काका हलवायाकडची जिलबी..
परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर,
आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि
ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे
असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.
अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं.
मिसळपाव


१७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील.