मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ १ पान १ ते ५

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 17/02/2021 - 15:36
अर्धवट राव, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावरील धाग्यातील तृटी काय आहेत? आपल्या काय वाचायला, पहायला मिळाले, काय नाही ते सविस्तर समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यात योग्य ते बदल करून सादर करता येईल. मला आपला मो क्र मिळाला तर संपर्कात राहायला सोईचे होईल. मी 9881901049 वर उपलब्ध आहे.

शशिकांत ओक 17/02/2021 - 15:36
अर्धवट राव, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावरील धाग्यातील तृटी काय आहेत? आपल्या काय वाचायला, पहायला मिळाले, काय नाही ते सविस्तर समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यात योग्य ते बदल करून सादर करता येईल. मला आपला मो क्र मिळाला तर संपर्कात राहायला सोईचे होईल. मी 9881901049 वर उपलब्ध आहे.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते.

"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-

शशिकांत ओक ·

मूकवाचक 01/02/2021 - 19:55
गूढरम्यता किंवा सुरस, अतिशयोक्त आणि चमत्कारिक कथांचे आकर्षण जनमानसात पूर्वापार चालत आलेले आहे. आजही त्यात फारसा फरक नाही. 'डीटीएच' असो किंवा 'ओटीटी', प्लॅटफॉर्म कुठलाही असला तरी गूढरम्यता असलेल्या मालिका आणि चित्रपटांकडे आजही लोकांचा तुफान ओढा आहे. सांप्रतच्या काळात मनोरंजनाची अनेकविध माध्यमे उपलब्ध असल्याने गूढरम्य कथांची गरज नानाविध माध्यमांमधून सहजपणे पुरवली जाते. मनोरंजनाची अन्य माध्यमे उपलब्ध नव्हती त्या काळात ही गरज कथेकरी बुवा किंवा धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून भागवली जात असणे साहजिक आहे. अशा सुरस काल्पनिकांमधून जो मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न केला जात असे, किंवा जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात. असो.

In reply to by मूकवाचक

शशिकांत ओक 27/05/2021 - 12:33
असे सांगणारे काही गाठोडे लेखन असेल असे प्रथम दर्शनी वाटेल. पण या पोथीतील कथन प्रत्यक्ष घटनांचे कथन आहे म्हणून याचा स्तर वेगळा आहे असे वाचून जाणवते. ७०० वर्षांपूर्वीची पोथी व ही गेल्या २० - २५ वर्षांतील पोथी यात एकमेकांना पुरक होतील असे ताडून पाहता येतील असे घटना क्रम, कथने आहेत.

शशिकांत ओक 01/02/2021 - 22:52
जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात.
अनेक अशा गोष्टी समजून येतात. ज्या ७शे वर्षां पुर्वी देखील आजच्या सारख्याच आहेत त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या काळातील संदर्भात कशी तोड काढली होती वगैरे नुसते रंजक नाही तर ज्ञानवर्धक आहे. कदाचित म्हणूनच मला त्या पोथीतील घटना, चर्चा, यांच्यामधून प्रेरणादायी ठरेल असे जे वाटले. ते शोधक नजरेने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. ७शे वर्षांपूर्वीच्या गावांचा, मंदिरांचा, नद्या, पर्वत राजी, सागरतट यांचा शोध आधुनिक तंत्रज्ञान वापरून करता आला तर ते चित्र काय दिसते यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. त्याचा पुढचा भाग वरील लीला वैभव चरित्र आहे. जर आपणासारख्या वाचकांना ते वाचायची उत्सुकता असेल तर सादर करेन.

शशिकांत ओक 02/02/2021 - 16:29
प्रश्न : "निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो". असे गीताचार्यांचे अर्जुनाला निमित्तकरून भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण जीवनाच्या अनंत गरजांच्या गराड्यतात क्षणोक्षणी चिंतनाचे विषय बदलात. त्यात भगवत चिंतनाचे संकल्प हवेत विरून जातात. नुसतेच निरंतर चिंतन करत राहिले तर अन्य कार्य कसे करायचे? (अ.21 पान 179) उत्तर : आपल्या मनाला दोन कामे करायची शक्ती आहे. उदाहरणाने पटकन लक्षात येईल. तुम्हाला लग्नासाठी जायचे आहे. त्यावर विचार करत तुम्ही स्नानाला जाता. परत येऊन पाहता तर एक दागिना जागेवर दिसत नाही. शोधाशोध करूनही सापडत नाही. निराश होऊन चालणार नसते. लग्नाला तर वेळेत जायचे आहे. दागिना नंतर सावकाश शोधू. म्हणून लगेच लग्नाला पोहोचता. पण रस्त्यात, तुमचे मन कशाचा विचार करत होते? लग्नात सर्वांशी बोलता, सगळीकडे गडबडीने फिरताना, वधुवरांचे अभिनंदन करताना, नजरेने इकडे तिकडे पहाताना, कानांनी इतरांचे बोलणे ऐकताना, मनात मात्र दागिन्याचा विचार चाललेला असतो. मनात विचारांचे काहूर उठते. शोधून मिळाला तर खूप आनंद आणि नाही मिळाला तर अपार दु:ख. यावरून हे समजते की आपल्या मनाला दोन प्रकारची शक्ती असते. ज्यामुळे एका विषयावर विचार करीतच समोरची कामे सुद्धा सांभाळता येतात. दागिन्यांविषयी चिंता करीत असताना सुद्धा लग्न समारंभात सर्वांशी सुरळीत व्यवहार चाललेला असतो. मन दोन्ही कार्ये करीत असल्याचे यावरून कळते. किंमती वस्तु न दिसल्यामुळे मन त्याचे सतत चिंतन करत राहते. म्हणजे मनाला अनन्य चिंतन माहिती असल्याचे दिसते. भगवंत रूपी अमूल्य वस्तूचे भौतिक दागिन्याबाबतच्या चिंतनासारखेच चिंतन करू शकलात तर अनन्य चिंतन होऊ शकते. दागिन्यांचे चिंतन केले तर तो दागिना मिळेल किंवा मिळणार नाही. परमेश्वराचे चिंतन करू शकल्यास तुम्ही गमावलेल्या ज्ञानासह बाह्य संपदा आदि तुम्हाला जितके द्यायचे तितके भगवंत सोय करून देतो व दिलेल्याचे सदासर्वकाळ कवचासारखे उभे राहून रक्षण करतो. असे हे वचन आहे. याचा शोध करून सफल व्हा. हीच मानवजन्माची सार्थकता! अशा प्रकारे श्रीपादवल्लभांनी उपस्थितांना बोध केला....​ प्रश्न : आपण सदशिष्याची लक्षणे विषद करावी. (अ.22 पान 183) उत्तर : आता सदशिष्याची नऊ लक्षणे सांगतो. १. अहंकार रहित, सन्मानापासून दूर राहणे. २. निर्मत्सरत्व, मत्सररहीत असणे. ३. दक्षता, आळस नसणे. ४. निर्ममत्व. ममकाररहित. ५. गुरुसेवा परायणत्व. ६. निश्चलत्व, चंचलता नसणे. ७. परमार्थ जिज्ञासा. ८. अनसूयत्व, असूया रहित राहणे. ९. पवित्र सत्य भाषण.

In reply to by शशिकांत ओक

ह्याचा अर्थ एकच.... माझे गूण घ्या ... शक्ती आणि बुद्धीला, वेळेचा पाठिंबा दिला पाहिजे... कंस वध, पुतना मावशीचा वध, जरासंध वध, कालिया मर्दन, इतकेच कशाला, घटोत्कचाला ऐनवेळी रणांगणात पाठवून, कर्णाचे अमोघ अस्त्र, घटोत्कचावर वापरायला लावणे, ह्या श्रीकृष्णा कडून, शिकण्याच्या गोष्टी आहेत... हिंदू धर्म आता, गुणग्राहकता विसरून, व्यक्तिपुजक झाला आहे... आणि शिष्याच्या 9 गोष्टी, सध्या तरी फक्त संरक्षण दलातच बघायला मिळतात ...

शशिकांत ओक 03/02/2021 - 15:52
*कणाद महर्षींचा कण सिद्धांत विषद करतात - पलनी स्वामी अध्याय 3. पान 14. “समस्त सृष्टी परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण आपापल्या कक्षेमधे परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवता ग्रह आपापल्या भिन्न कक्षेत परिभ्रमण करीत असतात. त्याच प्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्र बिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म असा स्थितीत प्राणीमात्रांचे भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील असा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांच्या पेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला (पलनी स्वामी म्हणतात) सर्वांचे अनंत भाग केले असता. एकएक कणाचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्य कणांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थसृष्टी ज्याप्रकारे होते तिच्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचे सुद्धा असते. या दोन्हींचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. ( प्रा. अद्वयानंद गळतगे यांचे विश्लेषण - व्यतिरेक कणांना फिजिक्समधे अँटीमॅटर म्हणतात. ते व सामान्य कण एकत्र आले तर दोन्ही मॅटर म्हणजेच कणपदार्थ नष्ट पावतात) पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता, ती मुर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पुर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीत असतात. गायत्री मंत्र देखील या शक्तीमधे सामावलेला असतो. गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु मंत्रात चौथा पादसुद्धा आहे. तो असा “परोरजसि सावदोम ”

In reply to by शशिकांत ओक

बाबराने, राम मंदिर पाडले, तेंव्हा त्या मुर्तीने प्रतिकार का केला नाही? सोरटी सोमनाथ येथील, शंकराच्या पिंडातून स्वतः भगवान शंकर प्रकट का झाले नाहीत? मथूरेत, भगवान श्रीकृष्ण प्रकट का झाले नाहीत? ......... .ह्या तिन्ही प्रश्र्नांची उत्तर एकच, हिंदू आपली लढाऊ वृत्ती विसरले.

शशिकांत ओक 03/02/2021 - 18:07
योग्य नेता, सेनानी, आदर्श समोर असेल तर लढाऊ वृत्ती प्रसरण पावते. मोदींच्या सारखे धडाडीचे नेतृत्व भारताला लाभल्यानंतर देशातील जनतेला मिळालेली लढाऊ वृत्ती पुन्हा एकदा झळकली. भगवान मूर्तीतून प्रकट होत नाहीत हे आपणही जाणता. आपले आदर्श या मंदिरात, मूर्तीतून प्रेरणास्थान म्हणून पाहिले जातात. त्यांचे धैर्य, साहस, कल्पनाशक्ती, हे त्या त्या काळातील जीवंत लोकांनी दाखवायचे असते. त्यांना दिशादर्शक नेता मिळाला की ती लढाऊ वृत्ती सकारात्मक उर्जेत परिवर्तित होते.

In reply to by शशिकांत ओक

नेते आपल्या मधूनच तयार होत असतात ... पण, सध्या हिंदू धर्मात, मवाळ पणा अनावश्यक वाढलेला आहे .... छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्या विचारांची, त्यागाची, साहसी वृत्तीची, आणि वेळ प्रसंगी, आत्म बलिदान करण्याची विचारसरणी नष्ट होत आहे..... आणि जपजाप्य करत, कुणीतरी येईल आणि आपले रक्षण करील अशी षंढ वृत्ती हिंदू धर्मात वाढत आहे ...

In reply to by शशिकांत ओक

ओवेसीचे धारिष्ट्य कसे काय वाढले? तो कोण तो, उस्मानी इथे, महाराष्ट्रात येऊन, हिंदू धर्मावर टीका करून जातो ... ह्या सगळ्या, लिटमस टेस्ट, आहेत.... एक अतिशय बाळबोध प्रश्र्न विचारतो ..... हे जपजाप्य शिकवणारे, बाबामहाराज, इतके सामर्थ्यवान होते तर, एका फटक्यात, ब्रिटिश साम्राज्य, उधळून का लावले नाही? ती वेळ न्हवती, किंवा, हे त्यांचे कार्य न्हवते, हा पळपुटे पणा झाला ... राष्ट्र संरक्षणावरच चालते .... उद्या जर, सगळे सैनिक जपजाप्य करत बसले तर, राष्ट्र टिकेल का?

शशिकांत ओक 15/02/2021 - 00:31
१५ दिवसात ९०० च्या वर टिचक्या ... आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनावर आधारित पोथीची वेगळ्या प्रकारे ओळख करून देऊ इच्छितो. आपल्याला आवडले तर नंतर पुढील अध्याय सादर करेन.

मूकवाचक 01/02/2021 - 19:55
गूढरम्यता किंवा सुरस, अतिशयोक्त आणि चमत्कारिक कथांचे आकर्षण जनमानसात पूर्वापार चालत आलेले आहे. आजही त्यात फारसा फरक नाही. 'डीटीएच' असो किंवा 'ओटीटी', प्लॅटफॉर्म कुठलाही असला तरी गूढरम्यता असलेल्या मालिका आणि चित्रपटांकडे आजही लोकांचा तुफान ओढा आहे. सांप्रतच्या काळात मनोरंजनाची अनेकविध माध्यमे उपलब्ध असल्याने गूढरम्य कथांची गरज नानाविध माध्यमांमधून सहजपणे पुरवली जाते. मनोरंजनाची अन्य माध्यमे उपलब्ध नव्हती त्या काळात ही गरज कथेकरी बुवा किंवा धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून भागवली जात असणे साहजिक आहे. अशा सुरस काल्पनिकांमधून जो मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न केला जात असे, किंवा जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात. असो.

In reply to by मूकवाचक

शशिकांत ओक 27/05/2021 - 12:33
असे सांगणारे काही गाठोडे लेखन असेल असे प्रथम दर्शनी वाटेल. पण या पोथीतील कथन प्रत्यक्ष घटनांचे कथन आहे म्हणून याचा स्तर वेगळा आहे असे वाचून जाणवते. ७०० वर्षांपूर्वीची पोथी व ही गेल्या २० - २५ वर्षांतील पोथी यात एकमेकांना पुरक होतील असे ताडून पाहता येतील असे घटना क्रम, कथने आहेत.

