बाजीगर,
भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच !
-नाठाळ नठ्या
दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है !
किसी का नाम, तो किसी का मान बिकता है !
कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें,
“मिश्र”,
जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है !
शंभूराज मिश्र.
काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.
त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा?
"मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.
बाजीगर,
भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच !
-नाठाळ नठ्या
दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है !
किसी का नाम, तो किसी का मान बिकता है !
कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें,
“मिश्र”,
जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है !
शंभूराज मिश्र.
काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.
त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा?
"मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.
इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।
कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!
कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।
प्रश्न सुटता सुटता
माय उत्तरांची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी
ललाटीचे लेकरांच्या
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"
प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
एक सोडविण्याआधी
नवा प्रश्न ठाके पुढे
अनादि नि अनंत ही
श्रेढी प्रश्न उत्तरांची
चिरंतनाशी जोडीते
नाळ क्षणभंगुराची
वाचतो आहे.
फोटो पाहूनच आनंद झाला.
या वाटेचा चढ उतार पाच सहा वेळा करायचा तर दिवसाला चार वाट्या गोड शिरा ढोसावा लागेल.
(ध्यान, मनावर विचारांवर संयम वगैरे आमच्या डोक्याच्या आणि हाताबाहेरच्या गोष्टी त्यामुळे सोडून दिल्या. )
बाकी वाचायला मजा येतेय.
प्रसाद गोडबोले,
लेखमाला वाचतो आहे. लिखाण व फोटो छान वाटताहेत. भावना पोहोचताहेत.
स्थानगुप्ततेबद्धलची तुमची एकंदर भूमिका आवडली. पुढे कधी तिथे जायला वेळ मिळाला तर माहितीसाठी व्यनि करीन.
वाचतो आहे.
फोटो पाहूनच आनंद झाला.
या वाटेचा चढ उतार पाच सहा वेळा करायचा तर दिवसाला चार वाट्या गोड शिरा ढोसावा लागेल.
(ध्यान, मनावर विचारांवर संयम वगैरे आमच्या डोक्याच्या आणि हाताबाहेरच्या गोष्टी त्यामुळे सोडून दिल्या. )
बाकी वाचायला मजा येतेय.
प्रसाद गोडबोले,
लेखमाला वाचतो आहे. लिखाण व फोटो छान वाटताहेत. भावना पोहोचताहेत.
स्थानगुप्ततेबद्धलची तुमची एकंदर भूमिका आवडली. पुढे कधी तिथे जायला वेळ मिळाला तर माहितीसाठी व्यनि करीन.
२१ मे २०२४: ध्यानाचा दुसरा दिवस.
पहाटे ५:३०ला कोणताही अलार्म न लावता आपोआप जाग आली. खरेतर थंडगार हवेच्या झुळुकेने , समोरून येणाऱ्या उगवत्या सूर्याच्या किरणांनी , पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगेच किचन मध्ये येऊन गरम पाणी पिले. इथे चहा नाही , साखरही नाही, तस्मात मला प्रातःआवेगाची चिंता लागुन होती. पोट रिकामे असणे ही ध्यानासाठीची मुलभुत आवश्यकता आहे ! अर्थात योग्य वेळेस जेवण , योग्य वेळेस झोप अन योग्य वेळेस जाग असे केल्यास सर्वच शरीर नियमीतपणे यंत्रवत चालु लागते ह्याचा पुढील काही दिवसात अनुभव आला.
नित्यनेम आटोपले , त्यानंतर लगेच ध्यानाला पळालो.
हा भाग वाचला. उत्तमच आहे. नंतर पुन्हा वाचून काही प्रश्न असले तर ते लिहीन.
सध्या पहिला प्रश्न म्हणजे फळांबरोबर वाटीत काय आहे ? सांजा किंवा गुळासारखे वाटते आहे.
हा आश्रम आवडला.
अशा ठिकाणी कोणत्याही मंत्राची गरज नाही. जेवणाचे आणि नाश्त्याचे म्हणाल तर काहीच अडचण नाही. हेच खातो. पायऱ्यांची ही अडचण नाही सवय आहे. आणि शुद्ध हवा. कोणताही गुरू नको. गरजच नाही. मुक्त मोकाट राहायचे. भटकायचे.
खरेतर वैदिक आश्रम असल्याने कोवळ्या बोकडाच्या बोन मॅरोचा सुर्वा २४ तास मिळायला हवा.
शिवाय ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रसंगी एखाद्या घोड्याचेही बार्बेक्यू मिळायला हवे. त्यातही पुरोहितांना पुढच्या-उजव्या मांडीचे मांस तर हक्काने मिळायला हवे.
@व्यवस्थापन ,
हा प्रतिसाद पहा. ह्यातील एका तरी वाक्याचा मुळ हिमालयातील भटकंती बाबत असलेल्या लेखनाशी काडीमात्र तरी संबंध आहे का ? केवळ विषयांतर करणे , धागा भरकटवणे हाच उद्देश आहे. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. तुम्ही ह्याचावर कारवाई करत नाही.
पुढील प्रतिसादात माझ्यावर वैयक्तिक टीका करतात, तेही साळासुदपणे काळजी करत असल्याचा आव आणुन . तुम्ही त्यावर देखील कारवाई करत नाही.
असे असेल तर इथे कोणी प्रांजळपणे काहीही लिहिणे हेच मुर्खपणाचे ठरते. मी माझ्या लेखांमध्ये राजकारण , भाजप - काँग्रेस वगैरे काहीही तिळमात्र उद्देश नसताना , ते इथे येऊन विषयांतर करतात , मला काळजी घ्या वगैरे उपरोधिक टोमणे मारतात. ते व्यवस्थापन जाणीवपुर्वक दुर्लक्षित करते. वाह !
अगदी अगदी .
मी आजही जमेल तितके तुकोबांचे प्रमाणे आचरण करायला शिकत आहे , किमान तसा प्रयत्न करत आहे.
मला माहीत होते की काही लोकं माझ्या लेखनावर येऊन मुद्दामुन विषयांतर करणार , माझी त्याला ना नव्हती, आजही नाही. मी माझ्या पुरती गट.क्र.१ आणि गट क्र.२ अशी जी विभागणी केली आहे ती मला अत्यंत शांततादायक ठरलेली आहे :)
व्यवस्थापकांनी आधी केवळ माझ्या प्रत्युत्तराचे संपादन केले , हे असे एकांगी संपादन पाहुन मात्र मी वैतागलो . मी लगेच त्यांच्या निदर्शनास आणुन दिले की त्यांनी विनाकारण आणि सरळ सरळ माझ्यावर वैयक्तिक टिप्पण्णी केलेले आहे म्हणुन मी प्रतुत्तर दिले. तेव्हा मग व्यवस्थापनाने त्यांच्याही प्रतिसाद संपादित केला.
असो. स्वभावाला औषध नाही !
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||
सामिष आहार
सामिष आहाराबद्दल मी किमान २-३ दा विचारणा केली त्यांचासोबत. त्यांचा म्हणजे तेथील आयुर्वेदाचार्य आणि खुद्द स्वामीजी सोबत. अन त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे -
कोणत्याही प्रकारचे फार्म प्रोडुस्ड , व्यावसायिक तत्वावर बनवलेले मांस खाण्यायोग्य नाही. चिकन मटन तयार करताना त्या प्राण्याला किती अन काय कसली इंजेक्शन्स दिली असतील ह्याची आपल्याला कल्पनाच नसते. कोंबड्यांना जास्त अंडी देण्याकरिता इंजेक्शन देतात. शेळ्या मेंढ्यांना वजन वाढीसाठी खुराक. त्यामुळे आपण अंडी , चिकन मटन खाताना आपल्या पोटात अक्षरशः विष ढकलत आहोत. इतकेच काय तर दुध बनवण्याकरिता गायींना इस्ट्रोजेन हे हार्मोन दिले जाते हे आता सर्वज्ञात आहे, त्याव्यतिरिक्त अजुन काय इंजेक्श्नन देत असतील ह्याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे ते दुधही धोकादायकच आहे. त्या दुधामुळे लहान मुलं मुली लवकर वयात येणे हे परिणाम आधीच निदर्शनास आलेले आहेत.
ह्या उपर राहिले मासे आणि प्रॉन्स वगैरे. नदीतील अन समुद्री मास्यांच्या बाबतीत मर्क्युरी आणि अर्सेनिक पॉईझनिंगचे प्रमाण अफाट आहे. शिवाय मायक्रोप्लॅस्टिक्स ही आहेत . तसेच कृत्रिम तलावात वाढवलेल्या माशांच्या बाबतीत तोच प्रकार आहे. तस्मात सर्व अवघड झालेले आहे.
मांसाहार करायचा असल्यास स्वतः शिकार करुन जंगली प्राणीचे मांस खाणे हे उत्तम . त्यातही काळवीट सर्वोत्तम. मात्र वन संरक्षण नियमांच्यामुळे आता हे शक्य नाही.
त्यामुळे मांसाहार टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे, पण त्यातल्या त्यात कमी दोषयुक्त म्हणुन मासे , तेही फक्त फ्रेश मासे चालतील, अन्य मांसाहार हा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने टाळलाच पाहिजे.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं |
शरीर हेच खरे धर्माचे साधन आहे. तेच जर निरोगी नसेल तर ध्यान धारणा जमणे अशक्य आहे, समाधीची तर शक्यताच मावळुन जाते.
आता इतके सविस्तर आणि तर्कपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे माझ्यासारखा चवीने खाणारा , सामिष आहाराचा कट्टर समर्थक देखील निरुत्तर झाला :|
अवांतर : कृष्णमृग अर्थात काळवीट खाण्यास सर्वोत्तम असे स्वामीजींनी म्हणाल्यावर राजस्थानातुन आलेल्या ३ साधकांचे चेहरे असे पडले की ते पाहुन मौज वाटली =))))
पुढे स्वामीजींनी विद्या आणि प्रज्ञा ह्यातील फरक सकाळी सांगितला होता. विद्या म्हणजे तुम्ही जे काहे पुस्तकातुन किंवा अनत्र ठिकाणुन शिकता ते. प्रज्ञा म्हणजे जे तुम्हाला अंतर्स्फुर्तीने उमगते ते !
पूर्णपणे सहमत
ध्यानाचा दुसर्या प्रयत्नातच मन इतके खोल उतरत असेल तर अजून पुढे चित्तत् खोल काय आहे हे दिसेल , ह्या उत्सुकतेने मी शहारुन गेलो. (त्याविषयी काहीही लिहिणे मी जाणीवपुर्वक टाळत आहे. )
@प्रगो
पण दोन लेख वाचता ,ही नवी जीवनशैली मिळाली आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करताच.
धन्यवाद सर !
आपल्यासारखे हितचिंतक आहेत हे फार सुखद फीलींग आहे !
बाकी निवडणुकांच्या निकानंतर भेटुयातच !
संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन
अवांतर :
गोरा जीझस ख्राईस्ट वाचून अंमळ हसू आलं. मिडल ईस्टातला प्यालेस्टीनातला इसम आंग्लशख्स गौरवर्णी असणं निव्वळ अशक्य. निदान २००० वर्षांपूर्वी तरी अशक्य म्हणायला पाहिजे. येशू माझ्या मते काळा व बुटका असावा. अर्थात, तो काळा की गोरा हा जीवनमरणाचा प्रश्न नव्हे.
-नाठाळ नठ्या
हा भाग वाचला. उत्तमच आहे. नंतर पुन्हा वाचून काही प्रश्न असले तर ते लिहीन.
सध्या पहिला प्रश्न म्हणजे फळांबरोबर वाटीत काय आहे ? सांजा किंवा गुळासारखे वाटते आहे.
हा आश्रम आवडला.
अशा ठिकाणी कोणत्याही मंत्राची गरज नाही. जेवणाचे आणि नाश्त्याचे म्हणाल तर काहीच अडचण नाही. हेच खातो. पायऱ्यांची ही अडचण नाही सवय आहे. आणि शुद्ध हवा. कोणताही गुरू नको. गरजच नाही. मुक्त मोकाट राहायचे. भटकायचे.
खरेतर वैदिक आश्रम असल्याने कोवळ्या बोकडाच्या बोन मॅरोचा सुर्वा २४ तास मिळायला हवा.
शिवाय ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रसंगी एखाद्या घोड्याचेही बार्बेक्यू मिळायला हवे. त्यातही पुरोहितांना पुढच्या-उजव्या मांडीचे मांस तर हक्काने मिळायला हवे.
@व्यवस्थापन ,
हा प्रतिसाद पहा. ह्यातील एका तरी वाक्याचा मुळ हिमालयातील भटकंती बाबत असलेल्या लेखनाशी काडीमात्र तरी संबंध आहे का ? केवळ विषयांतर करणे , धागा भरकटवणे हाच उद्देश आहे. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. तुम्ही ह्याचावर कारवाई करत नाही.
पुढील प्रतिसादात माझ्यावर वैयक्तिक टीका करतात, तेही साळासुदपणे काळजी करत असल्याचा आव आणुन . तुम्ही त्यावर देखील कारवाई करत नाही.
असे असेल तर इथे कोणी प्रांजळपणे काहीही लिहिणे हेच मुर्खपणाचे ठरते. मी माझ्या लेखांमध्ये राजकारण , भाजप - काँग्रेस वगैरे काहीही तिळमात्र उद्देश नसताना , ते इथे येऊन विषयांतर करतात , मला काळजी घ्या वगैरे उपरोधिक टोमणे मारतात. ते व्यवस्थापन जाणीवपुर्वक दुर्लक्षित करते. वाह !
अगदी अगदी .
मी आजही जमेल तितके तुकोबांचे प्रमाणे आचरण करायला शिकत आहे , किमान तसा प्रयत्न करत आहे.
मला माहीत होते की काही लोकं माझ्या लेखनावर येऊन मुद्दामुन विषयांतर करणार , माझी त्याला ना नव्हती, आजही नाही. मी माझ्या पुरती गट.क्र.१ आणि गट क्र.२ अशी जी विभागणी केली आहे ती मला अत्यंत शांततादायक ठरलेली आहे :)
व्यवस्थापकांनी आधी केवळ माझ्या प्रत्युत्तराचे संपादन केले , हे असे एकांगी संपादन पाहुन मात्र मी वैतागलो . मी लगेच त्यांच्या निदर्शनास आणुन दिले की त्यांनी विनाकारण आणि सरळ सरळ माझ्यावर वैयक्तिक टिप्पण्णी केलेले आहे म्हणुन मी प्रतुत्तर दिले. तेव्हा मग व्यवस्थापनाने त्यांच्याही प्रतिसाद संपादित केला.
असो. स्वभावाला औषध नाही !
