मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे शाळा अनुभव

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस 13/11/2022 - 05:52
अनुदानाच्या शाळेत अशी शैक्षणिक भाषणे ठेवावी लागतात. आपलं हीत कशात आहे हे ओळखणारी मुले गेट कुदतात. मुलींचं काय होतं?

Bhakti 13/11/2022 - 11:34
हा हा! भारी! अबा तूही आठवणी लिहिण्याच्या मंडळात सहभागी झालाय याबद्दल तुझं अभिनंदन करून पुढील लेखाची प्रतिक्षा करते :)

विवेकपटाईत 14/11/2022 - 12:31
वाचताना मजा आली. दिल्लीच्या नूतन मराठी शाळेत (शाळेत५ वी पर्यन्त मराठी विषय होता, पास होणे न होण्याने काही ही फरक पडत नव्हता ). हरणे मास्टर बहुधा वर्गात झोपायचे. मराठी शिकण्यात कुणालाच रस नसण्याने आम्ही मुले वर्गातच कंचे खेळत असू. आमचा नया बाजारचा ग्रुप शाळेची सुट्टी कधीच करत नसे आणि अभ्यास ही नाही. रोजची मारामारी ही ठरलेली. दीड वर्ष लहान भाऊ ' पुत्र व्हावा ऐसा गुंडा ... अशी ख्याति. भांडण झाल्यावर तो आणि त्याचे दोस्त दुसर्‍यांना मारायचे आणि मी अहिंसेवर विश्वास ठेवणारा नाजुक प्राणी मार खाण्याचे काम करायचो. मार खल्यावर लहान भाऊ मला उपदेशाचे डोज पाजायचा.

कंजूस 13/11/2022 - 05:52
अनुदानाच्या शाळेत अशी शैक्षणिक भाषणे ठेवावी लागतात. आपलं हीत कशात आहे हे ओळखणारी मुले गेट कुदतात. मुलींचं काय होतं?

Bhakti 13/11/2022 - 11:34
हा हा! भारी! अबा तूही आठवणी लिहिण्याच्या मंडळात सहभागी झालाय याबद्दल तुझं अभिनंदन करून पुढील लेखाची प्रतिक्षा करते :)

विवेकपटाईत 14/11/2022 - 12:31
वाचताना मजा आली. दिल्लीच्या नूतन मराठी शाळेत (शाळेत५ वी पर्यन्त मराठी विषय होता, पास होणे न होण्याने काही ही फरक पडत नव्हता ). हरणे मास्टर बहुधा वर्गात झोपायचे. मराठी शिकण्यात कुणालाच रस नसण्याने आम्ही मुले वर्गातच कंचे खेळत असू. आमचा नया बाजारचा ग्रुप शाळेची सुट्टी कधीच करत नसे आणि अभ्यास ही नाही. रोजची मारामारी ही ठरलेली. दीड वर्ष लहान भाऊ ' पुत्र व्हावा ऐसा गुंडा ... अशी ख्याति. भांडण झाल्यावर तो आणि त्याचे दोस्त दुसर्‍यांना मारायचे आणि मी अहिंसेवर विश्वास ठेवणारा नाजुक प्राणी मार खाण्याचे काम करायचो. मार खल्यावर लहान भाऊ मला उपदेशाचे डोज पाजायचा.
माझे शाळेचे अनुभव खुप छान होते. शाळेच्या मुख्य मैदानात एखादा कार्यक्रम असायचा. कार्यक्रम असला शाळेत तर भयानक दंगल घडायची. जनरली प्रमुख पाहुणे नंतर कार्यक्रमस्थळी येतात. पण माझ्या शाळेत प्रमुख पाहुणे आधीच स्टेज वर आणून बसवले जायचे. स्टेज समोरच असलेले बाहेर जायला फक्त २ गेट. ते गेट पक्के बंद करून, कूलूप लावून समोर दोन शिपायांचा खडा पहारा ऊभा केला जायचा. त्या नंतर दोन तासाचं भाषण एकवण्यासाठी पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणले जायचे. कुणी पळून जाऊ नये म्हणुन सर/ मॅडम हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन ऊभे असायचे. पण तरी एखादा मोठा लोंढा कार्यक्रम सुरू असताना किंवा सुरूवातीलाच गेट जवळ पळत सुटायचा.

Silver Trumpet and Trumpet Banner

पराग१२२६३ ·
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

मद्रासकथा-२

अमरेंद्र बाहुबली ·

उपयोजक 08/11/2022 - 22:07
पेरियारनी दक्षिण भारत भारतापासून वेगळा करायला मदत करावी म्हणून जिन्नांना पत्र लिहिले होते. पेरियार हे समाजोध्दारक कमी आणि ब्राह्मणद्वेष्टे जास्त होते. मध्यंतरी रजनीकांत आणि चो रामसामी यांनी पेरियारचा पराकोटीचा हिंदूद्वेष जगासमोर पुराव्यानिशी समोर आणला होता.

