States. The notes reached VP Menon, the then Secretary to the Ministry. In one of the notes, Nehru had asked Menon to send the official Cadillac car used by Sardar Patel to the former's office. The second note was shocking. Nehru wanted government secretaries desirous of attending Sardar Patel's last rites to do so at their own personal expenses. But Menon convened a meeting of all secretaries and asked them to furnish the names of those, who wanted to attend the last rites of Patel. He did not mention anything about the note sent by Nehru. Menon paid the entire cost of the air tickets for those secretaries, who expressed their wish to attend Sardar's last journey. This further infuriated Nehru." Nair has written about his memoirs in the corridors of power in New Delhi. Nair's friendship with Patel began during the former's posting in Hyderabad as a civilian officer of the Army. "I was a bachelor and my guest house was a rendezvous of all those in the inner circle of the then Nizam of Hyderabad. Every night they arrived with bundles of currency notes. We gambled and played flash and the stakes were high. During the game, I served them the finest Scotch. After a couple of drinks, the princes and the junior Nawabs would open their minds and reveal the secret action plans being drawn out in the Nizam's palace. Once intoxicated, they would tell me about the plans to merge Hyderabad with Pakistan after independence. This was information that no one outside the Nawab's close family members and the British secret service were privy to. But I ensured that this information reached directly to Sardar Patel and thus grew our relation," writes Nair. The relation between Nair and Sardar Patel was such that the former's director general in the ministry told him once: "Sardar Patel keeps an open house for you." Nair, who worked in various ministries during his three-decade long civil service career, writes that the formation of North East Frontier Service under the Ministry of External Affairs by Nehru and the removal of the affairs of the Jammu & Kashmir from the Ministry of Home Affairs, were the major reasons behind the turmoil in both the regions. "This was done by Nehru to curtail the wings of Sardar Patel," Nair has written. Though Sardar Patel was known as a no-nonsense man, devoid of any sense of humour, Nair has written about lighter moments featuring him. One centres around VP Menon with whom Patel had a special relation. Menon had to face ire of Nesamani Nadar, a Congress MP from Kanyakumari, during his visit to Thiruvananthapuram in connection with the reorganisation of States. Nadar barged into Menon's suite in the State Guest House and shouted at him for not obeying his diktats. Menon, who was enjoying his quota of sun-downer, asked Nadar to get out of his room. A furious Nadar sent a six-page letter to Sardar Patel trading all kinds of charges against Menon. "He was fully drunk when I went to meet him in the evening and he abused me using the filthiest of languages," complained Nadar in his letter. Sardar Patel who read the letter in full asked his secretary, V Shankar , an ICS officer: "Shankar, does VP take drinks?" Shankar, who was embarrassed by the question, had to spill the beans. "Sir, Menon takes a couple of drinks in the evening," he said. Sardar was curious to know what was Menon's favourite drink. Shankar replied that Menon preferred only Scotch. "Shankar, you instruct all government secretaries to take Scotch in the evening," Sardar told. Shankar Nair writes that this anecdote was a rave in the Delhi evenings for a number of years! Balraj Krishna (92), who authored Sardar's biography, told The Pioneer that Nehru was opposed to Babu Rajendra Prasad, the then President, travelling to Bombay to pay his last respects to Patel. "But Prasad insisted and made it to Bombay," said Krishna. MV Kamath, senior journalist, said though Nehru too attended the funeral of Patel, it was C Rajagopalachari, who delivered the funeral oration. Prof MGS Narayanan, former chairman of Indian Council of Historical Research, said there was no reason to disbelieve what Nair has written. "But his memoirs did not get the due recognition it deserved. It is a historical chronicle of pre-and post independent India," he said. No wonder we hear this common refrain, that, if only the Sardar had become our PM, as per the votes of CWC, and Gandhi had not dissuaded him, in favour of a sulking Nehru, many of the country's problems would not have risen.

गामा पैलवान 15/11/2018 - 23:45
नमस्कार सुधीर मुतालिक. नेहरूंनी १७ वर्षं राज्यकारभार केला तो एडविनाच्या बळावर. अर्नेस्ट कासाल हा तिचा आजा (आईचा बाप). कासाल हा व्हिक्टोरिया राणीच्या काळचा ब्रिटीश साम्राज्याच्या पैशांचा प्रमुख स्रोत सांभाळीत असे. आजच्या भाषेत तो एक 'ग्लोबल आंतरप्रेन्युअर' होता. जगभर त्याच्या अफाट ओळखी होत्या. एडविनाची आई तिच्या लहानपणीच वारली. बापाचा पत्ता नव्हता. तिचं पालनपोषण अर्नेस्टनेच केलं. एडविना त्याच्याच तालमीत तयार झाली. पुढे नेहरू आणि एडविनाची लफडी व्यवस्थित सुरू झाली. नेहरू पंतप्रधान झाल्यावर तिच्या सल्ल्याने कारभार हाकीत असे. १९६० सली एडविना मेल्यावर नेहरूची एक बाजू कमकुवत झाली. पण त्याचा फाजील आत्मविश्वास अभंग होता. त्यातनं पुढे १९६२ ची चिनी दुर्घटना घडली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना सैन्यात परत प्रवेश न देण्याची अक्कल नेहरूंची असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.
लेखनप्रकार
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

यशोधरा ·

हेमंतकुमार 03/11/2018 - 14:05
अवघड आहे पण गतवर्षी चा लोकमत चा अंक आवडला होता. एका विशिष्ट कल्पनेवरील लेख होते. त्यांच्या जाडजूड अंकात जाहिरातींच्या पानांचा मात्र भडक भडिमार असतो !

In reply to by हेमंतकुमार

यशोधरा 03/11/2018 - 14:18
हो, गेल्या वर्षीचा लोकमत सुरेख होता. आत्ताच लोकमत अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीची जाहिरात पाहिली. दोनशे रुपये किंमत आहे. काही लेख चांगले असतील, असं वाटतं आहे जाहिरातीतील टीझर्स पाहून. अजून एक दोन ऑनलाईन दिवाळी अंक पाहिले, पण ह्या वर्षी ऑनलाईन अंकही विकत मिळत आहेत. मला वाटते ऑनलाईन अंकाच्या संकल्पनेने जशी पकड घेतली, तशी ही विक्रीची कल्पना निघालेली दिसते.

१९९२ पासूनचे अंक घेत आहे. लिस्ट खाली देत आहे. १. आवाज (मधूकर पाटकर ह्यांचा) २. शतायुषी ३. किस्त्रीम ४. जत्रा (रविवारची) ५. अक्षर ६. माहेर ७. कथाश्री ८. मेनका ९. श्री व सौ १०. अमृत (सध्या बंद झालेले आहे.) ११. धनंजय १२. सकाळ १३. महाराष्ट्र टाइम्स १४. लोकसत्ता १५. आवाज (दुसरा) १६. जत्रा (दुसरा) पुर्वी ताजे दिवाळी अंक विकत घेत असे.(त्यावेळी वलसाड आणि चिपळूणला रहात असल्याने, शिळ्या अंकांचा पर्याय उपलब्ध न्हवता.त्यामुळे अंक विकत घेणे भाग होते.शिवाय एजंट ओळखीचा असल्याने, आगावू नोंदणी केली आणि अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की, १०% कन्सेशन पण मिळायचे.) पण सध्या दिवाळी अंक, सार्वजनिक दिवाळी अंक, मार्च-एप्रिल मध्ये स्वस्तात विकायला काढतात.२५०० ते ३०००चे दिवाळी अंक २००-३०० रुपयात मिळतात.

In reply to by यशोधरा

ते सांगा.फक्त मार्च-एप्रिल पर्यंत वाट बघायला लागेल. स्वगत : आम्ही उगाच नाही म्हणत की, डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

वरुण मोहिते 03/11/2018 - 17:40
अनेक विषय त्यात हाताळले जातात. आता माझ्याकडे धनंजय, अक्षरधारा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ,उत्तम अनुवाद,लोकप्रभा, माहेर, सामना, झी मराठी , लोकमत इत्यादी अंक आहेत . अजून घेईन मग उद्या परवा.