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||
सामिष आहार
सामिष आहाराबद्दल मी किमान २-३ दा विचारणा केली त्यांचासोबत. त्यांचा म्हणजे तेथील आयुर्वेदाचार्य आणि खुद्द स्वामीजी सोबत. अन त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे -
कोणत्याही प्रकारचे फार्म प्रोडुस्ड , व्यावसायिक तत्वावर बनवलेले मांस खाण्यायोग्य नाही. चिकन मटन तयार करताना त्या प्राण्याला किती अन काय कसली इंजेक्शन्स दिली असतील ह्याची आपल्याला कल्पनाच नसते. कोंबड्यांना जास्त अंडी देण्याकरिता इंजेक्शन देतात. शेळ्या मेंढ्यांना वजन वाढीसाठी खुराक. त्यामुळे आपण अंडी , चिकन मटन खाताना आपल्या पोटात अक्षरशः विष ढकलत आहोत. इतकेच काय तर दुध बनवण्याकरिता गायींना इस्ट्रोजेन हे हार्मोन दिले जाते हे आता सर्वज्ञात आहे, त्याव्यतिरिक्त अजुन काय इंजेक्श्नन देत असतील ह्याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे ते दुधही धोकादायकच आहे. त्या दुधामुळे लहान मुलं मुली लवकर वयात येणे हे परिणाम आधीच निदर्शनास आलेले आहेत.
ह्या उपर राहिले मासे आणि प्रॉन्स वगैरे. नदीतील अन समुद्री मास्यांच्या बाबतीत मर्क्युरी आणि अर्सेनिक पॉईझनिंगचे प्रमाण अफाट आहे. शिवाय मायक्रोप्लॅस्टिक्स ही आहेत . तसेच कृत्रिम तलावात वाढवलेल्या माशांच्या बाबतीत तोच प्रकार आहे. तस्मात सर्व अवघड झालेले आहे.
मांसाहार करायचा असल्यास स्वतः शिकार करुन जंगली प्राणीचे मांस खाणे हे उत्तम . त्यातही काळवीट सर्वोत्तम. मात्र वन संरक्षण नियमांच्यामुळे आता हे शक्य नाही.
त्यामुळे मांसाहार टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे, पण त्यातल्या त्यात कमी दोषयुक्त म्हणुन मासे , तेही फक्त फ्रेश मासे चालतील, अन्य मांसाहार हा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने टाळलाच पाहिजे.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं |
शरीर हेच खरे धर्माचे साधन आहे. तेच जर निरोगी नसेल तर ध्यान धारणा जमणे अशक्य आहे, समाधीची तर शक्यताच मावळुन जाते.
आता इतके सविस्तर आणि तर्कपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे माझ्यासारखा चवीने खाणारा , सामिष आहाराचा कट्टर समर्थक देखील निरुत्तर झाला :|
अवांतर : कृष्णमृग अर्थात काळवीट खाण्यास सर्वोत्तम असे स्वामीजींनी म्हणाल्यावर राजस्थानातुन आलेल्या ३ साधकांचे चेहरे असे पडले की ते पाहुन मौज वाटली =))))
पुढे स्वामीजींनी विद्या आणि प्रज्ञा ह्यातील फरक सकाळी सांगितला होता. विद्या म्हणजे तुम्ही जे काहे पुस्तकातुन किंवा अनत्र ठिकाणुन शिकता ते. प्रज्ञा म्हणजे जे तुम्हाला अंतर्स्फुर्तीने उमगते ते !
पूर्णपणे सहमत
ध्यानाचा दुसर्या प्रयत्नातच मन इतके खोल उतरत असेल तर अजून पुढे चित्तत् खोल काय आहे हे दिसेल , ह्या उत्सुकतेने मी शहारुन गेलो. (त्याविषयी काहीही लिहिणे मी जाणीवपुर्वक टाळत आहे. )
@प्रगो
पण दोन लेख वाचता ,ही नवी जीवनशैली मिळाली आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करताच.
धन्यवाद सर !
आपल्यासारखे हितचिंतक आहेत हे फार सुखद फीलींग आहे !
बाकी निवडणुकांच्या निकानंतर भेटुयातच !
संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन
अवांतर :
गोरा जीझस ख्राईस्ट वाचून अंमळ हसू आलं. मिडल ईस्टातला प्यालेस्टीनातला इसम आंग्लशख्स गौरवर्णी असणं निव्वळ अशक्य. निदान २००० वर्षांपूर्वी तरी अशक्य म्हणायला पाहिजे. येशू माझ्या मते काळा व बुटका असावा. अर्थात, तो काळा की गोरा हा जीवनमरणाचा प्रश्न नव्हे.
-नाठाळ नठ्या
२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस
काल इतका दमलो होतो त्यामुळे गाढ झोप लागली. पण इथे अतिषय कडक नियम असल्याने सकाळी सात वाजता ध्यानाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यात मला यायला काल उशीर झाल्याने स्वामीजींनी ध्यानविषयक रीतसर मार्गदर्शन केलेले नव्हते. त्यांनी मला आधी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले होते. ह्या सगळ्या विचारात खडबडुन पहाटे पहाटे जाग आली. हवेत नितांत सुंदर गारवा होता. अजुन सुर्योदय झाला नव्हता पण पुर्वेला ताम्बंड फुटलं होतं .
सुरुवात जबरदस्त झालेली आहे. अगदी पहिल्या प्रतिमेत दिसणार्या रंगांच्या छटा अद्भुत आहेत, अगदी पेंटिंग बनवण्यासारख्या. अंधारातली प्रतिमा पण सुंदर. त्यात खालच्या बाजूला दिसणारा त्रिकोण कसला आहे हे आधी समजले नव्हते, पण वळणावरची खालच्या दरीच्या बाजूची दगडी भिंत आहेसे दिसते.
तुम्हाला आजोबांचा चांगला सहवास लाभलेला दिसतो. खूप नशीबवान आहात. (या बाबतीत आमच नशीब फुटके. दोन्हीकडले आजोबा आणि आज्या आमचे आई-वडील लहान असतानाच निवर्तले).
लेखाचे लहान लहान भाग पण छान वाटतात.
तुमचं हिमालय प्रेम जाणवत आहे.
जागेची नावं सांगितली की त्यांची वाट लागते हे बरोबर.
((हिमालयाबद्ल ( म्हणजे उत्तराखंड आणि हिमाचला प्रदेश) वाचून आणि त्याचे अंतर, प्रवास माहिती यातून ठरवून टाकले की हिमालय पर्यटन करायचे नाही. अगदी एकदा कधीतरी गेलोच तरी आवडला म्हणून वारंवार जाणे शक्य नाही. ))
लेख वाचणार. पर्यटनावर अध्यात्मिक विचारही मांडता.
हिमालय म्हणजे कसा अगदी आपल्या आजोबांचा सारखा वाटतो. आजोबा म्हणजे आईचे बाबा. वडीलांचे बाबा म्हणजे सह्याद्री . राकट कणखर कठोर. लहानपणापासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडलो, पण तिथलं प्रेम हे खरं म्हणजे भीतीयुक्त आदर आहे. पण हिमालयात एक वेगळं आपलंपण आहे. इथेही आदर आहेच पण इथं भिती नाही, किंवा कदाचित आधीच थंडगार वार्याच्या झुळुकांपासुन वाचण्यासाठी स्वेटर घातलेला असल्याने उबदार वाटत असतं , त्यामुळे लहानपणी आजोबांनी अलगद उचलुन हातात घ्यावं अन आपण शांत झोपी जावं अशा आठवणी जाग्या होतात.
आजही जास्त फिरंणं सह्याद्रीतच होतं, हिमालय क्वचित , उन्हाळ्याच्या सुट्टीत. तरी बराच फिरलो. लेह लडाख, हिमाचल , उत्तराखंड . सर्वात सुंदर वाटला तो हिमाचल मधुन दिसणारा हिमालय. एकदम आजोबांचा सुंदर टुमदार वाडा होता तसा काहीसा
च्यामारी ... फोटो खरंच गायबले की !
मी प्रतिसाद दिला तेव्हा होते की !
आता "URL signature expired" असं दिसतंय !
प्रगो भाऊ, नक्की काय अडचण येतेय ?
बघा, जमतंय का काही !