शशिकांत ओक 01/02/2021 - 22:52
जी जीवनमूल्ये रूजवण्याचा प्रयत्न होत असे त्याकडे लक्ष न देता निव्वळ 'भाकडकथा', 'अंधश्रद्धा' अशी लेबल्स लावत ज्ञानाच्या एका फार मोठ्या साठ्याला ('बॉडी ऑफ नॉलेज') पूर्णपणे रद्दी समजणे तितकेसे बरोबर वाटत नाही. ज्ञानाच्या या साठ्यामधल्या काही निवडक गोष्टी आधुनिक माध्यमांमधून सांप्रतचा युगधर्म लक्षात घेत पुनरूज्जिवीत केल्या तर त्या यशस्वी होताना दिसतात.
अनेक अशा गोष्टी समजून येतात. ज्या ७शे वर्षां पुर्वी देखील आजच्या सारख्याच आहेत त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या काळातील संदर्भात कशी तोड काढली होती वगैरे नुसते रंजक नाही तर ज्ञानवर्धक आहे. कदाचित म्हणूनच मला त्या पोथीतील घटना, चर्चा, यांच्यामधून प्रेरणादायी ठरेल असे जे वाटले. ते शोधक नजरेने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. ७शे वर्षांपूर्वीच्या गावांचा, मंदिरांचा, नद्या, पर्वत राजी, सागरतट यांचा शोध आधुनिक तंत्रज्ञान वापरून करता आला तर ते चित्र काय दिसते यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. त्याचा पुढचा भाग वरील लीला वैभव चरित्र आहे. जर आपणासारख्या वाचकांना ते वाचायची उत्सुकता असेल तर सादर करेन.

शशिकांत ओक 02/02/2021 - 16:29
प्रश्न : "निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो". असे गीताचार्यांचे अर्जुनाला निमित्तकरून भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण जीवनाच्या अनंत गरजांच्या गराड्यतात क्षणोक्षणी चिंतनाचे विषय बदलात. त्यात भगवत चिंतनाचे संकल्प हवेत विरून जातात. नुसतेच निरंतर चिंतन करत राहिले तर अन्य कार्य कसे करायचे? (अ.21 पान 179) उत्तर : आपल्या मनाला दोन कामे करायची शक्ती आहे. उदाहरणाने पटकन लक्षात येईल. तुम्हाला लग्नासाठी जायचे आहे. त्यावर विचार करत तुम्ही स्नानाला जाता. परत येऊन पाहता तर एक दागिना जागेवर दिसत नाही. शोधाशोध करूनही सापडत नाही. निराश होऊन चालणार नसते. लग्नाला तर वेळेत जायचे आहे. दागिना नंतर सावकाश शोधू. म्हणून लगेच लग्नाला पोहोचता. पण रस्त्यात, तुमचे मन कशाचा विचार करत होते? लग्नात सर्वांशी बोलता, सगळीकडे गडबडीने फिरताना, वधुवरांचे अभिनंदन करताना, नजरेने इकडे तिकडे पहाताना, कानांनी इतरांचे बोलणे ऐकताना, मनात मात्र दागिन्याचा विचार चाललेला असतो. मनात विचारांचे काहूर उठते. शोधून मिळाला तर खूप आनंद आणि नाही मिळाला तर अपार दु:ख. यावरून हे समजते की आपल्या मनाला दोन प्रकारची शक्ती असते. ज्यामुळे एका विषयावर विचार करीतच समोरची कामे सुद्धा सांभाळता येतात. दागिन्यांविषयी चिंता करीत असताना सुद्धा लग्न समारंभात सर्वांशी सुरळीत व्यवहार चाललेला असतो. मन दोन्ही कार्ये करीत असल्याचे यावरून कळते. किंमती वस्तु न दिसल्यामुळे मन त्याचे सतत चिंतन करत राहते. म्हणजे मनाला अनन्य चिंतन माहिती असल्याचे दिसते. भगवंत रूपी अमूल्य वस्तूचे भौतिक दागिन्याबाबतच्या चिंतनासारखेच चिंतन करू शकलात तर अनन्य चिंतन होऊ शकते. दागिन्यांचे चिंतन केले तर तो दागिना मिळेल किंवा मिळणार नाही. परमेश्वराचे चिंतन करू शकल्यास तुम्ही गमावलेल्या ज्ञानासह बाह्य संपदा आदि तुम्हाला जितके द्यायचे तितके भगवंत सोय करून देतो व दिलेल्याचे सदासर्वकाळ कवचासारखे उभे राहून रक्षण करतो. असे हे वचन आहे. याचा शोध करून सफल व्हा. हीच मानवजन्माची सार्थकता! अशा प्रकारे श्रीपादवल्लभांनी उपस्थितांना बोध केला....​ प्रश्न : आपण सदशिष्याची लक्षणे विषद करावी. (अ.22 पान 183) उत्तर : आता सदशिष्याची नऊ लक्षणे सांगतो. १. अहंकार रहित, सन्मानापासून दूर राहणे. २. निर्मत्सरत्व, मत्सररहीत असणे. ३. दक्षता, आळस नसणे. ४. निर्ममत्व. ममकाररहित. ५. गुरुसेवा परायणत्व. ६. निश्चलत्व, चंचलता नसणे. ७. परमार्थ जिज्ञासा. ८. अनसूयत्व, असूया रहित राहणे. ९. पवित्र सत्य भाषण.

In reply to by शशिकांत ओक

ह्याचा अर्थ एकच.... माझे गूण घ्या ... शक्ती आणि बुद्धीला, वेळेचा पाठिंबा दिला पाहिजे... कंस वध, पुतना मावशीचा वध, जरासंध वध, कालिया मर्दन, इतकेच कशाला, घटोत्कचाला ऐनवेळी रणांगणात पाठवून, कर्णाचे अमोघ अस्त्र, घटोत्कचावर वापरायला लावणे, ह्या श्रीकृष्णा कडून, शिकण्याच्या गोष्टी आहेत... हिंदू धर्म आता, गुणग्राहकता विसरून, व्यक्तिपुजक झाला आहे... आणि शिष्याच्या 9 गोष्टी, सध्या तरी फक्त संरक्षण दलातच बघायला मिळतात ...

शशिकांत ओक 03/02/2021 - 15:52
*कणाद महर्षींचा कण सिद्धांत विषद करतात - पलनी स्वामी अध्याय 3. पान 14. “समस्त सृष्टी परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण आपापल्या कक्षेमधे परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवता ग्रह आपापल्या भिन्न कक्षेत परिभ्रमण करीत असतात. त्याच प्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्र बिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म असा स्थितीत प्राणीमात्रांचे भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील असा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांच्या पेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला (पलनी स्वामी म्हणतात) सर्वांचे अनंत भाग केले असता. एकएक कणाचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्य कणांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थसृष्टी ज्याप्रकारे होते तिच्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचे सुद्धा असते. या दोन्हींचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. ( प्रा. अद्वयानंद गळतगे यांचे विश्लेषण - व्यतिरेक कणांना फिजिक्समधे अँटीमॅटर म्हणतात. ते व सामान्य कण एकत्र आले तर दोन्ही मॅटर म्हणजेच कणपदार्थ नष्ट पावतात) पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता, ती मुर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पुर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीत असतात. गायत्री मंत्र देखील या शक्तीमधे सामावलेला असतो. गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु मंत्रात चौथा पादसुद्धा आहे. तो असा “परोरजसि सावदोम ”

In reply to by शशिकांत ओक

बाबराने, राम मंदिर पाडले, तेंव्हा त्या मुर्तीने प्रतिकार का केला नाही? सोरटी सोमनाथ येथील, शंकराच्या पिंडातून स्वतः भगवान शंकर प्रकट का झाले नाहीत? मथूरेत, भगवान श्रीकृष्ण प्रकट का झाले नाहीत? ......... .ह्या तिन्ही प्रश्र्नांची उत्तर एकच, हिंदू आपली लढाऊ वृत्ती विसरले.

शशिकांत ओक 03/02/2021 - 18:07
योग्य नेता, सेनानी, आदर्श समोर असेल तर लढाऊ वृत्ती प्रसरण पावते. मोदींच्या सारखे धडाडीचे नेतृत्व भारताला लाभल्यानंतर देशातील जनतेला मिळालेली लढाऊ वृत्ती पुन्हा एकदा झळकली. भगवान मूर्तीतून प्रकट होत नाहीत हे आपणही जाणता. आपले आदर्श या मंदिरात, मूर्तीतून प्रेरणास्थान म्हणून पाहिले जातात. त्यांचे धैर्य, साहस, कल्पनाशक्ती, हे त्या त्या काळातील जीवंत लोकांनी दाखवायचे असते. त्यांना दिशादर्शक नेता मिळाला की ती लढाऊ वृत्ती सकारात्मक उर्जेत परिवर्तित होते.

In reply to by शशिकांत ओक

नेते आपल्या मधूनच तयार होत असतात ... पण, सध्या हिंदू धर्मात, मवाळ पणा अनावश्यक वाढलेला आहे .... छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्या विचारांची, त्यागाची, साहसी वृत्तीची, आणि वेळ प्रसंगी, आत्म बलिदान करण्याची विचारसरणी नष्ट होत आहे..... आणि जपजाप्य करत, कुणीतरी येईल आणि आपले रक्षण करील अशी षंढ वृत्ती हिंदू धर्मात वाढत आहे ...

In reply to by शशिकांत ओक

ओवेसीचे धारिष्ट्य कसे काय वाढले? तो कोण तो, उस्मानी इथे, महाराष्ट्रात येऊन, हिंदू धर्मावर टीका करून जातो ... ह्या सगळ्या, लिटमस टेस्ट, आहेत.... एक अतिशय बाळबोध प्रश्र्न विचारतो ..... हे जपजाप्य शिकवणारे, बाबामहाराज, इतके सामर्थ्यवान होते तर, एका फटक्यात, ब्रिटिश साम्राज्य, उधळून का लावले नाही? ती वेळ न्हवती, किंवा, हे त्यांचे कार्य न्हवते, हा पळपुटे पणा झाला ... राष्ट्र संरक्षणावरच चालते .... उद्या जर, सगळे सैनिक जपजाप्य करत बसले तर, राष्ट्र टिकेल का?

शशिकांत ओक 15/02/2021 - 00:31
१५ दिवसात ९०० च्या वर टिचक्या ... आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनावर आधारित पोथीची वेगळ्या प्रकारे ओळख करून देऊ इच्छितो. आपल्याला आवडले तर नंतर पुढील अध्याय सादर करेन.
संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो. एक पोथी माझ्या वाचनात आली.

तेंडुलकर अजूनही अ-जून !

हेमंतकुमार ·

मनो 27/01/2021 - 10:59
तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुनरावृत्त न होणाऱ्या अश्या त्यांच्या लेखांचा आणि त्यातील लेखकाचा मी चाहता बनलो. घाशीरामचा मूळ ऑडिओ YouTube वर आहे. तसंच मला त्यांचं छोटेखानी स्वगत, वसंतराव देशपांडे यांच्यावरचं, फार आवडलं. तसंच राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखतही मी अनेकदा पाहिली. बाई म्हणजे विजया मेहता यांच्या मुलाखतीतही तेंडुलकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्याला भेटतातच. (हे सर्व YouTube वर आहे) असे तेंडुलकर तुकड्या-तुकड्यात आपल्याला अर्धेमुर्धे दिसतात. कधी वाटतं की गुलजार यांनी जशी भीमसेन जोशींच्यावर अप्रतिम documentary बनवली आहे तशी तेंडुलकरांच्यावर बनायला हवी होती. त्यांचा पानवलकरांच्या वरचा लेख अप्रतिम तर आहेच ( मी त्यांचं सर्व ललित लेखन वाचलेले आहे) पण त्यांची मुलगी प्रिया हिने अजून काही माहिती या दोघांविषयी लिहिली आहे, ती या लेखाला अजून सुंदर बनवते, विशेषतः तेंडुलकर इस्पितळात असतानाचा प्रसंग. तीच गोष्ट राजू परुळेकर यांनी लिहिलेल्या आठवणींची. त्या जरी ओबडधोबड असल्या तरी त्यातून आपल्याला राजू तेंडुलकर आणि इतर बरेच संदर्भ लागतात. असे हे माझ्या हाती लागलेले (आणि बरेचसे निसटलेले) तेंडुलकर. पुस्तक अर्थातच घेईन, पण भारतात नसल्याने आता लगेच घेता येणार नाही ही चुटपुट लागून राहणार. मग लक्षात आलं की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच, मग ही पुस्तकरूपी नवीन भेट आता झाली काय आणि काही महिन्यांनी, त्यानं काय फरक पडतो!

हेमंतकुमार 27/01/2021 - 11:28
मनो, सुंदर प्रतिसाद.
की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच,
हे बाकी अगदी खरं ! आवडले. ...... ‘तें’चे लेखकांसाठी एक मार्गदर्शक कथन मला फार आवडते. त्यांना कोणीतरी विचारले होते, की चांगले लेखन करण्यासाठी परदेशी लेखखांप्रमाणे भरपूर देशविदेशांचा प्रवास वा दर्याखोर्यातून भटकणे असे काही करणे आवश्यक आहे काय ? त्यावर तें म्हणाले, “अजिबात नाही. लेखनासाठीचे असंख्य विषय आपल्या अवतीभवतीच घुटमळत असतात. ते पकडण्याची क्षमता तुम्ही निर्माण करायची असते. मलाही हे अनुभवातून खूप म्हणजे खूपच पटले.

सामना तेंडूलकर यांनी, एव्हढी एकच कलाकृती निर्माण करून, निवृत्ती घेतली असती तरी चालले असते.... माझ्या दृष्टीने, ही सर्वात, अविस्मरणीय कलाकृती आहे. एकापेक्षा एक भारी संवाद आहेत .... "गर्व ही सुद्धा, एक प्रकारची वस्तुस्थिति आहे," "सध्या आम्ही फक्त दारूवादी." "आपल्या, सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?" ..... हा तर मुकूटमणी... आज परत एकदा, "सामना", बघायला हवा ... आत्ता पर्यंत किमान, 40-45 वेळा बघीतला आहे .... पण दरवेळी, एखादा नवीन पैलू समजतो...

In reply to by मुक्त विहारि

Nitin Palkar 18/02/2021 - 19:42
मला वाटतं... 'आपल्या निरागस निर्बुद्धपणाचे रहस्य काय' असा तो प्रश्न आहे. नक्की आठवत नाही. परत एकदा सामना बघायला पाहिजे हेच खरं.