In reply to by यशोधरा

वरुण मोहिते 04/11/2018 - 16:02
धनंजय वाचत आहे. लोकसत्ता वरवर वाचला अंक चांगला आहे. डिजिटल संस्कृती मधील स्थित्यंतरे वर चांगले लेख आहेत. मटा जास्त करून व्यक्ती चित्रांवर लेख आहेत. पुलं, नौशाद, गदिमा , अमृता प्रीतम . इत्यादी. बाकी मार्क्स आजही हा लेख बरा आहे. झी मराठी मध्ये श्री राज ठाकरे ह्यांना भेटायला गेलो होतो (टीम ग्रंथाली तर्फे)अतिशय वेगळ्या अंगाने त्यांनी मुलाखत दिली( माणूस हुशार आहे हे माझे वैयक्तिक मत) अनिल अवचट ह्यांचाही लेख उत्तम आहे. बाकी अजून वाचायचे आहेत . अपडेट करतो मग.

कंजूस 04/11/2018 - 06:55
झीचा अंक मागच्या वर्षी पाहिला. चानेलवरच्याच मुलाखती,गोष्टी पुन्हा असतात कलाकारांच्या. पण पण पण कलाकार म्हणजे सर्व मराठी मनोरंजनाचे नाहीत, फक्त झीचे. काही कामाचे नाही. कालनिर्णय अंक जुनासुद्धा वाचला तरी चालतो. बाकी दिवाळी अंकांत नेहमीचे यशस्वी लेखक बटाटेवडे शिळे गरम डब्बलफ्राइ करतात. नवीन लेखकांचे साहित्य वाचावे.

कंजूस 04/11/2018 - 12:06
नाही तुच्छ लेखत. पण झालय काय टिव्हि चानेलसवर अगोदर मनोरंजन झालेले असते. कथा कादंबऱ्यांतल्या सर्व घटनांचे संभाव्य पर्याय रोजच्या चाळीसेक मालिकांतून मांडले जात असतात. राजकीय चर्चा साडेनवाला तीन दाढीवाले आणि दोन बिन दाढीवाले रोजच्या रोज घडवतात. पाककृती (गूळ सोडून) सर्व जिन्नस घालून केलेल्या दाखवल्या जात असतात. कलाकार आतला आवाज थांब म्हणेपर्यंत ऐकवत असतात. आरोग्याचे सल्ले सतत फोनइनमधून सुरूच असतात. दिवाळी अंकांसाठी वेगळे काही उरतच नाही. लेखकांना एक चेक येतो मानधनाचा.

In reply to by कंजूस

यशोधरा 04/11/2018 - 13:00
हो, काही अंशी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तरीही काही अंक चांगलं साहित्यही देतात. आता मंगळवारी ग्रंथालयात जाऊन अंक आणणार, मग सांगते कोणत्या अंकात काय आवडलं ते. तुम्ही आणले का अंक? असल्यास कोणते?

कंजूस 04/11/2018 - 12:10
नकारात्मक प्रतिसाद उगाचच दिला अगोदर. -- कंदिल कसा बनवायचा लेख टाकण्याचा विचार होता पण लक्षात आलं कुणाला हाती बनवायचा उत्साह राहिला नाही. बाजारातून आवडलेला घेऊन येतात.

In reply to by कंजूस

यशोधरा 04/11/2018 - 12:59
कंकाका,‌ मी बनवला घरीच कंदील. :) आता अजून कल्पना सुचली आहेत, त्या वापरून पुढील दिवाळीत बनवेन. तुम्ही टाका धागा, आवडेल पहा, वाचायला.

कपिलमुनी 04/11/2018 - 13:28
आमच्या लायब्ररीमध्ये दिवाळी अंक ची स्पेशल स्कीम असते. 4 महिने 100 ₹ फी मध्ये 2 महिने अंक वाचायला मिळतात. त्यानंतर मार्च नंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होतात. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो. ( पाकृ ची पाने फाडून ठेवणाऱ्या काकू सोडल्या तर बाकी अंक व्यवस्थित असतो )

कंजूस 04/11/2018 - 16:55
भटकंती अंक पुर्वी चांगला होता. आता ते मासिकसुद्धा बहुतेक बंद झाले॥ पर्यटनाविषयी लेख चांगले असायचे. परंतू आता पर्यटन हे आयोजकांतर्फे ,टुअरमधून करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. माहिती मिळूनही त्याचा उपयोग करणारे कमीच. स्वत: जाणारेही ट्रिपअडवाइजर, इबिबो इत्यादिंवर विसंबून तेचतेच पाहतात ,ठराविक हॅाटेलांत राहतात. साहस,हुरहुर संपली आहे. मग काही वेगळे लेख आले तर बरे.

कंजूस 04/11/2018 - 17:02
गड, किल्ले, लेणी,इत्यादि तीच असतात आणि आमच्या वर्णनांतला गमतीदारपणा जाऊन भारंभार ऐतिहासिक टिपणं देऊन वाचकांस बेजार करण्याची कठीण शैली शिरू लागली आहे. पंधरावीस वयोगटातली मुलं जाऊन फार गंमतीदार लिहितात, फोटो टाकतात ते वाचायला सर्वांनाच आवडते.

अक्षरनामाचा ऑनलाईन आहे. त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे थोडा डावीकडे झुकलेला आहे पण काही लेख वाचनीय आहेत. कालनिर्णय १४० रुपये अनुक्रमणिका अक्षरधाराची यादी

In reply to by यशोधरा

भीडस्त 15/11/2018 - 23:17
बव्हंशी अंकांना दहा टक्के दिसतोय. पंचवीस टक्के तर एखाद-दुसऱ्या अंकालाच दिसतोय.. दिवाळी अंक घ्यावेसे वाटले की सरळ पुणे गाठतो. अप्पा बळवंत चौकात पूनम एजन्सीत जातो. याही वर्षी गेलो होतो, पार दिवाळी संपल्यावर.काही मिळणार नाही असं वाटलं होतं. त्यांनी दिलेल्या यादीवर खुणा करून दिल्या.. एकवीस अंक झाले. सगळे उपलब्ध होते डिस्काउंट/सूट वगैरे मागायची नाही.बिल आलं. ४१२० फेस व्हॅल्यू होती ३०९० देय रक्कम होती. सरळ पंचवीस टक्के कमिशन आहे फक्त काही अंकांचे परत दहा रुपये प्रत्येकी वाढवले. ते अंक म टा, लोकप्रभा,अक्षर दिसताहेत... पुण्यात दिवाळी अंकांची सगळयात जास्त उलाढाल करणारा दुकानदार मारवाडी/गुजराती असावा हा काव्यगत न्याय आहे...

मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात किंमत १० रु यास एक काल १० अंकविकत आणले आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन २०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खार म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो

In reply to by अविनाशकुलकर्णी

यशोधरा 05/11/2018 - 10:35
खुद्द अकुकाका ह्या धाग्यावर! धागा धन्य झाला की! :) कोणते जुने अंक वाचलेत मग अकुकाका? कोणते लेख आवडले, जरा बैजवार लिहा की.

In reply to by अविनाशकुलकर्णी

नाखु 10/11/2018 - 22:41
संपर्क करुन देणे काही अंक प्रकाशित होतानाच रद्दड असतात त्यामुळे रद्दी भावाने खरेदी केली तर कुठलेही पातक लागणार नाही. काही निवडक (अर्थात मागील अंक) संग्रही असलेला जुनाट नाखु वाचकांची पत्रेवाला

समीरसूर 05/11/2018 - 15:09
मी दरवर्षी दोन दिवाळी अंक विकत घेतो. त्यापैकी एक 'धनंजय' असतोच. यावर्षीदेखील घेतला. मजा येते वाचायला. यावर्षी झी मराठीचा 'उत्सव नात्यांचा' घेतला आहे. भेट म्हणून द्यायला देखील हा अंक (अजून दोन प्रती) घेतला आहे. चांगला आहे असे वाटते. मागच्या वर्षी मी 'धनंजय' आणि 'मेनका' घेतले होते. त्या आधी 'धनंजय' आणि 'लोकमत' घेतले होते. 'प्रपंच'देखील घेतला आहे २-३ वेळा. पुण्यात आयडियल कॉलनीमध्ये 'पुस्तक पेठ' नावाचे प्रशस्त दुकान आहे. सगळे दिवाळी अंक तिथे उपलब्ध आहेत. बहुतेक सगळे सवलतीत उपलब्ध आहेत. आणि हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांची अक्षरशः रेलचेल आहे तिथे. मजा आ जाता हैं. एक-दोन तास कसे निघून जातात कळत नाहीत.