In reply to by उपयोजक

पॉल पॉट 09/11/2022 - 02:48
विनायक दामोदर सावरकर ह्यांनी देखील संस्थानांना भारतात सामील होऊ नका असे आवाहान केले होते मग त्यांनाही हिंदूद्वेष्टे म्हणाल का? ज्यांच्यासाठी पेरियार लढत होते ते ब्राम्हणेतर हिंदूच होते मग पेरियार हिंदूद्वेष्टे कसे? रजनीकांतची केसांबरोबर अक्कलही ऊडाली असावी.

In reply to by उपयोजक

पॉल पॉट 09/11/2022 - 02:53
विनायक सावरकर ह्यांच्या हिंदूमहासभेने जिन्नाच्या मूस्लिम लाग सोबत मिळून सत्ता स्थापन केली होती. ते वाईट नाहीत मग दक्षिण भारत वेगळा हवा म्हणून जिन्नाकडे मदत मागीतली तर पेरियार वाईट ठरतात का?

उपयोजक 08/11/2022 - 22:07
पेरियारनी दक्षिण भारत भारतापासून वेगळा करायला मदत करावी म्हणून जिन्नांना पत्र लिहिले होते. पेरियार हे समाजोध्दारक कमी आणि ब्राह्मणद्वेष्टे जास्त होते. मध्यंतरी रजनीकांत आणि चो रामसामी यांनी पेरियारचा पराकोटीचा हिंदूद्वेष जगासमोर पुराव्यानिशी समोर आणला होता.

In reply to by उपयोजक

पॉल पॉट 09/11/2022 - 02:48
विनायक दामोदर सावरकर ह्यांनी देखील संस्थानांना भारतात सामील होऊ नका असे आवाहान केले होते मग त्यांनाही हिंदूद्वेष्टे म्हणाल का? ज्यांच्यासाठी पेरियार लढत होते ते ब्राम्हणेतर हिंदूच होते मग पेरियार हिंदूद्वेष्टे कसे? रजनीकांतची केसांबरोबर अक्कलही ऊडाली असावी.

In reply to by उपयोजक

पॉल पॉट 09/11/2022 - 02:53
विनायक सावरकर ह्यांच्या हिंदूमहासभेने जिन्नाच्या मूस्लिम लाग सोबत मिळून सत्ता स्थापन केली होती. ते वाईट नाहीत मग दक्षिण भारत वेगळा हवा म्हणून जिन्नाकडे मदत मागीतली तर पेरियार वाईट ठरतात का?
. भारतातील पहिल्या महिला आमदार . भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती.

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

पराग१२२६३ ·

कंजूस 23/10/2022 - 14:38
भायखळा स्टेशन सेंट्रल रेल्वेने हाजीअली,महालक्ष्मी,नेहरू सेंटर,तारांगण,राणीचा बाग जाण्यासाठी कामाचे. पण ती जुनी शेड अजूनही जपल्या बद्दल कार्यकर्त्यांचे आभार. भांडूप मात्र बदलून टाकले. सायन/शीवही ऐतिहासिक.

प्रदीप 24/10/2022 - 22:27
नेहमीप्रमाणेच तुमचा रेल्वेविषयक माहितीपूर्ण लेख आवडला.

कंजूस 23/10/2022 - 14:38
भायखळा स्टेशन सेंट्रल रेल्वेने हाजीअली,महालक्ष्मी,नेहरू सेंटर,तारांगण,राणीचा बाग जाण्यासाठी कामाचे. पण ती जुनी शेड अजूनही जपल्या बद्दल कार्यकर्त्यांचे आभार. भांडूप मात्र बदलून टाकले. सायन/शीवही ऐतिहासिक.

प्रदीप 24/10/2022 - 22:27
नेहमीप्रमाणेच तुमचा रेल्वेविषयक माहितीपूर्ण लेख आवडला.
Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.

तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग .

अमरेंद्र बाहुबली ·
. पेरियार आणी राजाजी. आधी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीपासूनच पेरियारांमध्ये काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणेतरांचा मुद्दा घेऊन जस्टीस पार्टी सत्तेत असतानाही पेरियार काँग्रेसमध्ये होते, खादीचा प्रचार करत होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणणारे केशव पिल्लई काँग्रेस सोडून गेले पण पेरियार काँग्रेसमध्येच राहिले.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ९

अमरेंद्र बाहुबली ·
. चित्र:- कुडियारसू . गांधी आणि पेरियार यांच्यात काय फरक होता? शेवटी दोघांनाही तर अस्पृश्यांची मुक्तीच करायची होती. अरुंधती रॉय आणि इतर अनेक लेखकांनी गांधी-आंबेडकर जोडीवर असेच प्रश्न मांडले. पाहीले तर कुठलाही वैज्ञानिक विचार किंवा 'दोन अधिक दोन चार' असे विचार माननार्या माणसाला गांधींमध्ये दोष दिसू शकतो.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

पराग१२२६३ ·

कोणे एके काळी, माझा एक मित्र, चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, ह्या गाडीतून आणायचा आणि नंतर घरोघरी ठाणे, डोंबिवली आणि परीसरात विकायचा.... 1990च्या सुमारास .. त्याची ही आवडती गाडी ... आता चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, कुठेही मिळते...