हेमंतकुमार 27/01/2021 - 14:09
मुक्त विहारि सहमत. याप्रमाणेच ‘कोवळी उन्हे’ या पुस्तकाबाबत म्हणू शकतो. या पुस्तकाचे कुठलेही पान कधीही उघडून वाचू शकता असे ते प्रसन्न लिखाण आहे

मित्रहो 28/01/2021 - 17:22
तेंडुलकर म्हणजे नाटक, मराठीच नव्हे तर भारतीय नाटकाचा जरी इतिहास लिहायचा म्हटला तरी तो तेंडूलकरांशिवाय लिहता येणार नाही. त्यांच्या काही नाटकातील किंवा सिनेमातील विचार याविषयी कदाचित सहमत नसालही परंतु एक नाट्य कलाकृती म्हणून ती नाटक खूप समृद्ध होती. विजयाबाईंच्या झिम्मामधे रंगायणचे दिवस सांगताना तेंडुलकरांच्या नाटकांचा सुंदर आढावा येतो. यु ट्युबवर मागे मकरंद साठे यांनी तेंडूलकरांची घेतलेली मुलाखत बघितली होती. Tendulkar and Violence then and now त्यात स्वतः तेंडुलकरांनी त्यांची नाटके, त्याकाळाचा त्यांच्या नाटकांवर असलेला प्रभाव याचा आढावा घेतला आहे. मला वाटत झिम्मा मधे कुठेतरी विजयाबाईंनी म्हटले आहे की गिधाडे नंतर तेंडुलकरांची नाटके शांतता कोर्टचा अपवाद वगळता भडक होत चालली होती. स्वतः तेंडुलकरांनी म्हटले की घाशीरामला नाटक म्हणावे की नाही. ते खरे तो एक अद्वितीय प्रयोग आहे.

हेमंतकुमार 28/01/2021 - 17:56
मित्रहो, सहमत आहे. वरील नाटकांच्या तुलनेत मला ‘अशी पाखरे येती’ हे प्रसन्न नाटक खूपच आवडले. युट्युबवर आहे. लग्न न जमणाऱ्या मुलीचे कुटुंब त्यांनी किती छान रेखाटले आहे. किंबहुना मी त्यांची भडक नाटके पाहणे जाणीवपूर्वकच टाळलं आहे ‘शांतता’ आणि ‘अशी पाखरे’ मला खूपच आवडतात आणि सहा महिन्यातून एकदा का होईना मी त्यांच्यासाठी यूट्यूबवर डोकावतो.

वा डॉक्टरसाहेब. आपण याही विषयवर एवढे छान, प्रसन्न वाटणरे लिहू शकतां! सादर प्रणाम!! रीचार्ज करण्याच्या निमित्ताने जालावर आलो. जाल बरे चालले म्हणून मिपावर आलो. आपल्या आवडत्या साहित्यिकाबद्दल एवढे सुंदर लिखाण वाचायला मिळाले. आपल्या वेचक दृष्टीला आणि पुस्तक निवडीला दाद देत अनेक, अनेक धन्यवाद देतो. साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हणतात. समाजातील विकृती परिणामकारक, तरीही चित्तवेधक, देखण्या, नीटनेटक्या रीतीने मांडणे यातच अशा थोर साहित्यिकांची प्रतिभा दिसून येते. माझ्या वाचनातून मला न कळलेले बरेचसे काही वेगळ्या चष्म्यातून वाचायला नक्की आवडेल. त्यामुळे हे पुस्तक वाचावेच लागणार. मुख्य म्हणजे समाजातल्या न आवडलेल्या गोष्टीवर अभिनिवेश न आणता त्यांनी निर्विष टीका केली ती असामान्य कलाकृतीतून. त्यांना शतशः प्रणाम. कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही. पुन्हा वाचावे लागणार.

हेमंतकुमार 30/01/2021 - 08:34
सुधीर, नेहमीप्रमाणेच प्रसन्न आणि उत्साहवर्धक प्रतिसाद ! आवडला. जेव्हा शक्य होईल तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा.
कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही.
हे जर वाचायचे राहिले असेल तर तेही नक्की वाचा. त्यातील काही लेख तर मुंबईप्रशस्ती आणि विशेष या प्रकारातील आहेत. तेव्हा सर्व आजी आणि माजी मुंबईकरांनी ते जरूर वाचावेत असे सुचवितो.

सिरुसेरि 31/01/2021 - 19:16
छान लेखन . खुप वर्षांपुर्वी लोकप्रभाच्या एका दिवाळी अंकामधे मा. जब्बार पटेल यांनी "अशी पाखरे"चे दिवस हा लेख लिहीला होता . त्यामधे या नाटकाबद्दलच्या सुरेख आठवणी होत्या .

हेमंतकुमार 01/02/2021 - 18:39
धन्यवाद सिसुरेरी. अशी पाखरे केवळ छानच आहे. ….. लेखातील पुस्तकात सखाराम बाईंडर नाटकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे. मी काहीही पाहिले नव्हते. सहज युट्युब वर उपलब्ध होते म्हणून पाहिले. नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात. कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे.

Nitin Palkar 18/02/2021 - 19:55
विजय तेंडूलकरांचं खूपसं साहित्य वाचलंआहे, आणि तेंडुलकरांबद्दल अजून बरंचस जाणून घ्यायला हवं असं सतत वाटत असे. 'अ-जून तेंडुलकर' या पुस्तकाचा तुम्ही केलेला हा परिपूर्ण परिचय वाचून पुस्तक विकत घ्यावे असं वाटू लागलंय. यातच लेखाचं यश आहे. लेख आवडला आहेच, लेखावरील सर्वांचे प्रतिसादही सुंदर आहेत. _/\_

हेमंतकुमार 02/10/2022 - 08:11
घाशीराम आणि सखाराम या नाटकांबद्दलची पन्नास वर्षांपूर्वीची एक आठवण सतीश आळेकर यांनी काल माझा कट्टा मध्ये सांगितली. तेव्हा या नाटकांच्या विरोधात खूप गदारोळ झाला तेव्हा निषेधाचे विविध फलक लागलेले असायचे. त्यातील एकात, "
आता गिधाडांच्या गोष्टी पुरे झाल्या, गरुडांच्या गोष्टी लिहा"
असा उपदेश केलेला होता.

चौकस२१२ 03/10/2022 - 10:37
कुमारजी आपल्याला आरती प्रभु ( ची त्र्यं खानोलकर ) यांचे लेखन आवडत असेल तर त्यावर लिहिलेले ज. या. दडकर यांचे पुस्तक नक्की वाचा ऐसे सुचविन बहुतेक त्याचे नाव "आदिपर्व" आहे...नक्की आठवत नहीं

हेमंतकुमार 23/12/2022 - 16:35

पुण्यातली नामांकित नाट्यसंस्था घाशीराम या नाटका मुळे फुटली. नाव अठवणी प्रमाणे पि डी ए तुन जब्बार पटेल,मोहन आगाशे श्रीधर राजगुरू व इतर काही कलाकारांनी थिएटर अकॅडमी ही वेगळी संस्था काढल्याचे आठवते. घाशीराम च्या प्रयोगाच्या वेळेस बालगंधर्व वर झालेला गदारोळ बघितला आहे. मोहन आगाशे नाना फडणवीस व मोहन जोशी घाशीराम असा नटसंच आठवतो. सामना,शांतता,आशी पाखरे या नाटकांच्या निमित्ताने तेंडुलकर बघायला ऐकायला मीळाले.

हेमंतकुमार 05/04/2023 - 10:26
सदर पुस्तकात ‘कमला’ या नाटकाबद्दल विद्वानांनी बरेच मतप्रदर्शन केलेले आहे म्हणून ते बघण्याची उत्सुकता होती. युट्युब वर ते दोन भागात उपलब्ध आहे. ते व्यावसायिक कलाकारांनी केलेले नसून नाट्य स्पर्धेतील कलाकारांनी केलेले आहे. नाटक आवडलेच. त्याचा आशय, विषय, सादरीकरण संवाद आणि मधली निशब्द शांतता.. हे सर्व काही अगदी "तें" च ! १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर ते आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला (कमला) २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना. नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल: १. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे. २. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट. पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते, “तुला (नवऱ्याने) केवढ्याला विकत घेतलेले आहे ?” हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे. तसेच... “अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !” या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

एका वाहिनीवर आली होती. तुला कितीला घेतली या अर्थाचे वाक्य बाजी मारून गेलें खरे. बर्‍यापैकी सुरू झालेली मालिका नंतर वाईट अभिनयामुळे आणि फिल्मी दिग्दर्शनामुळे बघायची सोडून दिली .

कमला हे नाटक लालन सारंग कमलाकर सारंग या जोडीने सादर केल्याचे आठवते. सखाराम बाईंडर मधले निळू फुले,लालन सारंग आजही आठवतात. त्यावेळची एक सक्षम नटी सुलभा देशपांडे सुद्धा प्रसिद्ध होती.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 07/04/2023 - 08:41
बरोबर. 'शांतता कोर्ट चालू आहे' मुळे सुलभा देशपांडे खूप गाजल्या होत्या. कमलामधील कुठलीतरी भूमिका विक्रम गोखले यांनी केल्याचेही वाचनात आले.

मनो 27/01/2021 - 10:59
तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुनरावृत्त न होणाऱ्या अश्या त्यांच्या लेखांचा आणि त्यातील लेखकाचा मी चाहता बनलो. घाशीरामचा मूळ ऑडिओ YouTube वर आहे. तसंच मला त्यांचं छोटेखानी स्वगत, वसंतराव देशपांडे यांच्यावरचं, फार आवडलं. तसंच राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखतही मी अनेकदा पाहिली. बाई म्हणजे विजया मेहता यांच्या मुलाखतीतही तेंडुलकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्याला भेटतातच. (हे सर्व YouTube वर आहे) असे तेंडुलकर तुकड्या-तुकड्यात आपल्याला अर्धेमुर्धे दिसतात. कधी वाटतं की गुलजार यांनी जशी भीमसेन जोशींच्यावर अप्रतिम documentary बनवली आहे तशी तेंडुलकरांच्यावर बनायला हवी होती. त्यांचा पानवलकरांच्या वरचा लेख अप्रतिम तर आहेच ( मी त्यांचं सर्व ललित लेखन वाचलेले आहे) पण त्यांची मुलगी प्रिया हिने अजून काही माहिती या दोघांविषयी लिहिली आहे, ती या लेखाला अजून सुंदर बनवते, विशेषतः तेंडुलकर इस्पितळात असतानाचा प्रसंग. तीच गोष्ट राजू परुळेकर यांनी लिहिलेल्या आठवणींची. त्या जरी ओबडधोबड असल्या तरी त्यातून आपल्याला राजू तेंडुलकर आणि इतर बरेच संदर्भ लागतात. असे हे माझ्या हाती लागलेले (आणि बरेचसे निसटलेले) तेंडुलकर. पुस्तक अर्थातच घेईन, पण भारतात नसल्याने आता लगेच घेता येणार नाही ही चुटपुट लागून राहणार. मग लक्षात आलं की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच, मग ही पुस्तकरूपी नवीन भेट आता झाली काय आणि काही महिन्यांनी, त्यानं काय फरक पडतो!

हेमंतकुमार 27/01/2021 - 11:28
मनो, सुंदर प्रतिसाद.
की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच,
हे बाकी अगदी खरं ! आवडले. ...... ‘तें’चे लेखकांसाठी एक मार्गदर्शक कथन मला फार आवडते. त्यांना कोणीतरी विचारले होते, की चांगले लेखन करण्यासाठी परदेशी लेखखांप्रमाणे भरपूर देशविदेशांचा प्रवास वा दर्याखोर्यातून भटकणे असे काही करणे आवश्यक आहे काय ? त्यावर तें म्हणाले, “अजिबात नाही. लेखनासाठीचे असंख्य विषय आपल्या अवतीभवतीच घुटमळत असतात. ते पकडण्याची क्षमता तुम्ही निर्माण करायची असते. मलाही हे अनुभवातून खूप म्हणजे खूपच पटले.

सामना तेंडूलकर यांनी, एव्हढी एकच कलाकृती निर्माण करून, निवृत्ती घेतली असती तरी चालले असते.... माझ्या दृष्टीने, ही सर्वात, अविस्मरणीय कलाकृती आहे. एकापेक्षा एक भारी संवाद आहेत .... "गर्व ही सुद्धा, एक प्रकारची वस्तुस्थिति आहे," "सध्या आम्ही फक्त दारूवादी." "आपल्या, सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?" ..... हा तर मुकूटमणी... आज परत एकदा, "सामना", बघायला हवा ... आत्ता पर्यंत किमान, 40-45 वेळा बघीतला आहे .... पण दरवेळी, एखादा नवीन पैलू समजतो...

In reply to by मुक्त विहारि

Nitin Palkar 18/02/2021 - 19:42
मला वाटतं... 'आपल्या निरागस निर्बुद्धपणाचे रहस्य काय' असा तो प्रश्न आहे. नक्की आठवत नाही. परत एकदा सामना बघायला पाहिजे हेच खरं.

हेमंतकुमार 27/01/2021 - 14:09
मुक्त विहारि सहमत. याप्रमाणेच ‘कोवळी उन्हे’ या पुस्तकाबाबत म्हणू शकतो. या पुस्तकाचे कुठलेही पान कधीही उघडून वाचू शकता असे ते प्रसन्न लिखाण आहे

मित्रहो 28/01/2021 - 17:22
तेंडुलकर म्हणजे नाटक, मराठीच नव्हे तर भारतीय नाटकाचा जरी इतिहास लिहायचा म्हटला तरी तो तेंडूलकरांशिवाय लिहता येणार नाही. त्यांच्या काही नाटकातील किंवा सिनेमातील विचार याविषयी कदाचित सहमत नसालही परंतु एक नाट्य कलाकृती म्हणून ती नाटक खूप समृद्ध होती. विजयाबाईंच्या झिम्मामधे रंगायणचे दिवस सांगताना तेंडुलकरांच्या नाटकांचा सुंदर आढावा येतो. यु ट्युबवर मागे मकरंद साठे यांनी तेंडूलकरांची घेतलेली मुलाखत बघितली होती. Tendulkar and Violence then and now त्यात स्वतः तेंडुलकरांनी त्यांची नाटके, त्याकाळाचा त्यांच्या नाटकांवर असलेला प्रभाव याचा आढावा घेतला आहे. मला वाटत झिम्मा मधे कुठेतरी विजयाबाईंनी म्हटले आहे की गिधाडे नंतर तेंडुलकरांची नाटके शांतता कोर्टचा अपवाद वगळता भडक होत चालली होती. स्वतः तेंडुलकरांनी म्हटले की घाशीरामला नाटक म्हणावे की नाही. ते खरे तो एक अद्वितीय प्रयोग आहे.

हेमंतकुमार 28/01/2021 - 17:56
मित्रहो, सहमत आहे. वरील नाटकांच्या तुलनेत मला ‘अशी पाखरे येती’ हे प्रसन्न नाटक खूपच आवडले. युट्युबवर आहे. लग्न न जमणाऱ्या मुलीचे कुटुंब त्यांनी किती छान रेखाटले आहे. किंबहुना मी त्यांची भडक नाटके पाहणे जाणीवपूर्वकच टाळलं आहे ‘शांतता’ आणि ‘अशी पाखरे’ मला खूपच आवडतात आणि सहा महिन्यातून एकदा का होईना मी त्यांच्यासाठी यूट्यूबवर डोकावतो.