यशोधरा 06/11/2018 - 16:43
आज लोकमत हातात आलाय. प्रथमदर्शनी भरगच्च अंक वाटतोय. राहुल गांधी ह्यांचा एक लेख आहे, तो जरा मिठाच्या चिमटी सकट वाचावा म्हणते. पहिलाच लेख रागाचा म्हणून जरा ऑं असं झालंय खरं. आता बाकी लेख बघते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 06/11/2018 - 16:46
लोकमतमध्ये जाहिराती खूप असतात. बरीचशी पाने जाहिरातीतच जातात. पण कागदाचा दर्जा मस्त असतो. मागे कुठल्यातरी वर्षी शाहरुख खान, विद्या बालन वगैरे अभिनेत्यांचे लेख छान होते.

जुइ 10/11/2018 - 21:54
उत्तम धागा अन प्रतिसाद. तीन तारखेला आमच्या स्थानिक मराठी मंडळाचा दिवाळीनिमित्तचा सोहळा पार पडला. त्यावेळी मंडळाच्या दिवाळी विशेषांकाची छापील आवृत्ती मिळाली. अंक वैविध्यपूर्ण अन वाचनीय आहे. ऑनलाईन आवृत्तीचा दुवा - हितगुज.

यशोधरा 10/11/2018 - 22:15
ग्रंथालयातून लोकमत आणला होता. अंक एकुणात बरा वाटला.मला सगळेच लेख आवडले. त्यातल्या त्यात डावे वाटलेले म्हणजे - भैय्या, क्यू सुने? - राहुल गांधी ह्यांचं नाव लेखक म्हणून आहे पण त्यांनी लिहिलेलं नसावं. लेखाची सुरुवात वाचतानाच, खरंच असा ( आणि इतका) विचार करत असतील का, असं वाटलं. करत असतील तर, त्याचा काही प्रत्यय घडणाऱ्या राजकारणात का दिसत नाही, असं वाटलं. तेव्हा हा लेख बाद. दुबारा पूछो आणि परतीची सुंदर वा ट - दिपीकाच डिप्रेशन आणि मन्सूर अलीच फार्म हाऊस, हे अनुक्रमे विषय. ह्या दोघांचं कौतुक आहेच पण ह्यांच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये कित्येक जण असतात, झगडतात आणि यशस्वी होतात, काही जण वाईट हरतात. त्यांच्या विषयी का नाही लिहित? हे म्हणजे गुळगुळीत दू:खांना अजून गोंजारल्यासारख वाटतं, म्हणून इतके नाही आवडले. ठीक आहेत.

समीरसूर 12/11/2018 - 17:12
सगळ्यात जास्त खपतोय आजकाल हा अंक. मी २ दिवसात संपूर्ण वाचला. छान आहे. धनंजय - सुरुवात केलीये. हा माझा नेहमीचा आवडता अंक. अ‍ॅमेझॉनवर अंक मिळतात बहुतेक.

यशोधरा 14/11/2018 - 14:41
मौज दिवाळी अंक घेऊन आले आहे. बराच भरगच्च अंक दिसतो आहे. कवितांवरून नजर फिरवली आहे त्यात धामणस्कर ह्यांची किसन ही कविता फार चुटपुट लावणारी आहे. सुरेख. सगळ्या वाचल्या नाहीयेत अजून. पाहत राहतं झाड ही पण एक सुरेख आहे, हेमकिरण पत्की ह्यांची. अजूनही बऱ्याच आहेत, वाचायाच्यात. सशक्त कविता विभाग बघूनच मस्त वाटले! 3 कथा दिसताहेत आणि बाकी अंकात ललित प्रकारचं लेखन अधिक दिसतं आहे. ते बघूनही आनंद झाला. चांगलं ललित प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं. वाचून अधिक लिहिते.

In reply to by यशोधरा

पुंबा 17/11/2018 - 15:07
मला मौजेतले लेख अधिक आवडले कथांपेक्षा. कथादेखिल चांगल्याच आहेत पण मौजेकडून ज्या अपेक्षा असतात तितपत ग्रेट वाटल्या नाहीत. परिसंवाद उत्तम. लेखांपैकी नरेंद्र चपळगावकरांचा मधु लिमयेंवरचा, आलोक कुलकर्णींचा वडिल श्री. वि. कुलकर्णिंवरचा, मिलिंद बोकिलांचा माया संस्कृतीवरचा आणि मुंबै नगरी ग बडी बाका हे चार लेख अतिशय आवडले. दासू वैद्यांची कविता अप्रतीम. खुप म्हणजे खुप आवडली. बाकी, पुण्यात जुने दिअंक कुठे मिळू शकतील कुणी सांगू शकेल का? मला १४, १५, १६, १७ चे मौजेचे अंक हवे आहेत.

In reply to by पुंबा

यशोधरा 17/11/2018 - 19:49
मी कथा वाचल्या नाहीत, कदाचित वाचणारही नाही. हल्ली बऱ्याच कथांचा ठराविक फॉर्म्युला झालाय, असं वाटतं. वाचायला सुरुवात केली की तोच तोच पणा वाटत राहतो. खरं सांगायचं तर ह्या वर्षीचा मौज मला जरा ढिसाळ कारभार वाटला. काही विभाग चांगले आहेत, जसं की, लेख विभाग. त्यातील सगळे लेख मला आवडले. तुम्ही उल्लेख केलाच आहे. मात्र, एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा आढावा घेणारा लेख जरा अहवाल लिहील्यासारखा वाटला. :( प्रभाकर कोलत्यांनी प्रभाकर बरवे ह्यांच्यावर लिहिलेला लेख आणि चित्रांचे फोटो आवडले. व्यक्तिचित्रे विभागातील तीनही लेख आवडले. अटलजी, श्रीनिवास कुलकर्णी आणि मधू लिमये ह्यांच्यावरचा. परिसंवाद विभाग अजून वाचून व्हायचाय. उद्या. राहिलेल्या कविताही. सगळ्यात नावडता लेख म्हणजे लुआंग प्रबांग. किती वाईट. आणि दुसरी चूक म्हणजे डायान फॉसी म्हणून सिगुर्नी वीवरचा फोटो लावलाय! डायान वर जो सिनेमा निघाला त्यात सिगुर्नी ने डायानची भूमिका केली आहे. आणि डायानचे फोटो उपलब्ध आहेत की! म्हणजे ही लेखिकेची चूक म्हणावी की संपादिकेची‌ की अजून कोणी प्रुफे वगैरे तपासतात त्यांची?

In reply to by यशोधरा

पुंबा 17/11/2018 - 20:42
जीएंचा लेख किती वाईट आहे हे दुर्दैवाने मला कळू शकले नाही कारण तुम्ही उल्लेखलेला ढिसाळपणा. अक्षरशः पहिलेच पान दोनदा जोडले आहे, उरलेला लेख गायब. विनया जंगलेंबाबत बरेच ऐकले होते, १६, १७ च्या अंकात त्यांनी लिहिलेले लेख उत्तम असल्याचे बरेच वाचले होते, मला त्यांचा लेख एवढा खास वाटला नाही. चित्रासंबंधीची चूकतर फार भयाण. अक्षम्य म्हणावीशी. संपादिकेच्या चुका अंकात दिसल्याच. पण लेखकांच्या निवडीबाबतपण अनेकांनी आक्षेप नोंदवलेला दिसला. सतततत त्याच त्याच लेखकांचे लेख छापले जाताहेत असे म्हटले जात आहे. तिथेच संपादिका केवळ सोमवारी १ ते ३ येतात व मौज नवोदितांनी पाठवलेल्या कथा- लेखांबाबत काय झाले हे वेळेवर कळवण्याचीदेखिल तसदी घेत नाहीत अश्या वदंता ऐकल्या. कवितांचा सेक्शन मला सो सोच वाटला मला तरी.