सुरुवात जबरदस्त झालेली आहे. अगदी पहिल्या प्रतिमेत दिसणार्या रंगांच्या छटा अद्भुत आहेत, अगदी पेंटिंग बनवण्यासारख्या. अंधारातली प्रतिमा पण सुंदर. त्यात खालच्या बाजूला दिसणारा त्रिकोण कसला आहे हे आधी समजले नव्हते, पण वळणावरची खालच्या दरीच्या बाजूची दगडी भिंत आहेसे दिसते.
तुम्हाला आजोबांचा चांगला सहवास लाभलेला दिसतो. खूप नशीबवान आहात. (या बाबतीत आमच नशीब फुटके. दोन्हीकडले आजोबा आणि आज्या आमचे आई-वडील लहान असतानाच निवर्तले).
लेखाचे लहान लहान भाग पण छान वाटतात.
तुमचं हिमालय प्रेम जाणवत आहे.
जागेची नावं सांगितली की त्यांची वाट लागते हे बरोबर.
((हिमालयाबद्ल ( म्हणजे उत्तराखंड आणि हिमाचला प्रदेश) वाचून आणि त्याचे अंतर, प्रवास माहिती यातून ठरवून टाकले की हिमालय पर्यटन करायचे नाही. अगदी एकदा कधीतरी गेलोच तरी आवडला म्हणून वारंवार जाणे शक्य नाही. ))
लेख वाचणार. पर्यटनावर अध्यात्मिक विचारही मांडता.
हिमालय म्हणजे कसा अगदी आपल्या आजोबांचा सारखा वाटतो. आजोबा म्हणजे आईचे बाबा. वडीलांचे बाबा म्हणजे सह्याद्री . राकट कणखर कठोर. लहानपणापासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडलो, पण तिथलं प्रेम हे खरं म्हणजे भीतीयुक्त आदर आहे. पण हिमालयात एक वेगळं आपलंपण आहे. इथेही आदर आहेच पण इथं भिती नाही, किंवा कदाचित आधीच थंडगार वार्याच्या झुळुकांपासुन वाचण्यासाठी स्वेटर घातलेला असल्याने उबदार वाटत असतं , त्यामुळे लहानपणी आजोबांनी अलगद उचलुन हातात घ्यावं अन आपण शांत झोपी जावं अशा आठवणी जाग्या होतात.
आजही जास्त फिरंणं सह्याद्रीतच होतं, हिमालय क्वचित , उन्हाळ्याच्या सुट्टीत. तरी बराच फिरलो. लेह लडाख, हिमाचल , उत्तराखंड . सर्वात सुंदर वाटला तो हिमाचल मधुन दिसणारा हिमालय. एकदम आजोबांचा सुंदर टुमदार वाडा होता तसा काहीसा
च्यामारी ... फोटो खरंच गायबले की !
मी प्रतिसाद दिला तेव्हा होते की !
आता "URL signature expired" असं दिसतंय !
प्रगो भाऊ, नक्की काय अडचण येतेय ?
बघा, जमतंय का काही !
प्रस्तावना :
१. सदर लेखन हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत असुन इथे कोणताही अभिनिवेषयुक्त प्रचार प्रसार करण्याचा उद्देश नाही.
लिहुन ठेवलेल्या गोष्टी जास्त चांगल्या स्मरणात राहतात हा आजवरचा अनुभव आहे. शिवाय "if you can't explain it simply, you don't understand it well enough." हे लहानपणी शिकल्याने किमान आपलं आपल्याला कळेल इतकं तरी सोप्प्या शब्दात वर्णन करुन सांगता येणे गरजेचे वाटते . म्हणुन हा लेखनप्रपंच .
२. सदर लेखनात स्थानाचा उल्लेख जाणीवपुर्वक टाळण्यात आला आहे. एखादे सुंदर स्थान प्रसिध्द झाले की लोकं त्याची कशी वाट लावतात हे आम्ही आमच्या "कास पठाराच्या" उदाहरणाने चांगलेच शिकलो आहोत.
सीवुडचे सर्व तलाव पाहीले. पाम बीडच्या सिग्नल वरून चाणक्यकडे आत गेल्यावर लगेच उजवीकडे खाडीकडे जाण्याचा पूल होता तो मात्र त्यांनी बंद करून टाकला. पाम बीचवरून एक अंडरपास ( वाहनांसाठी नाही) आहे तिथे एक तलाव आहे. पण त्यांच्या बाजूने एक खाडीवर जाण्याचा मार्ग तोही बंद केला. तलाव हे शेवटी तलावच असतात. त्यात भरती ओहोटीचे पाणी वर खाली होत नाही.
फोटो आणी वर्णन या बद्दल लिहीत नाही कारण तुमचा हातखंडा आहे.
जैववैविध्य अभ्यास करण्या साठी चांगली साईट आहे. जर सात्यत्याने बघत राहीले तर अनेक नवीन आणी निसर्गातील चमत्कार दिसून येतील.
सर्व प्रकारचे पक्षी,त्यांचे अधिवास, प्रजनन, पॅरेन्टिंग या सर्व गोष्टी बघणे आनंद दायी असते.
सुरूवातीला पक्षी ओळखण्यात साठी फिल्ड गाईड आणी मर्लिन ॲण्ड्राॅईड मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास आवाजावरून पक्षी ओळखण्यात मदत होईल.
थोड्याच दिवसात शंभर सव्वाशे पक्षी सहज ओळखू शकाल.
हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो.
प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.
एक दोन वेळा पाम बीच रोडवरुन जाताना हा तलाव पहिला आहे पण कधी थांबुन निरिक्षण केले नाही. फोटोंमधले फ्लेमिंगो पक्षी बघीतल्यावर ह्या सिझनमध्ये पुन्हा कधी ह्या परिसरात जाणे झाले तर आवर्जुन थांबुन पहाणार!
सीवुडचे सर्व तलाव पाहीले. पाम बीडच्या सिग्नल वरून चाणक्यकडे आत गेल्यावर लगेच उजवीकडे खाडीकडे जाण्याचा पूल होता तो मात्र त्यांनी बंद करून टाकला. पाम बीचवरून एक अंडरपास ( वाहनांसाठी नाही) आहे तिथे एक तलाव आहे. पण त्यांच्या बाजूने एक खाडीवर जाण्याचा मार्ग तोही बंद केला. तलाव हे शेवटी तलावच असतात. त्यात भरती ओहोटीचे पाणी वर खाली होत नाही.
फोटो आणी वर्णन या बद्दल लिहीत नाही कारण तुमचा हातखंडा आहे.
जैववैविध्य अभ्यास करण्या साठी चांगली साईट आहे. जर सात्यत्याने बघत राहीले तर अनेक नवीन आणी निसर्गातील चमत्कार दिसून येतील.
सर्व प्रकारचे पक्षी,त्यांचे अधिवास, प्रजनन, पॅरेन्टिंग या सर्व गोष्टी बघणे आनंद दायी असते.
सुरूवातीला पक्षी ओळखण्यात साठी फिल्ड गाईड आणी मर्लिन ॲण्ड्राॅईड मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास आवाजावरून पक्षी ओळखण्यात मदत होईल.
थोड्याच दिवसात शंभर सव्वाशे पक्षी सहज ओळखू शकाल.
हिचे नाव माहित नाही. शाळेत असतांना वहीची फाटलेली पाने चिकटवण्यासाठी शेंगांचा रस डिंकासारखा वापरायचो.
प्रथमदर्शनी सुभाबुळ वाटते. या शेंगा कुटून आम्हीं क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू बनवायचो.
एक दोन वेळा पाम बीच रोडवरुन जाताना हा तलाव पहिला आहे पण कधी थांबुन निरिक्षण केले नाही. फोटोंमधले फ्लेमिंगो पक्षी बघीतल्यावर ह्या सिझनमध्ये पुन्हा कधी ह्या परिसरात जाणे झाले तर आवर्जुन थांबुन पहाणार!