वा डॉक्टरसाहेब. आपण याही विषयवर एवढे छान, प्रसन्न वाटणरे लिहू शकतां! सादर प्रणाम!! रीचार्ज करण्याच्या निमित्ताने जालावर आलो. जाल बरे चालले म्हणून मिपावर आलो. आपल्या आवडत्या साहित्यिकाबद्दल एवढे सुंदर लिखाण वाचायला मिळाले. आपल्या वेचक दृष्टीला आणि पुस्तक निवडीला दाद देत अनेक, अनेक धन्यवाद देतो. साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हणतात. समाजातील विकृती परिणामकारक, तरीही चित्तवेधक, देखण्या, नीटनेटक्या रीतीने मांडणे यातच अशा थोर साहित्यिकांची प्रतिभा दिसून येते. माझ्या वाचनातून मला न कळलेले बरेचसे काही वेगळ्या चष्म्यातून वाचायला नक्की आवडेल. त्यामुळे हे पुस्तक वाचावेच लागणार. मुख्य म्हणजे समाजातल्या न आवडलेल्या गोष्टीवर अभिनिवेश न आणता त्यांनी निर्विष टीका केली ती असामान्य कलाकृतीतून. त्यांना शतशः प्रणाम. कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही. पुन्हा वाचावे लागणार.

हेमंतकुमार 30/01/2021 - 08:34
सुधीर, नेहमीप्रमाणेच प्रसन्न आणि उत्साहवर्धक प्रतिसाद ! आवडला. जेव्हा शक्य होईल तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा.
कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही.
हे जर वाचायचे राहिले असेल तर तेही नक्की वाचा. त्यातील काही लेख तर मुंबईप्रशस्ती आणि विशेष या प्रकारातील आहेत. तेव्हा सर्व आजी आणि माजी मुंबईकरांनी ते जरूर वाचावेत असे सुचवितो.

सिरुसेरि 31/01/2021 - 19:16
छान लेखन . खुप वर्षांपुर्वी लोकप्रभाच्या एका दिवाळी अंकामधे मा. जब्बार पटेल यांनी "अशी पाखरे"चे दिवस हा लेख लिहीला होता . त्यामधे या नाटकाबद्दलच्या सुरेख आठवणी होत्या .

हेमंतकुमार 01/02/2021 - 18:39
धन्यवाद सिसुरेरी. अशी पाखरे केवळ छानच आहे. ….. लेखातील पुस्तकात सखाराम बाईंडर नाटकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे. मी काहीही पाहिले नव्हते. सहज युट्युब वर उपलब्ध होते म्हणून पाहिले. नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात. कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे.

Nitin Palkar 18/02/2021 - 19:55
विजय तेंडूलकरांचं खूपसं साहित्य वाचलंआहे, आणि तेंडुलकरांबद्दल अजून बरंचस जाणून घ्यायला हवं असं सतत वाटत असे. 'अ-जून तेंडुलकर' या पुस्तकाचा तुम्ही केलेला हा परिपूर्ण परिचय वाचून पुस्तक विकत घ्यावे असं वाटू लागलंय. यातच लेखाचं यश आहे. लेख आवडला आहेच, लेखावरील सर्वांचे प्रतिसादही सुंदर आहेत. _/\_

हेमंतकुमार 02/10/2022 - 08:11
घाशीराम आणि सखाराम या नाटकांबद्दलची पन्नास वर्षांपूर्वीची एक आठवण सतीश आळेकर यांनी काल माझा कट्टा मध्ये सांगितली. तेव्हा या नाटकांच्या विरोधात खूप गदारोळ झाला तेव्हा निषेधाचे विविध फलक लागलेले असायचे. त्यातील एकात, "
आता गिधाडांच्या गोष्टी पुरे झाल्या, गरुडांच्या गोष्टी लिहा"
असा उपदेश केलेला होता.

चौकस२१२ 03/10/2022 - 10:37
कुमारजी आपल्याला आरती प्रभु ( ची त्र्यं खानोलकर ) यांचे लेखन आवडत असेल तर त्यावर लिहिलेले ज. या. दडकर यांचे पुस्तक नक्की वाचा ऐसे सुचविन बहुतेक त्याचे नाव "आदिपर्व" आहे...नक्की आठवत नहीं

हेमंतकुमार 23/12/2022 - 16:35

पुण्यातली नामांकित नाट्यसंस्था घाशीराम या नाटका मुळे फुटली. नाव अठवणी प्रमाणे पि डी ए तुन जब्बार पटेल,मोहन आगाशे श्रीधर राजगुरू व इतर काही कलाकारांनी थिएटर अकॅडमी ही वेगळी संस्था काढल्याचे आठवते. घाशीराम च्या प्रयोगाच्या वेळेस बालगंधर्व वर झालेला गदारोळ बघितला आहे. मोहन आगाशे नाना फडणवीस व मोहन जोशी घाशीराम असा नटसंच आठवतो. सामना,शांतता,आशी पाखरे या नाटकांच्या निमित्ताने तेंडुलकर बघायला ऐकायला मीळाले.

हेमंतकुमार 05/04/2023 - 10:26
सदर पुस्तकात ‘कमला’ या नाटकाबद्दल विद्वानांनी बरेच मतप्रदर्शन केलेले आहे म्हणून ते बघण्याची उत्सुकता होती. युट्युब वर ते दोन भागात उपलब्ध आहे. ते व्यावसायिक कलाकारांनी केलेले नसून नाट्य स्पर्धेतील कलाकारांनी केलेले आहे. नाटक आवडलेच. त्याचा आशय, विषय, सादरीकरण संवाद आणि मधली निशब्द शांतता.. हे सर्व काही अगदी "तें" च ! १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर ते आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला (कमला) २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना. नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल: १. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे. २. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट. पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते, “तुला (नवऱ्याने) केवढ्याला विकत घेतलेले आहे ?” हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे. तसेच... “अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !” या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

एका वाहिनीवर आली होती. तुला कितीला घेतली या अर्थाचे वाक्य बाजी मारून गेलें खरे. बर्‍यापैकी सुरू झालेली मालिका नंतर वाईट अभिनयामुळे आणि फिल्मी दिग्दर्शनामुळे बघायची सोडून दिली .

कमला हे नाटक लालन सारंग कमलाकर सारंग या जोडीने सादर केल्याचे आठवते. सखाराम बाईंडर मधले निळू फुले,लालन सारंग आजही आठवतात. त्यावेळची एक सक्षम नटी सुलभा देशपांडे सुद्धा प्रसिद्ध होती.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 07/04/2023 - 08:41
बरोबर. 'शांतता कोर्ट चालू आहे' मुळे सुलभा देशपांडे खूप गाजल्या होत्या. कमलामधील कुठलीतरी भूमिका विक्रम गोखले यांनी केल्याचेही वाचनात आले.
शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली.

पुस्तकवेड्यांचं वेड

हेमंतकुमार ·

कंजूस 04/01/2021 - 11:28
सध्या वाचनालयं सुटली आहेत. पुस्तके विकत घेऊन वाचण्याचं परवडणारं नाही.

Nitin Palkar 04/01/2021 - 13:28
तुषार काळभोर यांच्याच वाक्याची द्विरुक्ती करावीशी वाटते. 'रोचक पुस्तकाचा रोचक परीचय'. लेख तुमच्या नेहमीच्या शैली प्रमाणेच सुबद्ध आणि माहितीप्रद आहे. तुमच्या या लेखामुळे 'लीळा पुस्तकांच्या' विकत घ्यावेसे वाटू लागले आहे.

हेमंतकुमार 04/01/2021 - 13:51
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार ! परिचयातून पुस्तक वाचावेसे वाटले याचा आनंद आहे. जरूर वाचा .

शेखरमोघे 04/01/2021 - 21:07
नेहमीसारखाच - विषय नेहेमीपेक्षा वेगळा असला तरी - सुन्दर लेख. वाचल्यानन्तरच्या विचारात हे जाणवले: मी जरी "चाळणाऱ्या गटातला" सध्या असलो तरी फक्त परिस्थितीमुळे, या आधी हव्यासाने कपाटे भरभरून पुस्तके विकत घेतल्यावर असलेली कपाटे आता नव्या पुस्तकाना सामावून घेऊ शकत नसल्यामुळे.

हेमंतकुमार 05/01/2021 - 08:02
नवीन प्रतिसादकांचे आभार ! शेखर तुमच्या वाचन गटाचे झालेले स्थित्यंतर रोचक आहे. आवडले !

जिव्हाळ्याचा विषय आणि मस्त लेख. आवडला. बाइंडिंग करतांना न कापली गेलेली काही पाने काही वेळा पेपर कटरकटरने वा सुरी-चाकूने कापून घ्यावी लागतात. काही पुस्तकवेड्यांची अनेक पुस्तके न वाचल्यामुळे अशी न कापलेली पाने तश्शीच राहिलेली असतात. काही व्यक्तीं विद्वान असल्या तरी शौकीन असतात. एका सुप्रसिद्ध व्यक्तीची पुस्तके मागणी नोंदवल्यावर परस्पर परदेशी बाईंडरकडे सुबक आणि देखण्या कातडी बाइंडिंगसाठी जात. एका सुप्रसिद्ध व्यक्तीने आपल्या कन्येला लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. या पत्रांतून त्या व्यक्तीची विद्वत्ता आणि सुसंस्कृतता दिसतेच त्यामुळे काही पत्रे लांबलचक असली तरी ती वाचनीय झाली आहेत. मुख्य म्हणजे वाचनात कशी पुस्तके असावीत आणि मुद्दाम वाचावी अशी कोणती नवी पुस्तके (त्या वेळी) आली आहेत याची माहितीही या पत्रातून दिसते. असो! छान लेखासाठी अनेक, अनेक धन्यवाद.

हेमंतकुमार 06/01/2021 - 08:01
काही पुस्तकवेड्यांची अनेक पुस्तके न वाचल्यामुळे अशी न कापलेली पाने तश्शीच राहिलेली असतात.
>>> अगदी अगदी ! फार छान निरीक्षण. धन्यवाद.

हेमंतकुमार 08/01/2021 - 18:53
समाजात सतत कुठे ना कुठे हिंसाचार होतच असतो आणि त्याच्या बातम्या वाचल्या की काही वेळेला भयानक अस्वस्थ वाटते. यासंदर्भात या पुस्तकात सर्बियन कादंबरीकार मिलोराद पाविच यांचे एक वाक्य आहे. ते खूप आवडले. ते असे : “जोवर जगात पुस्तक वाचणार्‍या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिकांहून अधिक आहे तोवर काळजीचं काहीच कारण नाही.”

हेमंतकुमार 30/08/2021 - 11:30
याच विषयावरील अजून एक चांगल्या पुस्तकाचा परिचय येथे आहे https://www.aksharnama.com/client/article_detail/5423 पुस्तकनाद लेखक :जयप्रकाश सावंत

हेमंतकुमार 18/12/2021 - 12:39
या विषयाशी साम्य असलेलं अजून एक पुस्तक प्रकाशित झालेले दिसते : पुस्तकनाद : जयप्रकाश सावंत त्याचा परिचय इथे आहे

कंजूस 04/01/2021 - 11:28
सध्या वाचनालयं सुटली आहेत. पुस्तके विकत घेऊन वाचण्याचं परवडणारं नाही.

Nitin Palkar 04/01/2021 - 13:28
तुषार काळभोर यांच्याच वाक्याची द्विरुक्ती करावीशी वाटते. 'रोचक पुस्तकाचा रोचक परीचय'. लेख तुमच्या नेहमीच्या शैली प्रमाणेच सुबद्ध आणि माहितीप्रद आहे. तुमच्या या लेखामुळे 'लीळा पुस्तकांच्या' विकत घ्यावेसे वाटू लागले आहे.

हेमंतकुमार 04/01/2021 - 13:51
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार ! परिचयातून पुस्तक वाचावेसे वाटले याचा आनंद आहे. जरूर वाचा .

शेखरमोघे 04/01/2021 - 21:07
नेहमीसारखाच - विषय नेहेमीपेक्षा वेगळा असला तरी - सुन्दर लेख. वाचल्यानन्तरच्या विचारात हे जाणवले: मी जरी "चाळणाऱ्या गटातला" सध्या असलो तरी फक्त परिस्थितीमुळे, या आधी हव्यासाने कपाटे भरभरून पुस्तके विकत घेतल्यावर असलेली कपाटे आता नव्या पुस्तकाना सामावून घेऊ शकत नसल्यामुळे.

हेमंतकुमार 05/01/2021 - 08:02
नवीन प्रतिसादकांचे आभार ! शेखर तुमच्या वाचन गटाचे झालेले स्थित्यंतर रोचक आहे. आवडले !

जिव्हाळ्याचा विषय आणि मस्त लेख. आवडला. बाइंडिंग करतांना न कापली गेलेली काही पाने काही वेळा पेपर कटरकटरने वा सुरी-चाकूने कापून घ्यावी लागतात. काही पुस्तकवेड्यांची अनेक पुस्तके न वाचल्यामुळे अशी न कापलेली पाने तश्शीच राहिलेली असतात. काही व्यक्तीं विद्वान असल्या तरी शौकीन असतात. एका सुप्रसिद्ध व्यक्तीची पुस्तके मागणी नोंदवल्यावर परस्पर परदेशी बाईंडरकडे सुबक आणि देखण्या कातडी बाइंडिंगसाठी जात. एका सुप्रसिद्ध व्यक्तीने आपल्या कन्येला लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. या पत्रांतून त्या व्यक्तीची विद्वत्ता आणि सुसंस्कृतता दिसतेच त्यामुळे काही पत्रे लांबलचक असली तरी ती वाचनीय झाली आहेत. मुख्य म्हणजे वाचनात कशी पुस्तके असावीत आणि मुद्दाम वाचावी अशी कोणती नवी पुस्तके (त्या वेळी) आली आहेत याची माहितीही या पत्रातून दिसते. असो! छान लेखासाठी अनेक, अनेक धन्यवाद.

हेमंतकुमार 06/01/2021 - 08:01
काही पुस्तकवेड्यांची अनेक पुस्तके न वाचल्यामुळे अशी न कापलेली पाने तश्शीच राहिलेली असतात.
>>> अगदी अगदी ! फार छान निरीक्षण. धन्यवाद.