यशोधरा 16/11/2018 - 18:34
अनुभव, मुशाफिरी आणि पासवर्ड दिवाळी अंक ई-अंक स्वरूपात विकत घ्यायचे असतील तर खालील लिंक्सवरून घेऊ शकता. • अनुभव दिवाळी अंक २०१८ https://imojo.in/anubhavdiwali18 • मुशाफिरी २०१८ https://imojo.in/mushafiri2018 • पासवर्ड २०१८ https://imojo.in/password2018

मी खालीलप्रमाणे दिवाळी अंक घेतले ह्या वर्षी. किमती भरमसाठ वाढवल्या आहेत या वर्षी – १. माहेर २. मेनका ३. चंद्रकांत ४. धनंजय ५. आवाज ६. झी मराठी ७. उत्तम अनुवाद ८. मानिनी ९. ग्राहकहित माहेरमधील सुरवातीच्या काही गोष्टी वाचल्या, मला चांगल्या वाटल्या, मला वाटतंय मंगला गोडबोलेंची कथा या वर्षी माहेरमध्ये नाहीये. मेनकाची पहिली कथा मात्र मेनकेच्या परंपरेला बिलकुल साजेशी नाही, एव्हढी सरळ सरधोपट पहिली कथा कशी घ्यावी संपादकांनी ते कळत नाही. पुढच्या गोष्टी चांगल्या आहेत. धनंजयमध्ये पण कथा बर्‍या आहेत. निम्म्यावर वाचत आलोय पण अगदी छान वाटावी अशी कथा अजून वाचनात आली नाही. दरवर्षीच्या प्रतिथयश लेखकांनी अगदी पाट्या टाकल्यात. किमतीच्या मानाने धनंजय सुमार आहे. पूर्वीचा धनंजय काय उत्तम असायचा. उत्तम अनुवाद वर हयावर्षी फेसबूक वर उत्तम समीक्षण आले म्हणून घेतला पण म्हणाव्या अशा कथा नाहीत, एखाद दुसरी बरी आहे. आवाजची पहिली खिडकी लहान मुलांच्या एखाद्या अंकासारखी आहे, अजून पुढे वाचला नाही. चंद्रकांत अजून वाचायला घेतला नाही. गेल्या वर्षी, वरच्या यादीपेक्षा ३-४ अंक जास्त घेतले होते किस्त्रीम, जत्रा, वगैरे... किमती प्रचंड वाढल्याने या वर्षी काटछाट केली. गेल्या वर्षी सर्वोत्तम अंक माझ्यामते ग्राहकहितचा होता, दर्जाच्या मानाने किममत नगण्य त्यामुळे हयावर्षीपण घेतला, किमतीच्या मानाने अंक अजूनही बरा आहे – १०० रु.ला मिळाला. पण गेल्यावर्षी इतका उत्तम नाही. हयावर्षी ह्या अंकांचं काय गणित चुकलय कळत नाहीये, अजून एक दोन अंक वाचायचे आहेत, त्यामुळे आशा आहे. पण किमतीच्या तुलनेत मनोरंजन मूल्य चांगलच घसरलंय असं वाटतंय.

हेमंतकुमार 20/11/2018 - 14:27
इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या शाळेतल्या तासांची आठवण होतेय का ? उजळणी करावीशी वाटतेय ? मग ‘कालनिर्णय’चा अंक वाचायला घ्या !! ही बघा काही लेखांची यादी : १. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचे योगदान, चर्चिल चे छुपे युद्ध, द ग्रेट गेम १९१७. २. ब्रम्हदेश, ग्रीस, सायलेंट valley, पाखरांचे स्थलांतर, ३. युक्रांद : संघटित युवाशक्ती

यशोधरा 20/11/2018 - 16:57
मौजेचा अंक परत केला आणि परिसंवाद वाचायचेच राहिले. पुन्हा आणायला हवा. आज लोकसत्ता दिवाळी अंक घेऊन आले. त्यात पुढल्या वर्षाचं भविष्य वाचून जरा तरतरी आली! =)) काश्मीर मधील परिस्थितीची उकल करणारा महेश सरलष्कर ह्यांचा लेख खूप आवडला. अजून वाचून झाल्यावर पुढे लिहिते.

यशोधरा 23/12/2018 - 13:43
थोडाफार लोकसत्ता वाचला अजून पण फारसे काही पकड घेणारे वाटले नाही, म्हणजे वाईट होते असेही नाही पण नाही क्लिक झाले. माबुदो असावा. उत्सव नात्यांचा, धनुर्धारी, एक कोणता तरी अजून आणलेला - नाव आठवत नाही - ठीक ठाक. धनुर्धारी मध्ये खरं तर साळगावकर ह्यांचा गोव्याच्या आठवणींबद्दलचा लेख छान आहे पण तो अर्धवटच आहे! :( अजून कोणी काही वाचले का?

हेमंतकुमार 23/12/2018 - 15:29
नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी. त्यातले ठळक मुद्दे: १. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले. २. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण: a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व b) taxi सेवा मरणाची महाग आहे. सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले. (हा प्रतिसाद मी 'जय जवान' या धाग्यावरही लिहिला आहे).

राघव 23/12/2018 - 20:49
मागच्या ३-४ वर्षांपासून दिवाळी अंक विकत आणून वाचणे बंद झालेय. कुठे कुणाकडे मिळाला तर चाळून बघतो. तसं गूढ कथा म्हणून नवल आवडायचा. धनंजय, किस्त्रीम, जत्रा, माहेर, मेनका, मटा.. बरीच चांगली होतीत/आहेत. प्रसाद आणि संतकृपा नागपुरात येतातच घरी, बाबांमुळे. बाकी दिवाळी अंक म्हटले म्हणजे "अ ब क ड ई" ची आठवण आल्यावाचून राहत नाही. एका विषयाला धरून संपूर्ण अंक प्रसिद्ध करायचा म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. पण बंद झाले कधीच. "अ ब क ड ई" चे जुने अंक मिळालेत तर वाचायला आवडतील.

नाखु 06/01/2019 - 21:24
दिवाळी अंक वाचत आहे,(वाचनालय मुदत चार महिने असल्याने तब्येतीत वाचन) कोकण रेल्वेची कुंडलीसह विवेचन करणारा लेख आहे.सरकार बदलेले की आडकाठी आणली होती त्याचे दुष्परिणामही आणि तपशीलवार वर्णन आहे. लेखक पत्रकार नसून कोकण रेल्वे अभियंता म्हणून सक्षम जबाबदारी निभावलेला पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत. रेल्वे मंत्री आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी करणारे यावर आपले मत व्यक्त केले आहे. अंक जालावर उपलब्ध नाही. मुद्रीत प्रत वाचायला हवी. नाखु वाचकांची पत्रेवाला

हेमंतकुमार 03/11/2018 - 14:05
अवघड आहे पण गतवर्षी चा लोकमत चा अंक आवडला होता. एका विशिष्ट कल्पनेवरील लेख होते. त्यांच्या जाडजूड अंकात जाहिरातींच्या पानांचा मात्र भडक भडिमार असतो !

In reply to by हेमंतकुमार

यशोधरा 03/11/2018 - 14:18
हो, गेल्या वर्षीचा लोकमत सुरेख होता. आत्ताच लोकमत अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीची जाहिरात पाहिली. दोनशे रुपये किंमत आहे. काही लेख चांगले असतील, असं वाटतं आहे जाहिरातीतील टीझर्स पाहून. अजून एक दोन ऑनलाईन दिवाळी अंक पाहिले, पण ह्या वर्षी ऑनलाईन अंकही विकत मिळत आहेत. मला वाटते ऑनलाईन अंकाच्या संकल्पनेने जशी पकड घेतली, तशी ही विक्रीची कल्पना निघालेली दिसते.