कुमार१,
माहिती उत्तम आहे. कायदेशीर बाबीतली वैद्यकीय प्रक्रिया उलगडून सांगितल्याबद्दल आभार.
-नाठाळ नठ्या
अवांतर : मी पहिल्यांद वाचलं तेव्हा गद्यपान असं वाचलं. म्हंटलं ३०० शब्दांचा गद्य निबंध लिहायला सांगितला त्यात कसलं आलंय वैद्यकीय निदान !
मद्यपानापुरता सीमित जरी असला तरी मी थोडे सीमोल्लंघन करणार आहे कारण वाहनचालन ऊर्फ ड्रायव्हिंग याच्याशी संबंधित आहे.
१. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कायद्यात हल्लीच कांहीं महिन्यापूर्वी सुधारणा घडवून कडक शिक्षेची तरतूद सरकारने केली होती. परंतु ही कायदा-सुधारणा जरी लोकहिताची असली तरी मालवाहतूक चालक संपामुळे सुधारित कायद्याची अंमलबजावणी मागे घेतली गेली.
२. मी व्यक्तिशः या सुधारणेच्या बाजूनेच आहे.
३. या कायद्याचे शब्दांकन मला ठाऊक नाही. इथिल अल्कोहोलबरोबर त्यात इतर अंमली पदार्थांचा समावेश आहे की नाही हे ठाऊक नाही. माझा अनुभव असा की अॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात. विचार करा आडगल्लीतून वाहन चालवतांना एखादे मूल अचानक समोर आले आणि ब्रेक एकदोन सेकंद उशिरा दाबला गेला तर काय होल.
३. एके काळी खोकल्यावरील औषधात इफिड्रीन, डायफीन हायड्रमाईन, कोडीन इत्यादी औषधांचा समावेश असे. यातील काही औषधे आता नार्कोटीक अर्थात मादक द्रव्ये यात गणली जातात आणि त्यांच्या वापरावर कठोर बंधने आहेत. एकदा माझ्या एका अतरंगी बंधूने मला खोकला झाला असतां कपभर पाण्यात भरपूर एफीड्रेक्स घालून मला दिले होते तेव्हा छान नशेचा अनुभव मी घेतलेला आहे.
४. चरस या द्रव्याची नशा केल्यास मोजमापाचा अंदाज येत नाही. अनेक वर्षांपूर्वी आमचा एक चर्सी मित्र रस्त्यावरून येणार्या मोटारी किती दूर आहेत याचा अंदाज न आल्यामुळे बराच वेळ रस्ता पार करू शकला नव्हता. एकाने जाऊन घेऊन येऊन त्याची सुटका केली होती. अशा व्यक्तीने वाहन चालवले तर काय होईल.
५. काही व्यसनग्रस्तांच्या मज्जासंस्थेवर, निर्णयशक्तीवर आणि रीफ्लेक्सेसवर कायमचे दुष्परिणाम झालेले असतात. कचकन थांबावे वा बाजूने वळून जावे याचा निर्णय या व्यक्ती वेळेवर घेऊ शकत नाहीत. थांबायचे असले तरी विलंबानेच थांबू शकतात.
६. मादक प्दार्थांचे सेवन नंतर चाचणीत पकडले जाऊं तर शकते. पण परवाना देण्यापूर्वी या चाचण्या आवश्यक नाहीत. शिवाय परवाना मिळाल्यानंतर व्यसन लागूं शकते.
मी कोणतीही सूचना करीत नाही, फक्त वस्तुस्थिती मांडतो आहे. वाचकांस आवाहन मात्र जरूर करेन की त्यांनी औषध घेतले असल्यास कोणतेही वाहन चालवूं नये.
अॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात.
अतिशय चांगला मुद्दा.
मी तरी नेहमी माझ्या परिचितांना या औषधासंबंधी हाच सल्ला देतो की, ते शक्यतो ते दुपारी घेऊच नका आणि घ्यावे लागलेच तर स्वतः वाहन चालवू नका. हे खूप महत्त्वाचे आहे.
3-4 वर्षांपूर्वीच या संदर्भातील एक दुर्घटना एका मराठी अभिनेत्याच्या संदर्भात घडली होती. पण आता नक्की नाव व तपशील आठवत नाही.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
वाहन चालकांच्या संदर्भात अल्कोहोल आणि व्यसनी ड्रग्स वगळताही अन्य 2 मुद्दे महत्त्वाचे असल्याने लिहितो.
१.
बऱ्याच जणांना विविध आजारांसाठी निरनिराळी आधुनिक वैद्यकातील औषधे चालू असतात. त्यापैकी काही औषधांमुळे गुंगी आल्यासारखे अथवा डोके बधिरल्यासारखे होऊ शकते. अशा औषधाचा डोस घेतला असता त्यानंतर काही तास तरी स्वतःहून वाहन चालवणे टाळले पाहिजे.
संबंधित औषधांच्या बाबतीत डॉ. तसा सल्ला देतीलच. तरीसुद्धा सामान्यज्ञान म्हणून अशा काही औषधांची गटनावे काही उदाहरणांसहित लिहितो :
Sedatives and Hypnotics (Diazepam, Phenobarbital).
Opioid Analgesics ( Morphine)
Antidepressants (Amitriptyline, Fluoxetine)
Antipsychotics (Olanzapine)
Antihistamines (Diphenhydramine, Cetirizine) : सर्दीसाठी
Muscle Relaxants (Cyclobenzaprine)
Anticonvulsants (Phenytoin) : फिट्ससाठी
Stimulants (Amphetamines ) : ADHD चा उपचार
Antiemetics( Promethazine) : उलटीसाठी
हा मुद्दा खालील औषधे घेणाऱ्या कोणालाही लागू आहे.
काही प्रकारची औषधे चालू असताना मद्यपान टाळले पाहिजे (किंवा काहींच्या बाबतीत अत्यल्प ठेवले पाहिजे) अशा काही औषधांची यादी :
***
टाळले पाहिजे :
Diazepam class, muscle relaxants (cyclobenzaprine and carisoprodol),
Antidepressants, morphine class,
metronidazole : Amoebic पोटविकारांचे औषध
*अत्यल्प ठेवले पाहिजे :
Non-benzodiazepine sleep aids, Antihistamines,
Antidiabetics (sulfonylureas and biguanides),
Antihypertensives (ACE inhibitors)
कुमार१,
माहिती उत्तम आहे. कायदेशीर बाबीतली वैद्यकीय प्रक्रिया उलगडून सांगितल्याबद्दल आभार.
-नाठाळ नठ्या
अवांतर : मी पहिल्यांद वाचलं तेव्हा गद्यपान असं वाचलं. म्हंटलं ३०० शब्दांचा गद्य निबंध लिहायला सांगितला त्यात कसलं आलंय वैद्यकीय निदान !
मद्यपानापुरता सीमित जरी असला तरी मी थोडे सीमोल्लंघन करणार आहे कारण वाहनचालन ऊर्फ ड्रायव्हिंग याच्याशी संबंधित आहे.
१. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कायद्यात हल्लीच कांहीं महिन्यापूर्वी सुधारणा घडवून कडक शिक्षेची तरतूद सरकारने केली होती. परंतु ही कायदा-सुधारणा जरी लोकहिताची असली तरी मालवाहतूक चालक संपामुळे सुधारित कायद्याची अंमलबजावणी मागे घेतली गेली.
२. मी व्यक्तिशः या सुधारणेच्या बाजूनेच आहे.