हेमंतकुमार 08/01/2021 - 18:53
समाजात सतत कुठे ना कुठे हिंसाचार होतच असतो आणि त्याच्या बातम्या वाचल्या की काही वेळेला भयानक अस्वस्थ वाटते. यासंदर्भात या पुस्तकात सर्बियन कादंबरीकार मिलोराद पाविच यांचे एक वाक्य आहे. ते खूप आवडले. ते असे : “जोवर जगात पुस्तक वाचणार्‍या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिकांहून अधिक आहे तोवर काळजीचं काहीच कारण नाही.”

हेमंतकुमार 30/08/2021 - 11:30
याच विषयावरील अजून एक चांगल्या पुस्तकाचा परिचय येथे आहे https://www.aksharnama.com/client/article_detail/5423 पुस्तकनाद लेखक :जयप्रकाश सावंत

हेमंतकुमार 18/12/2021 - 12:39
या विषयाशी साम्य असलेलं अजून एक पुस्तक प्रकाशित झालेले दिसते : पुस्तकनाद : जयप्रकाश सावंत त्याचा परिचय इथे आहे
गतवर्षी मार्च ते नोव्हेंबर हा काळ आरोग्य-दहशतीचा होता. त्याकाळात घराबाहेरील करमणूक जवळपास थांबली होती. साहित्य-सांस्कृतिक आघाडीवरही शांतता होती. त्यामुळे घरबसल्या जालावरील वावर जास्तच राहिला. तिथे चटपटीत वाचनखाद्याला तोटा नसतो, पण लवकरच तिथल्या तेच ते आणि प्रचारकी लेखनाचा कंटाळा येतो. आता काहीतरी सकस वाचले पाहिजे असे तीव्रतेने वाटत होते. साहित्यिक पुस्तकांची ऑनलाईन खरेदी मी अद्याप केलेली नाही, कारण मला त्याद्वारे पुस्तक निवडीचा निर्णय घेणे कठीण जाते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन थोडेतरी चाळल्याशिवाय मी ते विकत घ्यायचे धाडस करीत नाही. डिसेंबरमध्ये सामाजिक वावर तसा वाढू लागला.

एका विटीत दोन कोल्या..

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे एकमेकाला चिकटलेलं जुळं.. इवसं वा दिव्यांग जन्मताच कोणी मुक्‍ती देतं गळ्याला नख लावून रस्त्यात जीवंत हेळना वा उसनं संगोपन करून कोणी तिकीट लावतं जत्रेत फक्‍त चरितार्थ नव्हे खोर्‍याने पैसे ओढण्यासाठी... चार हात... चार पाय.. दोन तोंडं.. पाठीलापाठ चिकटली म्हणून मादी देह एक.. आणि दोन भिन्न गर्भाशयांसाठी दोन भिन्न योन्या संबधोत्सुक... संभोगोत्सुक... पुन्हा इवसंच जन्माला घालण्यासाठी की काय... - एक नर घिरट्या घालतोय!... एका विटीत दोन कोल्या... (आणि जत्रेत व्यावसायिक तिसरी..) मारता येतील म्हणून... - सुधीर रा.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

भिक्षां देहि च पार्वति

पॉइंट ब्लँक ·

फोटो पण छान आहेत. अन्नपूर्णा स्त्रोत्र कधितरी ऐकले होते, पण त्यातल्या या दोन श्लोकांकडे विशेष लक्ष गेले नव्हते. मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

In reply to by Bhakti

पॉइंट ब्लँक 05/12/2020 - 13:17
धन्यवाद _/\_. मी मागच्या वर्षी नवरात्रामध्ये चौडेश्वरीच्या मंदिरात अन्नपूर्णा स्वरुपात देवीची पूजा झाली होती. त्यादिवशी आरतीच्यावेळेस पहिल्यांदा हे स्तोत्र ऐकलं होत., तेव्हा असाच काहीसा शांत आणि प्रसन्न भाव मनात उमटवून गेलं होता. :)

टर्मीनेटर 05/12/2020 - 09:22
छान माहिती आणि फोटो 👍 दारसुरम येथील ऐरावतेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेची मुर्ती खूप सुंदर आहे 👌 अवांतर - घरात/कुटुंबात दत्तोपासनेचे वातावरण असल्याने अन्नदानाचे महत्व तसे बालपणापासून माहित होते. हिंदू आणि शीख धर्मियांत अन्नादानाला श्रेष्ठदान मानले जाते हे आपल्या माहितीत असते. परंतु वर्षभरापूर्वी मला मुस्लीम समाजातही अन्नदान हे फार पवित्र कार्य मानले जाते असे समजले तेव्हा थोडे आश्चर्य वाटले होते.

In reply to by टर्मीनेटर

पॉइंट ब्लँक 05/12/2020 - 13:47
बहुदा प्रत्येक धर्मामध्ये अन्नदानाला महत्व दिल आहे. त्याची बरीच कारण असु शकतात. सर्वात महत्वाचं संवेदनशीलता आणि नितिमत्ता असू शकते. कुणीतरी भुकेनं तडफडतयं आणि आपण त्यांना उपाशी ठेवून पोटभर जेवतोय असं काम कनवाळू लोक करु शकत नाहीत. त्यांच्या द्रिष्टीने ते अनैतिक कृत्य होईल. दुसरा कारण कृतज्ञता- आपण जे कमवतो ते स्वबळावर किंवा स्वकष्टाने जरी कमवले अस आपल्याला वाटत असलं तरी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजाने त्याला हातभार लावलेला असतो, त्याची परतफेड दानधर्म स्वरुपात करता येते. तिसरं कारण व्यवहारीक दूरद्रुष्टीता- आपल्याला सहसा सरदारजी कधी भिक मागताना दिसत नाहीत. त्याचं एक कारण असही असु शकतंकी त्यांना त्याची गरज पडत नसावी कारण "मी उपाशी मरेल" ही असुरक्षा त्यांना फारशी जाणवत नसावी इतका दानधर्मे शिखांच्या मध्ये होत असेल. आणि भुकेलेल्या दिलेलं एक जेवण त्याला गुन्हा करन्यापासुन थांबवू शकतो, त्या गुन्ह्याचा बळी कदाचित तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रियजनसुद्धा असु शकतात. तीस एक वर्षापूर्वी समाजात माणुसकी होती खुप- जेवणाच्या वेळेस घरात जर बाहेरच कुणी असेल तर त्यालाही जेवण देत, मग तो पाहुणा असो की काम करनारा मजदुर किंवा मोलकरीन किंवा दरवाज्यात आलेला भिकारी त्याना उपाशी पाठवण पाप समजलं जाई. इतकचं काय , रस्त्यावरचा कुत्र किंवा फिरतफिरत आलेली गाय किंवा गाढव ह्यांनाही भाकरतुकडा दिला जाई. त्यावेळेस लोकांकडे स्वत:च्या चारचाकी सहसा नसत. अडीअडचणीला गाडी भाड्याने घेवून कुठे जायला लागलं तर आपण जे काही खातोय मग ते घरातुन बांधुन नेलेलं असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये विकत घेतलेलं तेच जेवण ड्राईव्हरला पण दिलं जाई. त्याला पगार मिळतोय मग जेवण कशाला द्या हा विचारसुद्धा मनात येत नसे बहुतेक. आता सगळ्यांकडे चारचाकी आल्यात पण मनाची श्रीमंती हरवली.

In reply to by पॉइंट ब्लँक

Bhakti 05/12/2020 - 16:12
बरोबर अन्नदानाची वृत्तीच लागते.आमच्या भांड्यावल्या मावशींना रोज चहा असायचा..एकदा मी त्यांना खजूर द्यायला गेले त्याच्या आधीच बाबांनी त्यांना वाटीभर खजूर दिले...हेच घासातला घास देण्याचे संस्कार समस्त पुढच्या पिढीला जावो .. अन्नपूर्णा अशीच प्रसन्न राहो!

प्रचेतस 05/12/2020 - 22:18
छान. वेरूळ लेणीत प्रदक्षिणापथावर अन्नपूर्णेच कणीस धारण केलेली उभी मूर्ती आहे, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात पळी धारण केलेली बसलेली मूर्ती आहे.

In reply to by प्रचेतस

पॉइंट ब्लँक 06/12/2020 - 11:00
धन्यवाद _/\_ . खिद्रापूरच्या मुर्तीचा फोटो मिळाला तर पोस्ट कराल का इथे? मला मी काढलेल्या फोटो मध्ये एक तर ओळखता येत नाहि आहे किंवा काढायचा राहुन गेला असेल.

In reply to by पॉइंट ब्लँक

प्रचेतस 07/12/2020 - 09:14
ही खिद्रापूरची अन्नपूर्णा. गर्भगृहाच्या बाहेरील भागात. a आणि ही वेरुळच्या प्रदक्षिणापथावर. हाती कमंडलू आणि कणीस. a

फोटो पण छान आहेत. अन्नपूर्णा स्त्रोत्र कधितरी ऐकले होते, पण त्यातल्या या दोन श्लोकांकडे विशेष लक्ष गेले नव्हते. मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

In reply to by Bhakti

पॉइंट ब्लँक 05/12/2020 - 13:17
धन्यवाद _/\_. मी मागच्या वर्षी नवरात्रामध्ये चौडेश्वरीच्या मंदिरात अन्नपूर्णा स्वरुपात देवीची पूजा झाली होती. त्यादिवशी आरतीच्यावेळेस पहिल्यांदा हे स्तोत्र ऐकलं होत., तेव्हा असाच काहीसा शांत आणि प्रसन्न भाव मनात उमटवून गेलं होता. :)

टर्मीनेटर 05/12/2020 - 09:22
छान माहिती आणि फोटो 👍 दारसुरम येथील ऐरावतेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेची मुर्ती खूप सुंदर आहे 👌 अवांतर - घरात/कुटुंबात दत्तोपासनेचे वातावरण असल्याने अन्नदानाचे महत्व तसे बालपणापासून माहित होते. हिंदू आणि शीख धर्मियांत अन्नादानाला श्रेष्ठदान मानले जाते हे आपल्या माहितीत असते. परंतु वर्षभरापूर्वी मला मुस्लीम समाजातही अन्नदान हे फार पवित्र कार्य मानले जाते असे समजले तेव्हा थोडे आश्चर्य वाटले होते.

In reply to by टर्मीनेटर

पॉइंट ब्लँक 05/12/2020 - 13:47
बहुदा प्रत्येक धर्मामध्ये अन्नदानाला महत्व दिल आहे. त्याची बरीच कारण असु शकतात. सर्वात महत्वाचं संवेदनशीलता आणि नितिमत्ता असू शकते. कुणीतरी भुकेनं तडफडतयं आणि आपण त्यांना उपाशी ठेवून पोटभर जेवतोय असं काम कनवाळू लोक करु शकत नाहीत. त्यांच्या द्रिष्टीने ते अनैतिक कृत्य होईल. दुसरा कारण कृतज्ञता- आपण जे कमवतो ते स्वबळावर किंवा स्वकष्टाने जरी कमवले अस आपल्याला वाटत असलं तरी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समाजाने त्याला हातभार लावलेला असतो, त्याची परतफेड दानधर्म स्वरुपात करता येते. तिसरं कारण व्यवहारीक दूरद्रुष्टीता- आपल्याला सहसा सरदारजी कधी भिक मागताना दिसत नाहीत. त्याचं एक कारण असही असु शकतंकी त्यांना त्याची गरज पडत नसावी कारण "मी उपाशी मरेल" ही असुरक्षा त्यांना फारशी जाणवत नसावी इतका दानधर्मे शिखांच्या मध्ये होत असेल. आणि भुकेलेल्या दिलेलं एक जेवण त्याला गुन्हा करन्यापासुन थांबवू शकतो, त्या गुन्ह्याचा बळी कदाचित तुम्ही स्वतः किंवा तुमचे प्रियजनसुद्धा असु शकतात. तीस एक वर्षापूर्वी समाजात माणुसकी होती खुप- जेवणाच्या वेळेस घरात जर बाहेरच कुणी असेल तर त्यालाही जेवण देत, मग तो पाहुणा असो की काम करनारा मजदुर किंवा मोलकरीन किंवा दरवाज्यात आलेला भिकारी त्याना उपाशी पाठवण पाप समजलं जाई. इतकचं काय , रस्त्यावरचा कुत्र किंवा फिरतफिरत आलेली गाय किंवा गाढव ह्यांनाही भाकरतुकडा दिला जाई. त्यावेळेस लोकांकडे स्वत:च्या चारचाकी सहसा नसत. अडीअडचणीला गाडी भाड्याने घेवून कुठे जायला लागलं तर आपण जे काही खातोय मग ते घरातुन बांधुन नेलेलं असो किंवा बाहेर हॉटेलमध्ये विकत घेतलेलं तेच जेवण ड्राईव्हरला पण दिलं जाई. त्याला पगार मिळतोय मग जेवण कशाला द्या हा विचारसुद्धा मनात येत नसे बहुतेक. आता सगळ्यांकडे चारचाकी आल्यात पण मनाची श्रीमंती हरवली.

In reply to by पॉइंट ब्लँक

Bhakti 05/12/2020 - 16:12
बरोबर अन्नदानाची वृत्तीच लागते.आमच्या भांड्यावल्या मावशींना रोज चहा असायचा..एकदा मी त्यांना खजूर द्यायला गेले त्याच्या आधीच बाबांनी त्यांना वाटीभर खजूर दिले...हेच घासातला घास देण्याचे संस्कार समस्त पुढच्या पिढीला जावो .. अन्नपूर्णा अशीच प्रसन्न राहो!

प्रचेतस 05/12/2020 - 22:18
छान. वेरूळ लेणीत प्रदक्षिणापथावर अन्नपूर्णेच कणीस धारण केलेली उभी मूर्ती आहे, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात पळी धारण केलेली बसलेली मूर्ती आहे.

In reply to by प्रचेतस

पॉइंट ब्लँक 06/12/2020 - 11:00
धन्यवाद _/\_ . खिद्रापूरच्या मुर्तीचा फोटो मिळाला तर पोस्ट कराल का इथे? मला मी काढलेल्या फोटो मध्ये एक तर ओळखता येत नाहि आहे किंवा काढायचा राहुन गेला असेल.

In reply to by पॉइंट ब्लँक

प्रचेतस 07/12/2020 - 09:14
ही खिद्रापूरची अन्नपूर्णा. गर्भगृहाच्या बाहेरील भागात. a आणि ही वेरुळच्या प्रदक्षिणापथावर. हाती कमंडलू आणि कणीस. a
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे । ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥   माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः । बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥   जगदगुरु  शंकराचायांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रातील हे शेवटची  दोन  कडवी. शेवटून का सुरुवात केली असा प्रश्न पडणे  साहजिक आहे .  बाकीच्या १० कडव्यांमध्ये  देवीच्या स्वरूपाचं आणि गुणांचं  वर्णन  केलं  आहे.