१९९२ पासूनचे अंक घेत आहे. लिस्ट खाली देत आहे. १. आवाज (मधूकर पाटकर ह्यांचा) २. शतायुषी ३. किस्त्रीम ४. जत्रा (रविवारची) ५. अक्षर ६. माहेर ७. कथाश्री ८. मेनका ९. श्री व सौ १०. अमृत (सध्या बंद झालेले आहे.) ११. धनंजय १२. सकाळ १३. महाराष्ट्र टाइम्स १४. लोकसत्ता १५. आवाज (दुसरा) १६. जत्रा (दुसरा) पुर्वी ताजे दिवाळी अंक विकत घेत असे.(त्यावेळी वलसाड आणि चिपळूणला रहात असल्याने, शिळ्या अंकांचा पर्याय उपलब्ध न्हवता.त्यामुळे अंक विकत घेणे भाग होते.शिवाय एजंट ओळखीचा असल्याने, आगावू नोंदणी केली आणि अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की, १०% कन्सेशन पण मिळायचे.) पण सध्या दिवाळी अंक, सार्वजनिक दिवाळी अंक, मार्च-एप्रिल मध्ये स्वस्तात विकायला काढतात.२५०० ते ३०००चे दिवाळी अंक २००-३०० रुपयात मिळतात.

In reply to by यशोधरा

ते सांगा.फक्त मार्च-एप्रिल पर्यंत वाट बघायला लागेल. स्वगत : आम्ही उगाच नाही म्हणत की, डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

वरुण मोहिते 03/11/2018 - 17:40
अनेक विषय त्यात हाताळले जातात. आता माझ्याकडे धनंजय, अक्षरधारा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ,उत्तम अनुवाद,लोकप्रभा, माहेर, सामना, झी मराठी , लोकमत इत्यादी अंक आहेत . अजून घेईन मग उद्या परवा.

In reply to by यशोधरा

वरुण मोहिते 04/11/2018 - 16:02
धनंजय वाचत आहे. लोकसत्ता वरवर वाचला अंक चांगला आहे. डिजिटल संस्कृती मधील स्थित्यंतरे वर चांगले लेख आहेत. मटा जास्त करून व्यक्ती चित्रांवर लेख आहेत. पुलं, नौशाद, गदिमा , अमृता प्रीतम . इत्यादी. बाकी मार्क्स आजही हा लेख बरा आहे. झी मराठी मध्ये श्री राज ठाकरे ह्यांना भेटायला गेलो होतो (टीम ग्रंथाली तर्फे)अतिशय वेगळ्या अंगाने त्यांनी मुलाखत दिली( माणूस हुशार आहे हे माझे वैयक्तिक मत) अनिल अवचट ह्यांचाही लेख उत्तम आहे. बाकी अजून वाचायचे आहेत . अपडेट करतो मग.

कंजूस 04/11/2018 - 06:55
झीचा अंक मागच्या वर्षी पाहिला. चानेलवरच्याच मुलाखती,गोष्टी पुन्हा असतात कलाकारांच्या. पण पण पण कलाकार म्हणजे सर्व मराठी मनोरंजनाचे नाहीत, फक्त झीचे. काही कामाचे नाही. कालनिर्णय अंक जुनासुद्धा वाचला तरी चालतो. बाकी दिवाळी अंकांत नेहमीचे यशस्वी लेखक बटाटेवडे शिळे गरम डब्बलफ्राइ करतात. नवीन लेखकांचे साहित्य वाचावे.

कंजूस 04/11/2018 - 12:06
नाही तुच्छ लेखत. पण झालय काय टिव्हि चानेलसवर अगोदर मनोरंजन झालेले असते. कथा कादंबऱ्यांतल्या सर्व घटनांचे संभाव्य पर्याय रोजच्या चाळीसेक मालिकांतून मांडले जात असतात. राजकीय चर्चा साडेनवाला तीन दाढीवाले आणि दोन बिन दाढीवाले रोजच्या रोज घडवतात. पाककृती (गूळ सोडून) सर्व जिन्नस घालून केलेल्या दाखवल्या जात असतात. कलाकार आतला आवाज थांब म्हणेपर्यंत ऐकवत असतात. आरोग्याचे सल्ले सतत फोनइनमधून सुरूच असतात. दिवाळी अंकांसाठी वेगळे काही उरतच नाही. लेखकांना एक चेक येतो मानधनाचा.

In reply to by कंजूस

यशोधरा 04/11/2018 - 13:00
हो, काही अंशी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तरीही काही अंक चांगलं साहित्यही देतात. आता मंगळवारी ग्रंथालयात जाऊन अंक आणणार, मग सांगते कोणत्या अंकात काय आवडलं ते. तुम्ही आणले का अंक? असल्यास कोणते?

कंजूस 04/11/2018 - 12:10
नकारात्मक प्रतिसाद उगाचच दिला अगोदर. -- कंदिल कसा बनवायचा लेख टाकण्याचा विचार होता पण लक्षात आलं कुणाला हाती बनवायचा उत्साह राहिला नाही. बाजारातून आवडलेला घेऊन येतात.

In reply to by कंजूस

यशोधरा 04/11/2018 - 12:59
कंकाका,‌ मी बनवला घरीच कंदील. :) आता अजून कल्पना सुचली आहेत, त्या वापरून पुढील दिवाळीत बनवेन. तुम्ही टाका धागा, आवडेल पहा, वाचायला.

कपिलमुनी 04/11/2018 - 13:28
आमच्या लायब्ररीमध्ये दिवाळी अंक ची स्पेशल स्कीम असते. 4 महिने 100 ₹ फी मध्ये 2 महिने अंक वाचायला मिळतात. त्यानंतर मार्च नंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होतात. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो. ( पाकृ ची पाने फाडून ठेवणाऱ्या काकू सोडल्या तर बाकी अंक व्यवस्थित असतो )

कंजूस 04/11/2018 - 16:55
भटकंती अंक पुर्वी चांगला होता. आता ते मासिकसुद्धा बहुतेक बंद झाले॥ पर्यटनाविषयी लेख चांगले असायचे. परंतू आता पर्यटन हे आयोजकांतर्फे ,टुअरमधून करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. माहिती मिळूनही त्याचा उपयोग करणारे कमीच. स्वत: जाणारेही ट्रिपअडवाइजर, इबिबो इत्यादिंवर विसंबून तेचतेच पाहतात ,ठराविक हॅाटेलांत राहतात. साहस,हुरहुर संपली आहे. मग काही वेगळे लेख आले तर बरे.

कंजूस 04/11/2018 - 17:02
गड, किल्ले, लेणी,इत्यादि तीच असतात आणि आमच्या वर्णनांतला गमतीदारपणा जाऊन भारंभार ऐतिहासिक टिपणं देऊन वाचकांस बेजार करण्याची कठीण शैली शिरू लागली आहे. पंधरावीस वयोगटातली मुलं जाऊन फार गंमतीदार लिहितात, फोटो टाकतात ते वाचायला सर्वांनाच आवडते.

अक्षरनामाचा ऑनलाईन आहे. त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे थोडा डावीकडे झुकलेला आहे पण काही लेख वाचनीय आहेत. कालनिर्णय १४० रुपये अनुक्रमणिका अक्षरधाराची यादी

In reply to by यशोधरा

भीडस्त 15/11/2018 - 23:17
बव्हंशी अंकांना दहा टक्के दिसतोय. पंचवीस टक्के तर एखाद-दुसऱ्या अंकालाच दिसतोय.. दिवाळी अंक घ्यावेसे वाटले की सरळ पुणे गाठतो. अप्पा बळवंत चौकात पूनम एजन्सीत जातो. याही वर्षी गेलो होतो, पार दिवाळी संपल्यावर.काही मिळणार नाही असं वाटलं होतं. त्यांनी दिलेल्या यादीवर खुणा करून दिल्या.. एकवीस अंक झाले. सगळे उपलब्ध होते डिस्काउंट/सूट वगैरे मागायची नाही.बिल आलं. ४१२० फेस व्हॅल्यू होती ३०९० देय रक्कम होती. सरळ पंचवीस टक्के कमिशन आहे फक्त काही अंकांचे परत दहा रुपये प्रत्येकी वाढवले. ते अंक म टा, लोकप्रभा,अक्षर दिसताहेत... पुण्यात दिवाळी अंकांची सगळयात जास्त उलाढाल करणारा दुकानदार मारवाडी/गुजराती असावा हा काव्यगत न्याय आहे...

मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात किंमत १० रु यास एक काल १० अंकविकत आणले आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन २०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खार म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो

In reply to by अविनाशकुलकर्णी

यशोधरा 05/11/2018 - 10:35
खुद्द अकुकाका ह्या धाग्यावर! धागा धन्य झाला की! :) कोणते जुने अंक वाचलेत मग अकुकाका? कोणते लेख आवडले, जरा बैजवार लिहा की.

In reply to by अविनाशकुलकर्णी

नाखु 10/11/2018 - 22:41
संपर्क करुन देणे काही अंक प्रकाशित होतानाच रद्दड असतात त्यामुळे रद्दी भावाने खरेदी केली तर कुठलेही पातक लागणार नाही. काही निवडक (अर्थात मागील अंक) संग्रही असलेला जुनाट नाखु वाचकांची पत्रेवाला

समीरसूर 05/11/2018 - 15:09
मी दरवर्षी दोन दिवाळी अंक विकत घेतो. त्यापैकी एक 'धनंजय' असतोच. यावर्षीदेखील घेतला. मजा येते वाचायला. यावर्षी झी मराठीचा 'उत्सव नात्यांचा' घेतला आहे. भेट म्हणून द्यायला देखील हा अंक (अजून दोन प्रती) घेतला आहे. चांगला आहे असे वाटते. मागच्या वर्षी मी 'धनंजय' आणि 'मेनका' घेतले होते. त्या आधी 'धनंजय' आणि 'लोकमत' घेतले होते. 'प्रपंच'देखील घेतला आहे २-३ वेळा. पुण्यात आयडियल कॉलनीमध्ये 'पुस्तक पेठ' नावाचे प्रशस्त दुकान आहे. सगळे दिवाळी अंक तिथे उपलब्ध आहेत. बहुतेक सगळे सवलतीत उपलब्ध आहेत. आणि हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांची अक्षरशः रेलचेल आहे तिथे. मजा आ जाता हैं. एक-दोन तास कसे निघून जातात कळत नाहीत.

यशोधरा 06/11/2018 - 16:43
आज लोकमत हातात आलाय. प्रथमदर्शनी भरगच्च अंक वाटतोय. राहुल गांधी ह्यांचा एक लेख आहे, तो जरा मिठाच्या चिमटी सकट वाचावा म्हणते. पहिलाच लेख रागाचा म्हणून जरा ऑं असं झालंय खरं. आता बाकी लेख बघते.

In reply to by यशोधरा

समीरसूर 06/11/2018 - 16:46
लोकमतमध्ये जाहिराती खूप असतात. बरीचशी पाने जाहिरातीतच जातात. पण कागदाचा दर्जा मस्त असतो. मागे कुठल्यातरी वर्षी शाहरुख खान, विद्या बालन वगैरे अभिनेत्यांचे लेख छान होते.

जुइ 10/11/2018 - 21:54
उत्तम धागा अन प्रतिसाद. तीन तारखेला आमच्या स्थानिक मराठी मंडळाचा दिवाळीनिमित्तचा सोहळा पार पडला. त्यावेळी मंडळाच्या दिवाळी विशेषांकाची छापील आवृत्ती मिळाली. अंक वैविध्यपूर्ण अन वाचनीय आहे. ऑनलाईन आवृत्तीचा दुवा - हितगुज.

यशोधरा 10/11/2018 - 22:15
ग्रंथालयातून लोकमत आणला होता. अंक एकुणात बरा वाटला.मला सगळेच लेख आवडले. त्यातल्या त्यात डावे वाटलेले म्हणजे - भैय्या, क्यू सुने? - राहुल गांधी ह्यांचं नाव लेखक म्हणून आहे पण त्यांनी लिहिलेलं नसावं. लेखाची सुरुवात वाचतानाच, खरंच असा ( आणि इतका) विचार करत असतील का, असं वाटलं. करत असतील तर, त्याचा काही प्रत्यय घडणाऱ्या राजकारणात का दिसत नाही, असं वाटलं. तेव्हा हा लेख बाद. दुबारा पूछो आणि परतीची सुंदर वा ट - दिपीकाच डिप्रेशन आणि मन्सूर अलीच फार्म हाऊस, हे अनुक्रमे विषय. ह्या दोघांचं कौतुक आहेच पण ह्यांच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये कित्येक जण असतात, झगडतात आणि यशस्वी होतात, काही जण वाईट हरतात. त्यांच्या विषयी का नाही लिहित? हे म्हणजे गुळगुळीत दू:खांना अजून गोंजारल्यासारख वाटतं, म्हणून इतके नाही आवडले. ठीक आहेत.

समीरसूर 12/11/2018 - 17:12
सगळ्यात जास्त खपतोय आजकाल हा अंक. मी २ दिवसात संपूर्ण वाचला. छान आहे. धनंजय - सुरुवात केलीये. हा माझा नेहमीचा आवडता अंक. अ‍ॅमेझॉनवर अंक मिळतात बहुतेक.

यशोधरा 14/11/2018 - 14:41
मौज दिवाळी अंक घेऊन आले आहे. बराच भरगच्च अंक दिसतो आहे. कवितांवरून नजर फिरवली आहे त्यात धामणस्कर ह्यांची किसन ही कविता फार चुटपुट लावणारी आहे. सुरेख. सगळ्या वाचल्या नाहीयेत अजून. पाहत राहतं झाड ही पण एक सुरेख आहे, हेमकिरण पत्की ह्यांची. अजूनही बऱ्याच आहेत, वाचायाच्यात. सशक्त कविता विभाग बघूनच मस्त वाटले! 3 कथा दिसताहेत आणि बाकी अंकात ललित प्रकारचं लेखन अधिक दिसतं आहे. ते बघूनही आनंद झाला. चांगलं ललित प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं. वाचून अधिक लिहिते.

In reply to by यशोधरा

पुंबा 17/11/2018 - 15:07
मला मौजेतले लेख अधिक आवडले कथांपेक्षा. कथादेखिल चांगल्याच आहेत पण मौजेकडून ज्या अपेक्षा असतात तितपत ग्रेट वाटल्या नाहीत. परिसंवाद उत्तम. लेखांपैकी नरेंद्र चपळगावकरांचा मधु लिमयेंवरचा, आलोक कुलकर्णींचा वडिल श्री. वि. कुलकर्णिंवरचा, मिलिंद बोकिलांचा माया संस्कृतीवरचा आणि मुंबै नगरी ग बडी बाका हे चार लेख अतिशय आवडले. दासू वैद्यांची कविता अप्रतीम. खुप म्हणजे खुप आवडली. बाकी, पुण्यात जुने दिअंक कुठे मिळू शकतील कुणी सांगू शकेल का? मला १४, १५, १६, १७ चे मौजेचे अंक हवे आहेत.