३. या कायद्याचे शब्दांकन मला ठाऊक नाही. इथिल अल्कोहोलबरोबर त्यात इतर अंमली पदार्थांचा समावेश आहे की नाही हे ठाऊक नाही. माझा अनुभव असा की अॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात. विचार करा आडगल्लीतून वाहन चालवतांना एखादे मूल अचानक समोर आले आणि ब्रेक एकदोन सेकंद उशिरा दाबला गेला तर काय होल.
३. एके काळी खोकल्यावरील औषधात इफिड्रीन, डायफीन हायड्रमाईन, कोडीन इत्यादी औषधांचा समावेश असे. यातील काही औषधे आता नार्कोटीक अर्थात मादक द्रव्ये यात गणली जातात आणि त्यांच्या वापरावर कठोर बंधने आहेत. एकदा माझ्या एका अतरंगी बंधूने मला खोकला झाला असतां कपभर पाण्यात भरपूर एफीड्रेक्स घालून मला दिले होते तेव्हा छान नशेचा अनुभव मी घेतलेला आहे.
४. चरस या द्रव्याची नशा केल्यास मोजमापाचा अंदाज येत नाही. अनेक वर्षांपूर्वी आमचा एक चर्सी मित्र रस्त्यावरून येणार्या मोटारी किती दूर आहेत याचा अंदाज न आल्यामुळे बराच वेळ रस्ता पार करू शकला नव्हता. एकाने जाऊन घेऊन येऊन त्याची सुटका केली होती. अशा व्यक्तीने वाहन चालवले तर काय होईल.
५. काही व्यसनग्रस्तांच्या मज्जासंस्थेवर, निर्णयशक्तीवर आणि रीफ्लेक्सेसवर कायमचे दुष्परिणाम झालेले असतात. कचकन थांबावे वा बाजूने वळून जावे याचा निर्णय या व्यक्ती वेळेवर घेऊ शकत नाहीत. थांबायचे असले तरी विलंबानेच थांबू शकतात.
६. मादक प्दार्थांचे सेवन नंतर चाचणीत पकडले जाऊं तर शकते. पण परवाना देण्यापूर्वी या चाचण्या आवश्यक नाहीत. शिवाय परवाना मिळाल्यानंतर व्यसन लागूं शकते.
मी कोणतीही सूचना करीत नाही, फक्त वस्तुस्थिती मांडतो आहे. वाचकांस आवाहन मात्र जरूर करेन की त्यांनी औषध घेतले असल्यास कोणतेही वाहन चालवूं नये.
अॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात.
अतिशय चांगला मुद्दा.
मी तरी नेहमी माझ्या परिचितांना या औषधासंबंधी हाच सल्ला देतो की, ते शक्यतो ते दुपारी घेऊच नका आणि घ्यावे लागलेच तर स्वतः वाहन चालवू नका. हे खूप महत्त्वाचे आहे.
3-4 वर्षांपूर्वीच या संदर्भातील एक दुर्घटना एका मराठी अभिनेत्याच्या संदर्भात घडली होती. पण आता नक्की नाव व तपशील आठवत नाही.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
वाहन चालकांच्या संदर्भात अल्कोहोल आणि व्यसनी ड्रग्स वगळताही अन्य 2 मुद्दे महत्त्वाचे असल्याने लिहितो.
१.
बऱ्याच जणांना विविध आजारांसाठी निरनिराळी आधुनिक वैद्यकातील औषधे चालू असतात. त्यापैकी काही औषधांमुळे गुंगी आल्यासारखे अथवा डोके बधिरल्यासारखे होऊ शकते. अशा औषधाचा डोस घेतला असता त्यानंतर काही तास तरी स्वतःहून वाहन चालवणे टाळले पाहिजे.
संबंधित औषधांच्या बाबतीत डॉ. तसा सल्ला देतीलच. तरीसुद्धा सामान्यज्ञान म्हणून अशा काही औषधांची गटनावे काही उदाहरणांसहित लिहितो :
Sedatives and Hypnotics (Diazepam, Phenobarbital).
Opioid Analgesics ( Morphine)
Antidepressants (Amitriptyline, Fluoxetine)
Antipsychotics (Olanzapine)
Antihistamines (Diphenhydramine, Cetirizine) : सर्दीसाठी
Muscle Relaxants (Cyclobenzaprine)
Anticonvulsants (Phenytoin) : फिट्ससाठी
Stimulants (Amphetamines ) : ADHD चा उपचार
Antiemetics( Promethazine) : उलटीसाठी
हा मुद्दा खालील औषधे घेणाऱ्या कोणालाही लागू आहे.
काही प्रकारची औषधे चालू असताना मद्यपान टाळले पाहिजे (किंवा काहींच्या बाबतीत अत्यल्प ठेवले पाहिजे) अशा काही औषधांची यादी :
***
टाळले पाहिजे :
Diazepam class, muscle relaxants (cyclobenzaprine and carisoprodol),
Antidepressants, morphine class,
metronidazole : Amoebic पोटविकारांचे औषध
*अत्यल्प ठेवले पाहिजे :
Non-benzodiazepine sleep aids, Antihistamines,
Antidiabetics (sulfonylureas and biguanides),
Antihypertensives (ACE inhibitors)
- एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!
समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.
अप्लाईड क्वांटम फिजिक्स! समजाऊन सांगणारा धागा. ह्या वरून स्फूर्ती घेऊन मी गणितात शिरतो.
तुम्हाला मोबिअसचा पट्टा -Möbius strip- माहित असेलच. ह्या पट्ट्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मार्गाची जो यात्रा करतो प्रदक्षिणा करून परत येतो त्याच्या मध्ये आमूलाग्र बदल होतात म्हणजे जे यात्रा करायच्या आधी उजव्या हाताने -उजवखरे -काम करत असत ते डावखरे होतात. किंवा डाव्या विचार सरणीचे राजकारणी कट्टर उजवे होतात. आपले हृदय डाव्या बाजूला झुकलेले असते म्हणतात. पण ह्यांचे हृदय डावीकडून उजवीकडे झुकते.
ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे नको इथे कोणाची नावे नको घ्यायला.
काही रेअर राजकारणी तर अनंत काळाचे यात्री आहेत. सर्व साधारण लोकांना ही यात्रा करायला काही वर्ष लागतात. पण काही लोक ही यात्रा महिन्यातच पुरी करतात. आणि लगेच पुढल्या यात्रेचे प्रस्थान ठेवतात.
पुंलभौतिकीच्या सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉन ह्या क्षणी कुठे आहे हे आपल्याला समाजाने शक्य होत नाही तद्वत हे अनंत काळाचे यात्रेकरू - ह्यांचा काही भरोसा नाही.
हो. एका डॉक्टरचा स्पिन clockwise तर दुसऱ्याचा anticlockwise.
एक डॉक्टर म्हणतो कि अबकी बार ४०० पार.
तर दुसरा म्हणतो २००-२२० मिळाले तरी खूप
आपला भेजा मात्र स्पिन-फ्राय!
दोन एनटॅन्गल्ड पार्टीकल्स भौतिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी एका पार्टीकलच्या निरीक्षणातून दुसऱ्या पार्टीकलची परिस्थिती समजते आणि एका पार्टीकलमध्ये काही बदल केला तर तक्षणी दुसऱ्या पार्टीकलमध्ये बरोबर विरोधी बदल होतो.
एनटॅन्गल्ड पार्टीकल्सचे हे तात्काळ संवाद प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करणारी माहिती प्रसारित करण्यासारखे वाटते, जे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अशक्य आहे.
आहे मनोहर तरी हे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार विसंगत आहे. पण काय करणार...
हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.
कारण जर आपण इलेक्ट्रॉनची स्थिती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची गती अत्यंत अनिश्चित असेल.
जर आपण इलेक्ट्रॉनची गती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची स्थिती अत्यंत अनिश्चित असेल. म्हणजेच आपण कणाची स्थिती जितक्या अचूकतेने मोजू शकतो, तशी आपण त्याची गती मोजू शकत नाही.