पुन्हा पानिपत!

मनो ·

In reply to by मनो

राज२००९ 01/12/2020 - 20:33
पुस्तकाची मागणी नोंदवुन पैसे भरले. अमेरिकेत शिपिंग्चा वेगळा चार्ज असेल तर प्लीज कळवा. सध्या फक्त $१०.१७ चार्ज झालेले आहेत...

प्रचेतस 01/12/2020 - 09:03
अभिनंदन मनो. पुस्तक इंग्रजीत असल्याने जगभर जाईलच यात शंकाच नाही पण मराठीत आणण्याचाही अवश्य प्रयत्न करा.

सोत्रि 01/12/2020 - 09:34
मनःपुर्वक अभिनंदन!! - (पुस्तक मिळण्याची इच्छा असलेला) सोकाजी

खेडूत 01/12/2020 - 09:55
मागणी नोंदवत आहे... मराठीत सुद्धा यायला हवे असे वाटते. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by मराठी_माणूस

मनो 01/12/2020 - 22:59
जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ-मराठी अश्या पानिपतमधील जाट बांधवाना, भारताबाहेर राहणाऱ्या इतिहास-प्रेमींना वाचता यावे म्हणून सुरुवात इंग्रजीत केली. मराठी आवृत्ती नक्कीच करेन.

मनो 01/12/2020 - 10:06
पुस्तकाचे manuscript काळजीपूर्वक वाचून मिसळपावकर बॅटमॅन यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. प्रकाशन आणि छपाई यातील अनेक खाचाखोचा मला अभ्याशेठ यांनी स्वतः खूप कामात आणि गडबडीत असताना देखील समजावून सांगितल्या. त्याबद्दल या दोघांचे आभार!

मित्रहो 01/12/2020 - 10:33
मनःपूर्वक आभिनंदन पुस्तकाची प्रत राखून ठेवण्याची नोंदणी पैसे भरुन पूर्ण केली. आता पुस्तक मिळायची वाट बघतोय

प्रसाद_१९८२ 01/12/2020 - 10:37
पुस्तका बद्दल अभिनंदन ! -- पुस्तक नोंदणीसाठी जो दुवा दिलाय त्यावर क्लिक केल्यावर एरर येतोय.

In reply to by प्रसाद_१९८२

मनो 01/12/2020 - 10:48
माझ्याकडे आत्ता व्यवस्थित उघडते आहे साईट. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहाल का? कदाचित temporary error असेल. नाहीच जमलं तर panipat.rediscovered@gmail.com या पत्त्यावर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल देऊन ठेवा.

सौंदाळा 01/12/2020 - 13:24
अभिनंदन, कृपया मराठी अनुवाद करण्याबाबत विचार करा.

In reply to by पुष्करिणी

मनो 01/12/2020 - 23:02
पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे त्यातील दुर्मिळ अप्रकाशित चित्रे. ऑडिओबुकमध्ये ते करणे शक्य नाही, म्हणून त्याचा विचार सुरुवातीला केला नाही.

In reply to by pspotdar

मनो 01/12/2020 - 22:18
मी stripe checkout वापरतो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या फोनवर जर गूगल पे असेल तरच तो option दिसतो. कदाचित त्यांच्या detection मध्ये गडबड झालेली असेल. तुम्ही केली नसेल तर सध्या payment न करता साधी नावनोंदणी करा, मी हा option test करून पाहतो.

पुस्तकाबध्दल हार्दिक अभिनंदन मित्रा, बाकी पुस्तक मराठीमध्ये अनुवादीत केल्यास आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल.पुस्तकाची काही सँपल पेजेस उपलब्ध केउन दिली तर बरे होईल.पुस्तक नक्कीच बुक करणार आहे.

In reply to by दुर्गविहारी

मनो 01/12/2020 - 22:13
माझं दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे, त्यामुळं मराठीतून करण्यास अडचण काहीच नाही. इंग्रजीत प्रथम करण्याचा हेतू असा की हे पुस्तक जगभर पोचावे, भारतीयच नाही तर जे पाश्चात्य संशोधक भारतीय इतिहासावर काम करतात, त्यांना वाचताना काही अडचण येऊ नये. एकाच दिवसात इंग्रजी पुस्तकाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादावरून असं वाटतंय की मराठी आवृत्ती लगेच काढावी लागेल!

चित्रगुप्त 01/12/2020 - 18:50
अभिनंदन. महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर खास जुन्या चित्रांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश हा विषयच अद्भुत आहे. आपल्याकडे असा प्रयास प्रथमच होत असावा. पुस्तक बघण्याची खूपच उत्सुकता दाटली आहे. मला पुस्तक नक्कीच हवे आहे. नोंदणी करतो. मात्र सध्या पुढील साताठ महिने भारताबहेर असल्याने आणि घरी कुणी नसल्याने ते कोणत्या पत्त्यावर मागवावे हा प्रश्न आहे. अमेरिकेत मागवता येईल का? कृपया कळवावे. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

मनो 01/12/2020 - 22:04
चित्रगुप्तकाका, मी सध्या अमेरिकेतच आहे. पुढची प्रक्रिया साधारण (covid-permitting) अशी ठरवली आहे. २० डिसेंबरला प्रकाशनाचा समारंभ पुण्यात करतो आहे. बहुतेक online livestream करू, त्यामुळे बऱ्याच लोकांना घरबसल्या पाहता येईल. प्रतिसादावरून मला कोणत्या देशात किती प्रती लागतील याचा अंदाज येईल (आणि भरभरून प्रतिसाद आला आहे!), त्यावरून तिथे amazon FBA द्वारे, अथवा स्वतःच कुरिअरने पाठवता येतील. अमेरिकेसाठी मी स्वतःच २४ डिसेंबर तारखेला लागतील तितक्या प्रती घेऊन येणार आहे. त्या amazon FBA द्वारे पाठवण्याचा विचार आहे. ज्यांनी नावनोंदणी केली आहे, पण payment झालेलं नाही, त्यांच्यासाठी एक स्पेशल कुपन कोड पाठवतो, तो वापरून ५०% किमतीत amazon वरून तुमच्या पत्त्यावर पुस्तक डिसेंबरच्या शेवटी येऊ शकेल. तुम्हाला अजून सोपा मार्ग सापडला तर मला नक्की कळवा, मी प्रयत्न करेन.

In reply to by मनो

चित्रगुप्त 02/12/2020 - 22:27
@मनो, तुम्ही करणार असलेला अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो. हे मी आमचा अनुभव तसेच अलिकडेच एक परिचित फक्त मुंबईहून दिल्लीला विमानाने गेले, त्यातून त्यांना कोविड संसर्ग झाला, यावरून म्हणत आहे. शक्यतो अमेरिकेत राहूनच पुस्तक प्रकाशन करून प्रती इकडे मागवून घेणे सद्यपरिस्थितीत ठीक राहील असे मला वाटते. विमानातील बंदिस्त वातावरणात एवढे तास बसणे धोक्याचेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

मनो 03/12/2020 - 08:43
काका, तुमची सूचना अगदी योग्य आहे, पण मला एका जमीन व्यवहारासाठी जाणे भाग आहे. इतके दिवस लांबणीवर टाकला होते, पण २०२० संपण्याच्या आधी करावे लागेल.

In reply to by मनो

शशिकांत ओक 13/12/2020 - 19:14
मनो, काळ बदलला आता हातघाईच्या लढाया नाहीत पण कागदी घोडे नाचवायला पुण्यापर्यंत मुलुख गिरी करणे भाग आहे असे दिसते!

अतिशय अभिमानास्पद अन कौतुकास्पद..! मराठी पुस्तकाची जी इच्छा व्यक्त केली जात आहे त्याला जोरदार अनुमोदन.

मनो 09/12/2020 - 02:49
**(UPDATE 08 December 2020)** ५०% सवलत (रु. ७५०/-) ही फक्त १० डिसेंबर २०२० मध्यरात्रीपर्यंतच उपलग्ध आहे. ११ डिसेंबरनंतर पुस्तकाची किंमत रु. १५०० असेल. अर्थात, amazon, पुस्तकाची दुकाने आणि इतर ठिकाणी अजून काही सवलत नंतरही मिळू शकेल, पण ती एवढी कमी निश्चितच नसेल. प्रकाशनपूर्व किंमत रु. ७५०/- ही फक्त १० तारखेपर्यन्त ज्यांनी नाव-नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच असेल. त्यामुळे आजच जरूर तुमचे नाव नोंदवून ठेवा. नोंदणीची वेबसाइट - https://panipat-signup.web.app

In reply to by रुपी

मनो 10/12/2020 - 21:04
धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी स्वतःच स्क्रिप्ट चालवले की मग नंतर ई-मेल जाते. तुम्ही अमेरिकेत असल्याने amazon वर डिस्काउंट कोड देईन, तिथून तुमच्याकडे पुस्तक येऊ शकते.

In reply to by जानु

मनो 11/12/2020 - 04:23
जिथे नोंदणी केली तिथेच (https://panipat-signup.web.app/) पुन्हा एकदा जाऊन या वेळी pay now बटन वापरा. फॉर्म मध्ये कंपलसरी असल्यानं माहिती पुन्हा टाकावी लागेल, पण दोन कॉपी होणार नाहीत. मागच्याच ऑर्डर मध्ये पेमेंट झालं अशी नोंद होईल.

बांवरे 11/12/2020 - 05:17
मनो, मनःपूर्वक अभिनंदन. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. मी नोंदणी केली आहे. अमेरिकेत पुस्तक पाठवायला जमले तर खूपच बरे होईल.

मित्रहो 22/12/2020 - 19:50
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक वाचायला सुरवात केली नाही पण पुस्तकाची एकूण रचना, कागदाचा दर्जा, चित्रे अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय असे पुस्तक आहे.

कंजूस 23/12/2020 - 05:09
खूप कष्ट घेऊन पुस्तक लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

मनो 24/12/2020 - 01:47
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल https://panipat-signup.web.app/ http://sahyadribooks.com/battle-of-panipat/ https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08PW5W3WZ/ Amazon USA https://www.amazon.com/dp/B08PW5W3WZ?ref=myi_title_dp आजच जरूर मागवा.

चित्रगुप्त 24/12/2020 - 07:08
पुस्तक अमेरिकेत मागवण्यासाठी मी मागे नोंदणी केली होती, तेंव्हा किंमत १० डॉलर दाखवली जात होती. आता अ‍ॅमॅझोनवर बघता १९.९९ दाखवत आहे. काय करावे ? सध्या मी अमेरिकेतच आहे.

In reply to by चित्रगुप्त

मनो 25/12/2020 - 00:27
काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत (सुखरूप) परतलो आहे, तुम्हाला कसं करायचं त्याचा पत्ता लावून व्य नि करतो.

चित्रगुप्त 10/01/2021 - 02:02
ग्रंथ मिळाला. कागद, छपाई उत्तम आहे. अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. ... "सदरहू ग्रंथात पार्श्वभूमिचा रंग पांढर्‍या ऐवजी साधारणपणे हस्तिदंती म्हणता येईल असा वापरल्याने पुस्तक अधिकच देखणे झालेले आहे" .... हे वाक्य टंकल्यावर मी ग्रंथ पुन्हा एकदा उघडून बघितो, तर तो पांढराच कागद असल्याचे दिसून आले. मी काल रात्री कृत्रीम उजेडात, तर आता नैसर्गिक उजेडात पुस्तक बघितले आहे. 5000 Kelvin चे 'ग्लोब' त्यातल्या त्यात नैसर्गिक प्रकाशासारखा उजेड देतात असे वाचून मी मुद्दाम ते मागवून लावलेले आहेत. आज रात्री पुन्हा वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात जाऊन बघेन. हे मी मुद्दाम प्रकाशाबद्दल/चित्रांबद्दल संवेदनशील असणारांसाठी लिहित आहे, कारण अश्या ठिकाणी चित्रांचा रंग नेमका दिसणे महत्वाचे असते. नाना फडणविसांच्या आणि अन्य काही चित्रांबद्दल मी पुन्हा नंतर लिहीन. चिकाटी, तळमळ, याबरोबरच दीर्घ प्रयत्नांनी आगळे-वेगळे संशोधन करून हा अद्वितीय ग्रंथ रचल्याबद्दल ग्रंथकर्त्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

मनो 10/01/2021 - 09:00
धन्यवाद. आपल्यासारख्या चित्रकाराकडून अशी दाद मिळणं ही माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. चित्रे योग्य प्रकारे छापली जावीत यासाठी आम्हाला बरेच कष्ट पडले. अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या जाडीचे कागद मागवून त्यातून निवड केली. छापखान्यातले मॉनिटर आणि माझा मॉनिटर एकसारखी चित्रे दाखवतील याकरता त्यांचे कलर कॅलिब्रेशन केले. त्यानंतरही डमी छापल्यावर त्यातील छापाईनुसार CMYK मधील के म्हणजे काळा रंग चित्राची झळाळी (luminance) कमी करणार नाही अश्या प्रमाणात कमीजास्त केला. या सर्व प्रयत्नात स्पेक्ट्रम ऑफसेटचे विभाकर वैद्य आणि त्यांचे मंगेश उत्तेकर यांनी न कंटाळता सुरेख काम केलं त्यांच्यामुळे आज आपल्याला पुस्तक या स्वरूपात दिसते आहे. वर तु.का. अर्थात पैलवान यांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या चित्रांवरील प्रतिक्रियांची जरुर वाट पाहतो आहोत. जमल्यास नवीन धागाच काढुयात.