In reply to by पुंबा

यशोधरा 17/11/2018 - 19:49
मी कथा वाचल्या नाहीत, कदाचित वाचणारही नाही. हल्ली बऱ्याच कथांचा ठराविक फॉर्म्युला झालाय, असं वाटतं. वाचायला सुरुवात केली की तोच तोच पणा वाटत राहतो. खरं सांगायचं तर ह्या वर्षीचा मौज मला जरा ढिसाळ कारभार वाटला. काही विभाग चांगले आहेत, जसं की, लेख विभाग. त्यातील सगळे लेख मला आवडले. तुम्ही उल्लेख केलाच आहे. मात्र, एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा आढावा घेणारा लेख जरा अहवाल लिहील्यासारखा वाटला. :( प्रभाकर कोलत्यांनी प्रभाकर बरवे ह्यांच्यावर लिहिलेला लेख आणि चित्रांचे फोटो आवडले. व्यक्तिचित्रे विभागातील तीनही लेख आवडले. अटलजी, श्रीनिवास कुलकर्णी आणि मधू लिमये ह्यांच्यावरचा. परिसंवाद विभाग अजून वाचून व्हायचाय. उद्या. राहिलेल्या कविताही. सगळ्यात नावडता लेख म्हणजे लुआंग प्रबांग. किती वाईट. आणि दुसरी चूक म्हणजे डायान फॉसी म्हणून सिगुर्नी वीवरचा फोटो लावलाय! डायान वर जो सिनेमा निघाला त्यात सिगुर्नी ने डायानची भूमिका केली आहे. आणि डायानचे फोटो उपलब्ध आहेत की! म्हणजे ही लेखिकेची चूक म्हणावी की संपादिकेची‌ की अजून कोणी प्रुफे वगैरे तपासतात त्यांची?

In reply to by यशोधरा

पुंबा 17/11/2018 - 20:42
जीएंचा लेख किती वाईट आहे हे दुर्दैवाने मला कळू शकले नाही कारण तुम्ही उल्लेखलेला ढिसाळपणा. अक्षरशः पहिलेच पान दोनदा जोडले आहे, उरलेला लेख गायब. विनया जंगलेंबाबत बरेच ऐकले होते, १६, १७ च्या अंकात त्यांनी लिहिलेले लेख उत्तम असल्याचे बरेच वाचले होते, मला त्यांचा लेख एवढा खास वाटला नाही. चित्रासंबंधीची चूकतर फार भयाण. अक्षम्य म्हणावीशी. संपादिकेच्या चुका अंकात दिसल्याच. पण लेखकांच्या निवडीबाबतपण अनेकांनी आक्षेप नोंदवलेला दिसला. सतततत त्याच त्याच लेखकांचे लेख छापले जाताहेत असे म्हटले जात आहे. तिथेच संपादिका केवळ सोमवारी १ ते ३ येतात व मौज नवोदितांनी पाठवलेल्या कथा- लेखांबाबत काय झाले हे वेळेवर कळवण्याचीदेखिल तसदी घेत नाहीत अश्या वदंता ऐकल्या. कवितांचा सेक्शन मला सो सोच वाटला मला तरी.

यशोधरा 16/11/2018 - 18:34
अनुभव, मुशाफिरी आणि पासवर्ड दिवाळी अंक ई-अंक स्वरूपात विकत घ्यायचे असतील तर खालील लिंक्सवरून घेऊ शकता. • अनुभव दिवाळी अंक २०१८ https://imojo.in/anubhavdiwali18 • मुशाफिरी २०१८ https://imojo.in/mushafiri2018 • पासवर्ड २०१८ https://imojo.in/password2018

मी खालीलप्रमाणे दिवाळी अंक घेतले ह्या वर्षी. किमती भरमसाठ वाढवल्या आहेत या वर्षी – १. माहेर २. मेनका ३. चंद्रकांत ४. धनंजय ५. आवाज ६. झी मराठी ७. उत्तम अनुवाद ८. मानिनी ९. ग्राहकहित माहेरमधील सुरवातीच्या काही गोष्टी वाचल्या, मला चांगल्या वाटल्या, मला वाटतंय मंगला गोडबोलेंची कथा या वर्षी माहेरमध्ये नाहीये. मेनकाची पहिली कथा मात्र मेनकेच्या परंपरेला बिलकुल साजेशी नाही, एव्हढी सरळ सरधोपट पहिली कथा कशी घ्यावी संपादकांनी ते कळत नाही. पुढच्या गोष्टी चांगल्या आहेत. धनंजयमध्ये पण कथा बर्‍या आहेत. निम्म्यावर वाचत आलोय पण अगदी छान वाटावी अशी कथा अजून वाचनात आली नाही. दरवर्षीच्या प्रतिथयश लेखकांनी अगदी पाट्या टाकल्यात. किमतीच्या मानाने धनंजय सुमार आहे. पूर्वीचा धनंजय काय उत्तम असायचा. उत्तम अनुवाद वर हयावर्षी फेसबूक वर उत्तम समीक्षण आले म्हणून घेतला पण म्हणाव्या अशा कथा नाहीत, एखाद दुसरी बरी आहे. आवाजची पहिली खिडकी लहान मुलांच्या एखाद्या अंकासारखी आहे, अजून पुढे वाचला नाही. चंद्रकांत अजून वाचायला घेतला नाही. गेल्या वर्षी, वरच्या यादीपेक्षा ३-४ अंक जास्त घेतले होते किस्त्रीम, जत्रा, वगैरे... किमती प्रचंड वाढल्याने या वर्षी काटछाट केली. गेल्या वर्षी सर्वोत्तम अंक माझ्यामते ग्राहकहितचा होता, दर्जाच्या मानाने किममत नगण्य त्यामुळे हयावर्षीपण घेतला, किमतीच्या मानाने अंक अजूनही बरा आहे – १०० रु.ला मिळाला. पण गेल्यावर्षी इतका उत्तम नाही. हयावर्षी ह्या अंकांचं काय गणित चुकलय कळत नाहीये, अजून एक दोन अंक वाचायचे आहेत, त्यामुळे आशा आहे. पण किमतीच्या तुलनेत मनोरंजन मूल्य चांगलच घसरलंय असं वाटतंय.

हेमंतकुमार 20/11/2018 - 14:27
इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या शाळेतल्या तासांची आठवण होतेय का ? उजळणी करावीशी वाटतेय ? मग ‘कालनिर्णय’चा अंक वाचायला घ्या !! ही बघा काही लेखांची यादी : १. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचे योगदान, चर्चिल चे छुपे युद्ध, द ग्रेट गेम १९१७. २. ब्रम्हदेश, ग्रीस, सायलेंट valley, पाखरांचे स्थलांतर, ३. युक्रांद : संघटित युवाशक्ती

यशोधरा 20/11/2018 - 16:57
मौजेचा अंक परत केला आणि परिसंवाद वाचायचेच राहिले. पुन्हा आणायला हवा. आज लोकसत्ता दिवाळी अंक घेऊन आले. त्यात पुढल्या वर्षाचं भविष्य वाचून जरा तरतरी आली! =)) काश्मीर मधील परिस्थितीची उकल करणारा महेश सरलष्कर ह्यांचा लेख खूप आवडला. अजून वाचून झाल्यावर पुढे लिहिते.

यशोधरा 23/12/2018 - 13:43
थोडाफार लोकसत्ता वाचला अजून पण फारसे काही पकड घेणारे वाटले नाही, म्हणजे वाईट होते असेही नाही पण नाही क्लिक झाले. माबुदो असावा. उत्सव नात्यांचा, धनुर्धारी, एक कोणता तरी अजून आणलेला - नाव आठवत नाही - ठीक ठाक. धनुर्धारी मध्ये खरं तर साळगावकर ह्यांचा गोव्याच्या आठवणींबद्दलचा लेख छान आहे पण तो अर्धवटच आहे! :( अजून कोणी काही वाचले का?

हेमंतकुमार 23/12/2018 - 15:29
नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी. त्यातले ठळक मुद्दे: १. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले. २. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण: a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व b) taxi सेवा मरणाची महाग आहे. सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले. (हा प्रतिसाद मी 'जय जवान' या धाग्यावरही लिहिला आहे).

