"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>.
जबरा कोटी :)
हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते.
आता सारखे नव्हे.
म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते.
आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे.
कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :)
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
हा हा
हेरंभराव यावेळेला पण झकास.