In reply to by मनो

चित्रगुप्त 17/01/2021 - 00:01
@मनो, तुमच्या ग्रंथातील चित्रे तुम्हाला कसकशी मिळत गेली, त्यासाठी काय काय प्रयास करावे लागले, कुणाकुणाची मदत झाली, कुठकुठे प्रवास करावा लागला तसेच काही मोठ्या चित्रांचे वर्णन, त्यातील तपशीलांबद्दल माहिती यासाठी एक नवीन धागा काढावा असे सुचवतो. पुस्तकातील नाना फडणविसांचे चित्रातील चेहरा बराच गडद, काळपट दिसतो आहे, त्यावरून मला वाटले होते की ब्रिटिश चित्रकाराला गौरवर्णीय सोडून इतरांची चित्रे रंगवायची म्हटल्यावर अमूक रंग (उदा बर्न्ट सायना, बर्न्ट अंबर वगैरे) वापरायची सवय असावी, त्यामुळे तसे झाले असावे. जालावर शोध घेता मात्र हेच चित्र कुठे काळपट- तैलरंगात केलेले, तर कुठे हलक्या जलरंगात असल्यासारखे दिसले. त्यामुळे हा फरक फोटोग्राफी, छपाई, शिवाय आपण बघत असलेल्या लॅपटॉप आदिंमुळे पडत असल्याचे लक्षात आले. . . वर लिहील्याप्रमाणे ब्रिटिश चित्रकाराबद्दल मला तसे वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वी भारतातील राजे- रजवाडे त्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे रंगवण्यासाठी ब्रिटिश चित्रकारांना पाचारण करीत. ते चित्रकार भरजरी वस्त्रे, दाग-दागिने संगमरवरी खांब, वगैरे उत्तम रितीने रंगवत, मात्र त्यांना भारतियांची अंगकांती, वर्ण हे जमत नसे. त्यामुळे त्या काळी मुंबईला जे.जे मधे शिक्षक असलेले प्राख्यात भारतीय चित्रकार 'त्रिंदाद मास्तर' Antonio Xavier Trindade (1870-1935) यांच्याकडून चेहरे रंगवून घेत. यातून त्रिंदाद यांना भरपूर धनप्राप्ती होत असे, त्यातून त्यांनी माहीमला समुद्रकाठी बंगला बांधला होता. माझ्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी बरेचदा त्या बंगल्यात बरेचदा जाऊन त्रिंदाद यांची उत्तमोत्तम चित्रे बघण्याची संधी मिळाली. (आता तो बंगला आणि ती चित्र तिथे आहेत की नाहीत ठाऊक नाही) त्रिंदाद मास्त॑रांविषयी वरील माहिती मी बहुधा चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड, यांच्या 'रापण' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. चित्रकला-प्रेमींनी 'रापण' अवश्य वाचावे अशी शिफारस करतो. त्रिंदाद यांचे माझे अतिशय आवडते चित्रः (दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातील) .

In reply to by चित्रगुप्त

मनो 17/01/2021 - 00:29
माझा एक अंदाज असा आहे की चित्रातील कपडे पांढरे असल्याने जेंव्हा कॉम्प्युटरवर कलर ऑटो बॅलन्स केले जातायत त्या वेळी compensate केल्याने चेहेरा काळा होतोय. ज्यांना फोटोशॉपची चांगली माहिती आहे त्यांना विचारून पाहतो.

रुपी 11/01/2021 - 10:57
पुस्तक मिळाले. कागद आणि चित्रे खूप दर्जेदार आहेत. पुस्तक वाचायला सुरुवात केली नाही, लवकरच वाचेन. जमल्यास goodreads वर add करा, म्हणजे पुस्तक तिकडून ही वाचकांना माहीत होईल.

एक उत्तम विषय परत मांडलात. पुस्तक, मराठीत आले की नक्कीच वाचणार. पानिपत हा अभ्यासाचा विषय आहे. पानीपतामुळे 3 गोष्टी शिकायला मिळाल्या.... 1. बाजारबुणगे जवळ बाळगू नयेत. 2. अवघड काम असेल तर, बायकामुले घरीच ठेवावीत. 3. रसद भरपूर ठेवावी.

चौथा कोनाडा 16/01/2021 - 17:52

+१

बॅटल ऑफ पनिपत या इंग्लिश मधील ग्रंथाचा आजच्या दै लोकसत्ता म्हणजे दि. १६ जाने २०२१, शनिवार च्या अ़ंकात "बुकमार्क" या सदरात "‘पानिपता’चे चित्रचरित्र" या मथळ्याखाली ले. निखिल बेल्लारीकर यांचा रसग्रहणात्मक लेख प्रकशित झालेला आहे. https://epaper.loksatta.com/2960733/loksatta-pune/16-01-2021#clip/57753863/c33325ae-264f-4ecf-adac-5e4af33037f9/1595.5555555555557:1035.5583548461216 https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of-rediscovered-paintings-book-review-abn-97-2380669/

In reply to by मनो

राज२००९ 01/12/2020 - 20:33
पुस्तकाची मागणी नोंदवुन पैसे भरले. अमेरिकेत शिपिंग्चा वेगळा चार्ज असेल तर प्लीज कळवा. सध्या फक्त $१०.१७ चार्ज झालेले आहेत...

प्रचेतस 01/12/2020 - 09:03
अभिनंदन मनो. पुस्तक इंग्रजीत असल्याने जगभर जाईलच यात शंकाच नाही पण मराठीत आणण्याचाही अवश्य प्रयत्न करा.

सोत्रि 01/12/2020 - 09:34
मनःपुर्वक अभिनंदन!! - (पुस्तक मिळण्याची इच्छा असलेला) सोकाजी

खेडूत 01/12/2020 - 09:55
मागणी नोंदवत आहे... मराठीत सुद्धा यायला हवे असे वाटते. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

In reply to by मराठी_माणूस

मनो 01/12/2020 - 22:59
जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ-मराठी अश्या पानिपतमधील जाट बांधवाना, भारताबाहेर राहणाऱ्या इतिहास-प्रेमींना वाचता यावे म्हणून सुरुवात इंग्रजीत केली. मराठी आवृत्ती नक्कीच करेन.

मनो 01/12/2020 - 10:06
पुस्तकाचे manuscript काळजीपूर्वक वाचून मिसळपावकर बॅटमॅन यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. प्रकाशन आणि छपाई यातील अनेक खाचाखोचा मला अभ्याशेठ यांनी स्वतः खूप कामात आणि गडबडीत असताना देखील समजावून सांगितल्या. त्याबद्दल या दोघांचे आभार!

मित्रहो 01/12/2020 - 10:33
मनःपूर्वक आभिनंदन पुस्तकाची प्रत राखून ठेवण्याची नोंदणी पैसे भरुन पूर्ण केली. आता पुस्तक मिळायची वाट बघतोय

प्रसाद_१९८२ 01/12/2020 - 10:37
पुस्तका बद्दल अभिनंदन ! -- पुस्तक नोंदणीसाठी जो दुवा दिलाय त्यावर क्लिक केल्यावर एरर येतोय.

In reply to by प्रसाद_१९८२

मनो 01/12/2020 - 10:48
माझ्याकडे आत्ता व्यवस्थित उघडते आहे साईट. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहाल का? कदाचित temporary error असेल. नाहीच जमलं तर panipat.rediscovered@gmail.com या पत्त्यावर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल देऊन ठेवा.

सौंदाळा 01/12/2020 - 13:24
अभिनंदन, कृपया मराठी अनुवाद करण्याबाबत विचार करा.

In reply to by पुष्करिणी

मनो 01/12/2020 - 23:02
पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे त्यातील दुर्मिळ अप्रकाशित चित्रे. ऑडिओबुकमध्ये ते करणे शक्य नाही, म्हणून त्याचा विचार सुरुवातीला केला नाही.

In reply to by pspotdar

मनो 01/12/2020 - 22:18
मी stripe checkout वापरतो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या फोनवर जर गूगल पे असेल तरच तो option दिसतो. कदाचित त्यांच्या detection मध्ये गडबड झालेली असेल. तुम्ही केली नसेल तर सध्या payment न करता साधी नावनोंदणी करा, मी हा option test करून पाहतो.

पुस्तकाबध्दल हार्दिक अभिनंदन मित्रा, बाकी पुस्तक मराठीमध्ये अनुवादीत केल्यास आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल.पुस्तकाची काही सँपल पेजेस उपलब्ध केउन दिली तर बरे होईल.पुस्तक नक्कीच बुक करणार आहे.

In reply to by दुर्गविहारी

मनो 01/12/2020 - 22:13
माझं दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे, त्यामुळं मराठीतून करण्यास अडचण काहीच नाही. इंग्रजीत प्रथम करण्याचा हेतू असा की हे पुस्तक जगभर पोचावे, भारतीयच नाही तर जे पाश्चात्य संशोधक भारतीय इतिहासावर काम करतात, त्यांना वाचताना काही अडचण येऊ नये. एकाच दिवसात इंग्रजी पुस्तकाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादावरून असं वाटतंय की मराठी आवृत्ती लगेच काढावी लागेल!

चित्रगुप्त 01/12/2020 - 18:50
अभिनंदन. महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर खास जुन्या चित्रांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश हा विषयच अद्भुत आहे. आपल्याकडे असा प्रयास प्रथमच होत असावा. पुस्तक बघण्याची खूपच उत्सुकता दाटली आहे. मला पुस्तक नक्कीच हवे आहे. नोंदणी करतो. मात्र सध्या पुढील साताठ महिने भारताबहेर असल्याने आणि घरी कुणी नसल्याने ते कोणत्या पत्त्यावर मागवावे हा प्रश्न आहे. अमेरिकेत मागवता येईल का? कृपया कळवावे. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

मनो 01/12/2020 - 22:04
चित्रगुप्तकाका, मी सध्या अमेरिकेतच आहे. पुढची प्रक्रिया साधारण (covid-permitting) अशी ठरवली आहे. २० डिसेंबरला प्रकाशनाचा समारंभ पुण्यात करतो आहे. बहुतेक online livestream करू, त्यामुळे बऱ्याच लोकांना घरबसल्या पाहता येईल. प्रतिसादावरून मला कोणत्या देशात किती प्रती लागतील याचा अंदाज येईल (आणि भरभरून प्रतिसाद आला आहे!), त्यावरून तिथे amazon FBA द्वारे, अथवा स्वतःच कुरिअरने पाठवता येतील. अमेरिकेसाठी मी स्वतःच २४ डिसेंबर तारखेला लागतील तितक्या प्रती घेऊन येणार आहे. त्या amazon FBA द्वारे पाठवण्याचा विचार आहे. ज्यांनी नावनोंदणी केली आहे, पण payment झालेलं नाही, त्यांच्यासाठी एक स्पेशल कुपन कोड पाठवतो, तो वापरून ५०% किमतीत amazon वरून तुमच्या पत्त्यावर पुस्तक डिसेंबरच्या शेवटी येऊ शकेल. तुम्हाला अजून सोपा मार्ग सापडला तर मला नक्की कळवा, मी प्रयत्न करेन.

In reply to by मनो

चित्रगुप्त 02/12/2020 - 22:27
@मनो, तुम्ही करणार असलेला अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो. हे मी आमचा अनुभव तसेच अलिकडेच एक परिचित फक्त मुंबईहून दिल्लीला विमानाने गेले, त्यातून त्यांना कोविड संसर्ग झाला, यावरून म्हणत आहे. शक्यतो अमेरिकेत राहूनच पुस्तक प्रकाशन करून प्रती इकडे मागवून घेणे सद्यपरिस्थितीत ठीक राहील असे मला वाटते. विमानातील बंदिस्त वातावरणात एवढे तास बसणे धोक्याचेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

मनो 03/12/2020 - 08:43
काका, तुमची सूचना अगदी योग्य आहे, पण मला एका जमीन व्यवहारासाठी जाणे भाग आहे. इतके दिवस लांबणीवर टाकला होते, पण २०२० संपण्याच्या आधी करावे लागेल.

In reply to by मनो

शशिकांत ओक 13/12/2020 - 19:14
मनो, काळ बदलला आता हातघाईच्या लढाया नाहीत पण कागदी घोडे नाचवायला पुण्यापर्यंत मुलुख गिरी करणे भाग आहे असे दिसते!

अतिशय अभिमानास्पद अन कौतुकास्पद..! मराठी पुस्तकाची जी इच्छा व्यक्त केली जात आहे त्याला जोरदार अनुमोदन.

मनो 09/12/2020 - 02:49
**(UPDATE 08 December 2020)** ५०% सवलत (रु. ७५०/-) ही फक्त १० डिसेंबर २०२० मध्यरात्रीपर्यंतच उपलग्ध आहे. ११ डिसेंबरनंतर पुस्तकाची किंमत रु. १५०० असेल. अर्थात, amazon, पुस्तकाची दुकाने आणि इतर ठिकाणी अजून काही सवलत नंतरही मिळू शकेल, पण ती एवढी कमी निश्चितच नसेल. प्रकाशनपूर्व किंमत रु. ७५०/- ही फक्त १० तारखेपर्यन्त ज्यांनी नाव-नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच असेल. त्यामुळे आजच जरूर तुमचे नाव नोंदवून ठेवा. नोंदणीची वेबसाइट - https://panipat-signup.web.app

In reply to by रुपी

मनो 10/12/2020 - 21:04
धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी स्वतःच स्क्रिप्ट चालवले की मग नंतर ई-मेल जाते. तुम्ही अमेरिकेत असल्याने amazon वर डिस्काउंट कोड देईन, तिथून तुमच्याकडे पुस्तक येऊ शकते.

In reply to by जानु

मनो 11/12/2020 - 04:23
जिथे नोंदणी केली तिथेच (https://panipat-signup.web.app/) पुन्हा एकदा जाऊन या वेळी pay now बटन वापरा. फॉर्म मध्ये कंपलसरी असल्यानं माहिती पुन्हा टाकावी लागेल, पण दोन कॉपी होणार नाहीत. मागच्याच ऑर्डर मध्ये पेमेंट झालं अशी नोंद होईल.

बांवरे 11/12/2020 - 05:17
मनो, मनःपूर्वक अभिनंदन. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. मी नोंदणी केली आहे. अमेरिकेत पुस्तक पाठवायला जमले तर खूपच बरे होईल.

मित्रहो 22/12/2020 - 19:50
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक वाचायला सुरवात केली नाही पण पुस्तकाची एकूण रचना, कागदाचा दर्जा, चित्रे अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय असे पुस्तक आहे.

कंजूस 23/12/2020 - 05:09
खूप कष्ट घेऊन पुस्तक लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

मनो 24/12/2020 - 01:47
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल https://panipat-signup.web.app/ http://sahyadribooks.com/battle-of-panipat/ https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08PW5W3WZ/ Amazon USA https://www.amazon.com/dp/B08PW5W3WZ?ref=myi_title_dp आजच जरूर मागवा.

चित्रगुप्त 24/12/2020 - 07:08
पुस्तक अमेरिकेत मागवण्यासाठी मी मागे नोंदणी केली होती, तेंव्हा किंमत १० डॉलर दाखवली जात होती. आता अ‍ॅमॅझोनवर बघता १९.९९ दाखवत आहे. काय करावे ? सध्या मी अमेरिकेतच आहे.

In reply to by चित्रगुप्त

मनो 25/12/2020 - 00:27
काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत (सुखरूप) परतलो आहे, तुम्हाला कसं करायचं त्याचा पत्ता लावून व्य नि करतो.

चित्रगुप्त 10/01/2021 - 02:02
ग्रंथ मिळाला. कागद, छपाई उत्तम आहे. अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. ... "सदरहू ग्रंथात पार्श्वभूमिचा रंग पांढर्‍या ऐवजी साधारणपणे हस्तिदंती म्हणता येईल असा वापरल्याने पुस्तक अधिकच देखणे झालेले आहे" .... हे वाक्य टंकल्यावर मी ग्रंथ पुन्हा एकदा उघडून बघितो, तर तो पांढराच कागद असल्याचे दिसून आले. मी काल रात्री कृत्रीम उजेडात, तर आता नैसर्गिक उजेडात पुस्तक बघितले आहे. 5000 Kelvin चे 'ग्लोब' त्यातल्या त्यात नैसर्गिक प्रकाशासारखा उजेड देतात असे वाचून मी मुद्दाम ते मागवून लावलेले आहेत. आज रात्री पुन्हा वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात जाऊन बघेन. हे मी मुद्दाम प्रकाशाबद्दल/चित्रांबद्दल संवेदनशील असणारांसाठी लिहित आहे, कारण अश्या ठिकाणी चित्रांचा रंग नेमका दिसणे महत्वाचे असते. नाना फडणविसांच्या आणि अन्य काही चित्रांबद्दल मी पुन्हा नंतर लिहीन. चिकाटी, तळमळ, याबरोबरच दीर्घ प्रयत्नांनी आगळे-वेगळे संशोधन करून हा अद्वितीय ग्रंथ रचल्याबद्दल ग्रंथकर्त्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

मनो 10/01/2021 - 09:00
धन्यवाद. आपल्यासारख्या चित्रकाराकडून अशी दाद मिळणं ही माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. चित्रे योग्य प्रकारे छापली जावीत यासाठी आम्हाला बरेच कष्ट पडले. अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या जाडीचे कागद मागवून त्यातून निवड केली. छापखान्यातले मॉनिटर आणि माझा मॉनिटर एकसारखी चित्रे दाखवतील याकरता त्यांचे कलर कॅलिब्रेशन केले. त्यानंतरही डमी छापल्यावर त्यातील छापाईनुसार CMYK मधील के म्हणजे काळा रंग चित्राची झळाळी (luminance) कमी करणार नाही अश्या प्रमाणात कमीजास्त केला. या सर्व प्रयत्नात स्पेक्ट्रम ऑफसेटचे विभाकर वैद्य आणि त्यांचे मंगेश उत्तेकर यांनी न कंटाळता सुरेख काम केलं त्यांच्यामुळे आज आपल्याला पुस्तक या स्वरूपात दिसते आहे. वर तु.का. अर्थात पैलवान यांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या चित्रांवरील प्रतिक्रियांची जरुर वाट पाहतो आहोत. जमल्यास नवीन धागाच काढुयात.

In reply to by मनो

चित्रगुप्त 17/01/2021 - 00:01
@मनो, तुमच्या ग्रंथातील चित्रे तुम्हाला कसकशी मिळत गेली, त्यासाठी काय काय प्रयास करावे लागले, कुणाकुणाची मदत झाली, कुठकुठे प्रवास करावा लागला तसेच काही मोठ्या चित्रांचे वर्णन, त्यातील तपशीलांबद्दल माहिती यासाठी एक नवीन धागा काढावा असे सुचवतो. पुस्तकातील नाना फडणविसांचे चित्रातील चेहरा बराच गडद, काळपट दिसतो आहे, त्यावरून मला वाटले होते की ब्रिटिश चित्रकाराला गौरवर्णीय सोडून इतरांची चित्रे रंगवायची म्हटल्यावर अमूक रंग (उदा बर्न्ट सायना, बर्न्ट अंबर वगैरे) वापरायची सवय असावी, त्यामुळे तसे झाले असावे. जालावर शोध घेता मात्र हेच चित्र कुठे काळपट- तैलरंगात केलेले, तर कुठे हलक्या जलरंगात असल्यासारखे दिसले. त्यामुळे हा फरक फोटोग्राफी, छपाई, शिवाय आपण बघत असलेल्या लॅपटॉप आदिंमुळे पडत असल्याचे लक्षात आले. . . वर लिहील्याप्रमाणे ब्रिटिश चित्रकाराबद्दल मला तसे वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वी भारतातील राजे- रजवाडे त्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे रंगवण्यासाठी ब्रिटिश चित्रकारांना पाचारण करीत. ते चित्रकार भरजरी वस्त्रे, दाग-दागिने संगमरवरी खांब, वगैरे उत्तम रितीने रंगवत, मात्र त्यांना भारतियांची अंगकांती, वर्ण हे जमत नसे. त्यामुळे त्या काळी मुंबईला जे.जे मधे शिक्षक असलेले प्राख्यात भारतीय चित्रकार 'त्रिंदाद मास्तर' Antonio Xavier Trindade (1870-1935) यांच्याकडून चेहरे रंगवून घेत. यातून त्रिंदाद यांना भरपूर धनप्राप्ती होत असे, त्यातून त्यांनी माहीमला समुद्रकाठी बंगला बांधला होता. माझ्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी बरेचदा त्या बंगल्यात बरेचदा जाऊन त्रिंदाद यांची उत्तमोत्तम चित्रे बघण्याची संधी मिळाली. (आता तो बंगला आणि ती चित्र तिथे आहेत की नाहीत ठाऊक नाही) त्रिंदाद मास्त॑रांविषयी वरील माहिती मी बहुधा चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड, यांच्या 'रापण' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. चित्रकला-प्रेमींनी 'रापण' अवश्य वाचावे अशी शिफारस करतो. त्रिंदाद यांचे माझे अतिशय आवडते चित्रः (दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातील) .

In reply to by चित्रगुप्त

मनो 17/01/2021 - 00:29
माझा एक अंदाज असा आहे की चित्रातील कपडे पांढरे असल्याने जेंव्हा कॉम्प्युटरवर कलर ऑटो बॅलन्स केले जातायत त्या वेळी compensate केल्याने चेहेरा काळा होतोय. ज्यांना फोटोशॉपची चांगली माहिती आहे त्यांना विचारून पाहतो.

रुपी 11/01/2021 - 10:57
पुस्तक मिळाले. कागद आणि चित्रे खूप दर्जेदार आहेत. पुस्तक वाचायला सुरुवात केली नाही, लवकरच वाचेन. जमल्यास goodreads वर add करा, म्हणजे पुस्तक तिकडून ही वाचकांना माहीत होईल.

एक उत्तम विषय परत मांडलात. पुस्तक, मराठीत आले की नक्कीच वाचणार. पानिपत हा अभ्यासाचा विषय आहे. पानीपतामुळे 3 गोष्टी शिकायला मिळाल्या.... 1. बाजारबुणगे जवळ बाळगू नयेत. 2. अवघड काम असेल तर, बायकामुले घरीच ठेवावीत. 3. रसद भरपूर ठेवावी.

चौथा कोनाडा 16/01/2021 - 17:52

+१

बॅटल ऑफ पनिपत या इंग्लिश मधील ग्रंथाचा आजच्या दै लोकसत्ता म्हणजे दि. १६ जाने २०२१, शनिवार च्या अ़ंकात "बुकमार्क" या सदरात "‘पानिपता’चे चित्रचरित्र" या मथळ्याखाली ले. निखिल बेल्लारीकर यांचा रसग्रहणात्मक लेख प्रकशित झालेला आहे. https://epaper.loksatta.com/2960733/loksatta-pune/16-01-2021#clip/57753863/c33325ae-264f-4ecf-adac-5e4af33037f9/1595.5555555555557:1035.5583548461216 https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of-rediscovered-paintings-book-review-abn-97-2380669/
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

वृक्षासिनी

लेखनवाला ·
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी

चलत मुसाफिर ·

चित्रगुप्त 07/07/2023 - 21:01
मी पण या ग्रंथाबद्दल ऐकले होते पण ते मिळवून वाचणे अजूनतरी जमलेले नाही. नेमाडेंच्या 'हिंदु' च्या समकक्ष हे वाचून तर जिज्ञासा आणखीनच प्रबळली आहे. सध्या बाजारात उपलब्ध आहे का ?

बरेच दिवसांनी एका चांगल्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळाले. बरेच दिवस वाचनाचा छंद सुटला आहे. या निमित्ताने आता परत तिकडे वळावे म्हणतो.

कॉमी 08/07/2023 - 16:00
जातिसंस्थेची उतरंड शोषणाधारित आहे हे सत्यच आहे. पण 'सातपाटील' वाचल्यावर वाटते की डाव्या विचारसरणीतला शोषक/शोषित हा अपरिवर्तनीय भेद जातिसंस्थेला लागू होत नाही.
का. ही. ही. सातपाटील खूप वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यात गाव कुसाबाहेर रहावे लागणाऱ्या लोकांबद्दल बरेच लिहिले आहे असे आठवते. गावकुसाबाहेर रहावे लागणे हे पुरेसे शोषित/शोषक फरक करणारे वाटत नसावे धागाकरत्याला.

In reply to by कॉमी

कॉमी 08/07/2023 - 16:03
अर्थात, वर्णव्यवस्था समजून घेण्यासाठी "विश्वामित्र आणि वाल्मिकी ऋषींचे साहित्य वाचा" असा सल्ला देणारे धागालेखक आहेत. त्यांचे जातिव्यवस्थेचे किंवा वर्णव्यवस्थेबद्दल विचार कितपत अभ्यासपूर्ण असणार ?

पुस्तक बाजारात येण्या अगोदरच भरपूर जाहीरात झाली होती, त्यामुळे अक्षरधारा मध्ये दिसल्यावर लगेच घेतले. थोडे वाचुन झाल्यावर पात्र संख्या ईतकी वाढु लागली की नोटस काढु लागलो. सलग एका बैठकीत वाचता येत नव्हते आणि एका प्रकरणाचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध लागत नव्हता. तो धागा कुठेतरी पाचव्या भागात जुळत होता. शेवटी शेवटी केवळ पुस्तक पूर्ण करायचे म्हणून नेटाने वाचुन काढले. आणि ते कुठुन सुरु होउन कुठे संपले तेच लक्षात येईना. पुन्हा जे माळ्यावर गेले ते अजुन तिथेच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकणार असाल तर मला कळवा. ग्राहक मिळेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चलत मुसाफिर 13/07/2023 - 18:22
नमस्कार. पुस्तक आवडणे न आवडणे हा वैयक्तिक निवडीचा मुद्दा आहे. तुम्ही आपले प्रांजळ मत, तेही पुस्तक वाचून मगच व्यक्त केलेत हे विशेष भावले. सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल सप्रेम धन्यवाद याउलट वरपैकी काही सन्माननीय प्रतिसादकर्त्यांनी पुस्तक तर वाचलेले नाहीच (असा प्रतिसादावरून माझा अंदाज आहे) पण माझ्यावर विनाकारण ad hominem हल्ला चढवला आहे. का, ते कळले नाही. मला इतके महत्त्व दिल्याबद्दल त्यांनाही थॅंक्यू.

चित्रगुप्त 07/07/2023 - 21:01
मी पण या ग्रंथाबद्दल ऐकले होते पण ते मिळवून वाचणे अजूनतरी जमलेले नाही. नेमाडेंच्या 'हिंदु' च्या समकक्ष हे वाचून तर जिज्ञासा आणखीनच प्रबळली आहे. सध्या बाजारात उपलब्ध आहे का ?

बरेच दिवसांनी एका चांगल्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळाले. बरेच दिवस वाचनाचा छंद सुटला आहे. या निमित्ताने आता परत तिकडे वळावे म्हणतो.

कॉमी 08/07/2023 - 16:00
जातिसंस्थेची उतरंड शोषणाधारित आहे हे सत्यच आहे. पण 'सातपाटील' वाचल्यावर वाटते की डाव्या विचारसरणीतला शोषक/शोषित हा अपरिवर्तनीय भेद जातिसंस्थेला लागू होत नाही.
का. ही. ही. सातपाटील खूप वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यात गाव कुसाबाहेर रहावे लागणाऱ्या लोकांबद्दल बरेच लिहिले आहे असे आठवते. गावकुसाबाहेर रहावे लागणे हे पुरेसे शोषित/शोषक फरक करणारे वाटत नसावे धागाकरत्याला.

In reply to by कॉमी

कॉमी 08/07/2023 - 16:03
अर्थात, वर्णव्यवस्था समजून घेण्यासाठी "विश्वामित्र आणि वाल्मिकी ऋषींचे साहित्य वाचा" असा सल्ला देणारे धागालेखक आहेत. त्यांचे जातिव्यवस्थेचे किंवा वर्णव्यवस्थेबद्दल विचार कितपत अभ्यासपूर्ण असणार ?

पुस्तक बाजारात येण्या अगोदरच भरपूर जाहीरात झाली होती, त्यामुळे अक्षरधारा मध्ये दिसल्यावर लगेच घेतले. थोडे वाचुन झाल्यावर पात्र संख्या ईतकी वाढु लागली की नोटस काढु लागलो. सलग एका बैठकीत वाचता येत नव्हते आणि एका प्रकरणाचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध लागत नव्हता. तो धागा कुठेतरी पाचव्या भागात जुळत होता. शेवटी शेवटी केवळ पुस्तक पूर्ण करायचे म्हणून नेटाने वाचुन काढले. आणि ते कुठुन सुरु होउन कुठे संपले तेच लक्षात येईना. पुन्हा जे माळ्यावर गेले ते अजुन तिथेच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकणार असाल तर मला कळवा. ग्राहक मिळेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चलत मुसाफिर 13/07/2023 - 18:22
नमस्कार. पुस्तक आवडणे न आवडणे हा वैयक्तिक निवडीचा मुद्दा आहे. तुम्ही आपले प्रांजळ मत, तेही पुस्तक वाचून मगच व्यक्त केलेत हे विशेष भावले. सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल सप्रेम धन्यवाद याउलट वरपैकी काही सन्माननीय प्रतिसादकर्त्यांनी पुस्तक तर वाचलेले नाहीच (असा प्रतिसादावरून माझा अंदाज आहे) पण माझ्यावर विनाकारण ad hominem हल्ला चढवला आहे. का, ते कळले नाही. मला इतके महत्त्व दिल्याबद्दल त्यांनाही थॅंक्यू.
(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत) मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते). अशा परिस्थितीतही ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या महाकादंबरीचे नाव चांगलेच दुमदुमत असल्याची बातमी मजपर्यंत पोचली होती.