राघव 23/12/2018 - 20:49
मागच्या ३-४ वर्षांपासून दिवाळी अंक विकत आणून वाचणे बंद झालेय. कुठे कुणाकडे मिळाला तर चाळून बघतो. तसं गूढ कथा म्हणून नवल आवडायचा. धनंजय, किस्त्रीम, जत्रा, माहेर, मेनका, मटा.. बरीच चांगली होतीत/आहेत. प्रसाद आणि संतकृपा नागपुरात येतातच घरी, बाबांमुळे. बाकी दिवाळी अंक म्हटले म्हणजे "अ ब क ड ई" ची आठवण आल्यावाचून राहत नाही. एका विषयाला धरून संपूर्ण अंक प्रसिद्ध करायचा म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. पण बंद झाले कधीच. "अ ब क ड ई" चे जुने अंक मिळालेत तर वाचायला आवडतील.

नाखु 06/01/2019 - 21:24
दिवाळी अंक वाचत आहे,(वाचनालय मुदत चार महिने असल्याने तब्येतीत वाचन) कोकण रेल्वेची कुंडलीसह विवेचन करणारा लेख आहे.सरकार बदलेले की आडकाठी आणली होती त्याचे दुष्परिणामही आणि तपशीलवार वर्णन आहे. लेखक पत्रकार नसून कोकण रेल्वे अभियंता म्हणून सक्षम जबाबदारी निभावलेला पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत. रेल्वे मंत्री आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी करणारे यावर आपले मत व्यक्त केले आहे. अंक जालावर उपलब्ध नाही. मुद्रीत प्रत वाचायला हवी. नाखु वाचकांची पत्रेवाला
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील. ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का?

रंगराव कंपोस्टवाला

vcdatrange ·

टर्मीनेटर 17/10/2018 - 21:04
तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. पहिल्या ओळीकडेच जास्त लक्ष दिले :-) लेखन आवडले.

रुपी 17/10/2018 - 23:29
पहिली ओळ वाचली - अभिनंदन! तुमच्या यादीतले मुद्दे - ४ आणि ५ नीट समजले नाहीत. क्र. ६ - या रविवारीच एक मैत्रीण आली होती, तिच्या अनुभवाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवतात तेवढे काही हे सोपे नाही, याचा खूप पसारा होतो. बाकी उर्वरित लेखातल्या बर्‍याच गोष्टी मीही करते. खरं तर त्यात बराच वेळ जातो, शिवाय पर्यावरण वाचवण्यात स्वतःच्याच घरात खूप पसारा होतोय असं वाटतं, पण खोड जात नाही!

In reply to by रुपी

vcdatrange 18/10/2018 - 10:29
फोटो डकवता येत नाहीय. https://en.m.wikipedia.org/wiki/Ecobricks य‍ा लिंक मध्ये दिल्याप्रमाणे प्लास्टिक बाटलीत One time Used पेपर, कॅरी बॅग्ज कोंबुन भरायच्या.एका बाटलीत चार पाचशे बॅग्ज बसतात

कंजूस 18/10/2018 - 07:29
१) अभिनंदन हो. २) तुम्हास नवनवीन कल्पना राबवण्यासाठी एक वर्ष दिलं आहे त्याचा नक्कीच उपयोग कराल. ३) पुष्पगुच्छापेक्शा एकेक फूल दिले असते तर काम सोपे झाले असते. एकच गुच्छ घरी करून ठेवता आला असता. ४) दोऱ्याचा कंदील केला आहे एकदा मुलीने. फार सोपा आहे.

तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. आज कुणालाही आपट्याची पाने न देता, दसरा साजरा केला. मित्रांनी आणि नातेवाईकांनी समजून घेतले.

नाखु 20/10/2018 - 11:41
तूर्त घरातील विघटनशील कचरा खत खड्ड्यात विल्हेवाट लावण्यासाठी रवाना होत आहे. सुरवातीला जेष्ठ सदस्यांना नाही आवडलं हे पण मी प्रयत्न चालू ठेवले. यामुळे गेली पाच वर्षे खरकटे, भाजीपाला त्याज्य,बिनवापरातील भाग, निर्माल्य अजिबात घराबाहेर जात नाही. पावसाळ्यात पाणी साठत असूनही नाउमेद न होता काम चालू आहे. घरी करता येईल अश्या भाजीपाल्याची लागवड करण्याचे प्रयोग बाल्यावस्थेत आहेत,त्याला याचेच खत वापरले जाते. मागीलवर्षी दहा पंधरा स्नेही आप्तेष्टाना देता येईल इतकी वाल पापड्या मिळालेल्या (प्रत्यक्ष दिल्या आहेत) अजून बरेच शिकायचं आहे. एक दोन वर्षांनी थोडी उसंत मिळाली की पुनश्च एकदा हरी ओम. पडून उठलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

टर्मीनेटर 17/10/2018 - 21:04
तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. पहिल्या ओळीकडेच जास्त लक्ष दिले :-) लेखन आवडले.

रुपी 17/10/2018 - 23:29
पहिली ओळ वाचली - अभिनंदन! तुमच्या यादीतले मुद्दे - ४ आणि ५ नीट समजले नाहीत. क्र. ६ - या रविवारीच एक मैत्रीण आली होती, तिच्या अनुभवाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवतात तेवढे काही हे सोपे नाही, याचा खूप पसारा होतो. बाकी उर्वरित लेखातल्या बर्‍याच गोष्टी मीही करते. खरं तर त्यात बराच वेळ जातो, शिवाय पर्यावरण वाचवण्यात स्वतःच्याच घरात खूप पसारा होतोय असं वाटतं, पण खोड जात नाही!

In reply to by रुपी

vcdatrange 18/10/2018 - 10:29
फोटो डकवता येत नाहीय. https://en.m.wikipedia.org/wiki/Ecobricks य‍ा लिंक मध्ये दिल्याप्रमाणे प्लास्टिक बाटलीत One time Used पेपर, कॅरी बॅग्ज कोंबुन भरायच्या.एका बाटलीत चार पाचशे बॅग्ज बसतात

कंजूस 18/10/2018 - 07:29
१) अभिनंदन हो. २) तुम्हास नवनवीन कल्पना राबवण्यासाठी एक वर्ष दिलं आहे त्याचा नक्कीच उपयोग कराल. ३) पुष्पगुच्छापेक्शा एकेक फूल दिले असते तर काम सोपे झाले असते. एकच गुच्छ घरी करून ठेवता आला असता. ४) दोऱ्याचा कंदील केला आहे एकदा मुलीने. फार सोपा आहे.

तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. आज कुणालाही आपट्याची पाने न देता, दसरा साजरा केला. मित्रांनी आणि नातेवाईकांनी समजून घेतले.

नाखु 20/10/2018 - 11:41
तूर्त घरातील विघटनशील कचरा खत खड्ड्यात विल्हेवाट लावण्यासाठी रवाना होत आहे. सुरवातीला जेष्ठ सदस्यांना नाही आवडलं हे पण मी प्रयत्न चालू ठेवले. यामुळे गेली पाच वर्षे खरकटे, भाजीपाला त्याज्य,बिनवापरातील भाग, निर्माल्य अजिबात घराबाहेर जात नाही. पावसाळ्यात पाणी साठत असूनही नाउमेद न होता काम चालू आहे. घरी करता येईल अश्या भाजीपाल्याची लागवड करण्याचे प्रयोग बाल्यावस्थेत आहेत,त्याला याचेच खत वापरले जाते. मागीलवर्षी दहा पंधरा स्नेही आप्तेष्टाना देता येईल इतकी वाल पापड्या मिळालेल्या (प्रत्यक्ष दिल्या आहेत) अजून बरेच शिकायचं आहे. एक दोन वर्षांनी थोडी उसंत मिळाली की पुनश्च एकदा हरी ओम. पडून उठलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली. एक एक बुके वेगवेगळे करायला जवळपास तीन तासाचा वेळ गेला. काय काय निघालं, यादी तर पहा - १. हुच्च फुले जरबेरा, कार्नेशन वेगळी काढुन घरभर फ्लावर पॉट सजवले. २. सजावटीचा हिरवा पाला आणि फुले- बारीक कातरुन कंपोस्ट करीता गच्चीवर रवाना ३. बुकेला लपेटलेला पारदर्शक प्लास्टिक पेपर - सुटे करुन गादीखाली.