जर सत्ताधारी पक्ष जिंकला तर विरोधी पक्ष हरला हे निश्चित आहे. यात अनिश्चितता कशी?
हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.>>>
आत्ता ह्या क्षणी कोण जिंकणार आणि कोण हारणार आहे हे अनिश्चित आहे (जरी ते आता ठरलेले आहे (मतपेटीत बंद) परंतु माहीत नाही असे आहे).
आपल्याला माहीत नसले तरी मांजर एक तर जिवंत किन्वा मृत असणार आहे. एकाच वेळी मृत आणि जिवंत दोन्ही असणार नाही.
फक्त आपल्याला अजून माहीत नाही, किन्वा कधीच माहीत होणार नाही.
क्वांटम फिजिक्स मधील कुठल्या सन्कल्पनेचे हे सुलभीकरण आहे?
सुलभीकरणासाठी म्हणून 'बघितले नाही' आणि 'बघता येतच नाही' यात फरक केला नाहीये का?
मी बिना गणीत बिना सायन्स वाला. गूगलून qp,Schrodinger cat काय गौडबंगाल आहे ते वाचले.
पण या बाॅक्स मधे एक मांजर जिवंत आणी एक अर्धमेली असणार आहे.
या थिअरीला काय म्हणावे,एक बाळबोध प्रश्न.
अनिश्चितता आहे पण ते मांजर वगैरे उदाहरण लागू नाही.
मुळात विज्ञानाच्या काही घटना कोणतीही उदाहरणे सांगून समजावता येणार नाहीत. उलट ते आणखी अवघड होते. कित्येक शतके द्ष्य गोष्टींची कारणे शोधण्यासाठी विज्ञान पुढे आले. आता विज्ञान जे वर्तवत आहे त्याची प्रचिती शोधायची आहे. पण ते मनुष्याच्या आयुष्यमानाच्या परीघाबाहेरचे आहे.
मनोरंजक तुलना.
बाकी श्रोडिंजरचा काल्पनिक प्रयोग हा ज्या उद्देशाने त्याने सुचवला त्याच्या पेक्षा विपरीत अर्थाने तो वापरला जातो. म्हणजे एकाच वेळी मांजर मृत आणि जिवंत आहे अशी अवस्था त्या पेटीत असते, असू शकते.. आणि निरीक्षकाने निरीक्षण करण्यावर एक फायनल स्टेटस निश्चित होते असा भास निर्माण केला जातो. तसे अजिबात नसते. उलट तसे असणे कसे योग्य नाही हे दाखवण्यासाठी हा प्रयोग (पूर्ण काल्पनिक) त्याने योजिला.
कोण निवडून येणार याचा त्या मांजर कल्पनेची काहीही साम्य नाही.
लोकशाहीत ५१ विरुद्ध ४९ निकाल आला तर ५१ वाला सत्तेत येतो किंवा जिंकतो. टक्केवारीने पाहिल्यास ४९ वाला संपूर्ण चुकीचा नसतो. त्याच्या बाजूनेही एवढे लोक असतातच. तराजूचे पारडे थोड्याशा फरकाने वरखाली होते तसे.
___________________
बाकी डोंबोंलीत किती गुरुदेव आहेत ? चिंचवडपेक्षा , पुण्यापेक्षा अधिक?
काही फारसा फरक नाही.
पोपट मेला आहे हे माहीत असूनही कोणी अकबराला सांगत नाही.
श्रोडिंगरची मांजर मेली की जिवंत आहे हेच माहीत नाही.
आता चार तारखेला कळेलच भारतीयांच्या भवितव्याच्या मांजरीचे (किंवा मतपेटीतील बोक्यांचे) काय झाले.
फरक आहे,
तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आणि तो पोपट ह्याच्यात मुख्य फरक आहे.
तुमचा पोपट मेलेलाच असतो, अकबराला कसे सांन्गायचे प्रश्न असतो.
ह्या गोष्टितला पोपट हातात धरुन मागे हात लपवलेले असतात. प्रश्न असतो की पोपट मेलेला का जित्ता.
जित्ता म्हणले की मगच्यामागे पोपट मारायचा असा प्लान असतो.
आता कुणाची कंडीशन कुणासारखी आहे ते तुम्हीच बघा.
जमल्यास एक काव्य जिलबी पाडलीत तरी हरकत नाही. ')
दुकानदार जसे समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाच्या कपडे, पादत्राणे, हावभाव यावरून कोणत्या किंमतीचे कापड घेणार हे ओळखतो तसे निवडणुका समीक्षा करणारे मतदानाच्या रांगेतील लोक पाहून निकाल वर्तवतात.
फार कई कळलं नै ,, पण आम्च्या घरी जळू आहे ती एका प्लास्टीक च्या पारदर्शक बाटलीत ठेवली आहे , ती बर्याचदा सुपर पोझिशन अवस्थे मध्ये जाते पण नीट बघितलं की जीवंत असते !
आमची खाष्ट भांडकुदळ वाचाळ सासू सुद्धा रहायला आली (चांगली २-४ महिने रहायला येते) की दुपारच्या वेळी जेवणानंतर सुपर पोझिशन ला जाते .. आशा पल्लवित होतात पण जवळ जाऊन पाहिलं की माझा चेहरा काळवंडून जातो, मनात निराशेचे मळभ दाटून येते.. सासू स्टिरीओफोनिक डॉल्बी जांभई देते अन चहा ठेवायला किचनचा ताबा घेते. असतात जगात कै दुर्दैवी माझ्या सारखे !
असो लेख भारी "वाटला"
अप्लाईड क्वांटम फिजिक्स! समजाऊन सांगणारा धागा. ह्या वरून स्फूर्ती घेऊन मी गणितात शिरतो.
तुम्हाला मोबिअसचा पट्टा -Möbius strip- माहित असेलच. ह्या पट्ट्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मार्गाची जो यात्रा करतो प्रदक्षिणा करून परत येतो त्याच्या मध्ये आमूलाग्र बदल होतात म्हणजे जे यात्रा करायच्या आधी उजव्या हाताने -उजवखरे -काम करत असत ते डावखरे होतात. किंवा डाव्या विचार सरणीचे राजकारणी कट्टर उजवे होतात. आपले हृदय डाव्या बाजूला झुकलेले असते म्हणतात. पण ह्यांचे हृदय डावीकडून उजवीकडे झुकते.
ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे नको इथे कोणाची नावे नको घ्यायला.
काही रेअर राजकारणी तर अनंत काळाचे यात्री आहेत. सर्व साधारण लोकांना ही यात्रा करायला काही वर्ष लागतात. पण काही लोक ही यात्रा महिन्यातच पुरी करतात. आणि लगेच पुढल्या यात्रेचे प्रस्थान ठेवतात.
पुंलभौतिकीच्या सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉन ह्या क्षणी कुठे आहे हे आपल्याला समाजाने शक्य होत नाही तद्वत हे अनंत काळाचे यात्रेकरू - ह्यांचा काही भरोसा नाही.
हो. एका डॉक्टरचा स्पिन clockwise तर दुसऱ्याचा anticlockwise.
एक डॉक्टर म्हणतो कि अबकी बार ४०० पार.
तर दुसरा म्हणतो २००-२२० मिळाले तरी खूप
आपला भेजा मात्र स्पिन-फ्राय!
दोन एनटॅन्गल्ड पार्टीकल्स भौतिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी एका पार्टीकलच्या निरीक्षणातून दुसऱ्या पार्टीकलची परिस्थिती समजते आणि एका पार्टीकलमध्ये काही बदल केला तर तक्षणी दुसऱ्या पार्टीकलमध्ये बरोबर विरोधी बदल होतो.
एनटॅन्गल्ड पार्टीकल्सचे हे तात्काळ संवाद प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करणारी माहिती प्रसारित करण्यासारखे वाटते, जे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अशक्य आहे.
आहे मनोहर तरी हे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार विसंगत आहे. पण काय करणार...
हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.
कारण जर आपण इलेक्ट्रॉनची स्थिती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची गती अत्यंत अनिश्चित असेल.
जर आपण इलेक्ट्रॉनची गती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची स्थिती अत्यंत अनिश्चित असेल. म्हणजेच आपण कणाची स्थिती जितक्या अचूकतेने मोजू शकतो, तशी आपण त्याची गती मोजू शकत नाही.
जर सत्ताधारी पक्ष जिंकला तर विरोधी पक्ष हरला हे निश्चित आहे. यात अनिश्चितता कशी?
हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.>>>
आत्ता ह्या क्षणी कोण जिंकणार आणि कोण हारणार आहे हे अनिश्चित आहे (जरी ते आता ठरलेले आहे (मतपेटीत बंद) परंतु माहीत नाही असे आहे).
आपल्याला माहीत नसले तरी मांजर एक तर जिवंत किन्वा मृत असणार आहे. एकाच वेळी मृत आणि जिवंत दोन्ही असणार नाही.
फक्त आपल्याला अजून माहीत नाही, किन्वा कधीच माहीत होणार नाही.
क्वांटम फिजिक्स मधील कुठल्या सन्कल्पनेचे हे सुलभीकरण आहे?
सुलभीकरणासाठी म्हणून 'बघितले नाही' आणि 'बघता येतच नाही' यात फरक केला नाहीये का?
मी बिना गणीत बिना सायन्स वाला. गूगलून qp,Schrodinger cat काय गौडबंगाल आहे ते वाचले.
पण या बाॅक्स मधे एक मांजर जिवंत आणी एक अर्धमेली असणार आहे.
या थिअरीला काय म्हणावे,एक बाळबोध प्रश्न.
अनिश्चितता आहे पण ते मांजर वगैरे उदाहरण लागू नाही.
मुळात विज्ञानाच्या काही घटना कोणतीही उदाहरणे सांगून समजावता येणार नाहीत. उलट ते आणखी अवघड होते. कित्येक शतके द्ष्य गोष्टींची कारणे शोधण्यासाठी विज्ञान पुढे आले. आता विज्ञान जे वर्तवत आहे त्याची प्रचिती शोधायची आहे. पण ते मनुष्याच्या आयुष्यमानाच्या परीघाबाहेरचे आहे.
मनोरंजक तुलना.
बाकी श्रोडिंजरचा काल्पनिक प्रयोग हा ज्या उद्देशाने त्याने सुचवला त्याच्या पेक्षा विपरीत अर्थाने तो वापरला जातो. म्हणजे एकाच वेळी मांजर मृत आणि जिवंत आहे अशी अवस्था त्या पेटीत असते, असू शकते.. आणि निरीक्षकाने निरीक्षण करण्यावर एक फायनल स्टेटस निश्चित होते असा भास निर्माण केला जातो. तसे अजिबात नसते. उलट तसे असणे कसे योग्य नाही हे दाखवण्यासाठी हा प्रयोग (पूर्ण काल्पनिक) त्याने योजिला.
कोण निवडून येणार याचा त्या मांजर कल्पनेची काहीही साम्य नाही.
लोकशाहीत ५१ विरुद्ध ४९ निकाल आला तर ५१ वाला सत्तेत येतो किंवा जिंकतो. टक्केवारीने पाहिल्यास ४९ वाला संपूर्ण चुकीचा नसतो. त्याच्या बाजूनेही एवढे लोक असतातच. तराजूचे पारडे थोड्याशा फरकाने वरखाली होते तसे.
___________________
बाकी डोंबोंलीत किती गुरुदेव आहेत ? चिंचवडपेक्षा , पुण्यापेक्षा अधिक?
काही फारसा फरक नाही.
पोपट मेला आहे हे माहीत असूनही कोणी अकबराला सांगत नाही.
श्रोडिंगरची मांजर मेली की जिवंत आहे हेच माहीत नाही.
आता चार तारखेला कळेलच भारतीयांच्या भवितव्याच्या मांजरीचे (किंवा मतपेटीतील बोक्यांचे) काय झाले.
फरक आहे,
तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आणि तो पोपट ह्याच्यात मुख्य फरक आहे.
तुमचा पोपट मेलेलाच असतो, अकबराला कसे सांन्गायचे प्रश्न असतो.
ह्या गोष्टितला पोपट हातात धरुन मागे हात लपवलेले असतात. प्रश्न असतो की पोपट मेलेला का जित्ता.
जित्ता म्हणले की मगच्यामागे पोपट मारायचा असा प्लान असतो.
आता कुणाची कंडीशन कुणासारखी आहे ते तुम्हीच बघा.
जमल्यास एक काव्य जिलबी पाडलीत तरी हरकत नाही. ')
दुकानदार जसे समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाच्या कपडे, पादत्राणे, हावभाव यावरून कोणत्या किंमतीचे कापड घेणार हे ओळखतो तसे निवडणुका समीक्षा करणारे मतदानाच्या रांगेतील लोक पाहून निकाल वर्तवतात.
फार कई कळलं नै ,, पण आम्च्या घरी जळू आहे ती एका प्लास्टीक च्या पारदर्शक बाटलीत ठेवली आहे , ती बर्याचदा सुपर पोझिशन अवस्थे मध्ये जाते पण नीट बघितलं की जीवंत असते !
आमची खाष्ट भांडकुदळ वाचाळ सासू सुद्धा रहायला आली (चांगली २-४ महिने रहायला येते) की दुपारच्या वेळी जेवणानंतर सुपर पोझिशन ला जाते .. आशा पल्लवित होतात पण जवळ जाऊन पाहिलं की माझा चेहरा काळवंडून जातो, मनात निराशेचे मळभ दाटून येते.. सासू स्टिरीओफोनिक डॉल्बी जांभई देते अन चहा ठेवायला किचनचा ताबा घेते. असतात जगात कै दुर्दैवी माझ्या सारखे !
असो लेख भारी "वाटला"
क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात.
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा !
कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली.
भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत.
( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.
कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते.
माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- अश्मछेद
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली )
-- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक)
आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' )
उदाहरणार्थ खालील फोटू बघा:
असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.
कथा आवडली.
मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत.
असे काही आहे का?
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- भेपा
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे!
आमचा प्रयत्न...
--
कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते.
व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- का बे?
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.
काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव.
काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला.
आता कायरा काय करणार,....
तीने कायप्पावर स्टेटस टाकले.
वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले.
हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली.
भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा !
कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली.
भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत.
( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.
कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते.
माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- अश्मछेद
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली )
-- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक)
आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' )
उदाहरणार्थ खालील फोटू बघा:
असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.
कथा आवडली.
मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत.
असे काही आहे का?
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- भेपा
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे!
आमचा प्रयत्न...
--
कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते.
व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- का बे?
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.
काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव.
काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला.
आता कायरा काय करणार,....
तीने कायप्पावर स्टेटस टाकले.
वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले.
हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली.
भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- पाभे
खुलासा
सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील.
भ व्हिटामिन ची बोंब
दुर्दैव
समयोचीत कविता...
तुरूंगात पाठवा त्यांना आणि
In reply to तुरूंगात पाठवा त्यांना आणि by पाषाणभेद
त्यांच्या कोणत्याच पिढीला
In reply to तुरूंगात पाठवा त्यांना आणि by पाषाणभेद
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत
अस्वस्थ करणारी दाहक रचना !