सुबोध खरे 17/09/2022 - 09:46
पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. आताच ३० ऑगस्ट २२ रोजी मी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसने व्हिस्टाडोमने गेलो तेंव्हा तिला WAP -७ हेच इंजिन होते. आणि तसेही माझ्या दवाखान्याच्या समोरूनच संध्याकाळी सव्वा सहा साडे सहाच्या मध्ये हि गाडी मुलुंड हुन जाते तेंव्हा सुद्धा कधी WCAM -२ हे इंजिन लावलेलं पाहिलं नाही.

In reply to by सुबोध खरे

पराग१२२६३ 18/09/2022 - 10:35
सुबोधजी, WAP-7 हे काही दिवस या गाडीला जोडलं जात आहे अधूनमधून. पण WCAM-2/3 हे जास्त दिवस जोडलं जात आहे. मी १ सप्टेंबरला दख्खनच्या राणीनं पुण्याला येत असतानाही शेजारून गेलेल्या दख्खन एक्सप्रेसला WAP-7 होतं. आता बऱ्याच लोहमार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं इंजिनांच्या उपलब्धतेनुसार हे बदलत असतं.

सुबोध खरे 17/09/2022 - 09:50
हि गाडी जाताना आणि विशेषतः येताना ठाण्याला थांबत असल्याने पुण्याहून येण्यासाठी मला फार सोयीची होती. पुण्यात एम बी बी एस नंतर एम डी करत असताना शनिवार अर्धा दिवस काम करून सव्वातीनला या गाडी बसले कि संध्याकाळी ७ पर्यंत मुलुंड ला घरी पोचत असे. सोमवारी पहाटे इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून नऊ पर्यंत पुण्याला पोचणे हा माझा कार्यक्रम कित्येक वेळेस झालेला आहे.

कंजूस 17/09/2022 - 10:15
बाकी बसध्ये असतात तशा सीट्सवाले डबे रेल्वेने आणखी आणू नयेत. समोरासमोर तीन तीन सीट्सवाले जुनेच चांगले होते. आता तर काही सीट्समधले अंतरही ( leg room) वाढवलेले सापडले. दूरच्या गाड्यांना दोन्ही टोकांना जे सामान्य ( unreserved ,seating) डबे असतात त्यात काही टू टिअर असायचे. ते फारच आरामदायी असत. या पुण्याच्या गाड्या घाटात ठाकूरवाडी,जामरूंग,मंकीहिल इथे थांबत आणि लहान मुले,माकडे आणि आदीवासी सर्वांचीच सोय व्हायची. हल्ली हे स्टॉप्सही बेभरवशाचे झाले आणि घाटातील माकडेही कमी झाली आणि मुलांची आवडही बदलली. उन्हाळ्यातल्या करवंदे,जांभळे,कैऱ्यांची आवड जाऊन चाकलेटं आली. माकडांचे चाळे पाहण्यापेक्षा लहानथोर सबवेसर्फर आणि गोट्या पाडणे मोबाईल गेमसमध्ये,कार्टुनात गुंतली. कर्जत स्टेशनचे दिवाडकर फेम लगदा बटाटेवडे( जीआइ ट्याग घेणारेत म्हणे) कधी घेतो असे आता होत नाही आणि कर्जत स्टॉपही गायब झाला. असली चहा स्टेशनला लागून दुकानात आणि खमंग बटाटेवडे (दगडे यांचा)मात्र कर्जत बाजारात मिळतात. ते फलाटावर विकायला येत नाहीत. चिंचवड स्टेशनवरचा सिंधी माणूस फार छान चहा देतो.

गुजरात, राजस्थान कडे जाण्यासाठी पुण्यावरून जाणाऱ्या गाड्या नसल्यामुळे ही तीन वीस ची गाडी आमच्याकरता लाईफ लाईन होती.

कोणे एके काळी, माझा एक मित्र, चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, ह्या गाडीतून आणायचा आणि नंतर घरोघरी ठाणे, डोंबिवली आणि परीसरात विकायचा.... 1990च्या सुमारास .. त्याची ही आवडती गाडी ... आता चितळ्यांची मिठाई आणि बाकरवडी, कुठेही मिळते...

सुबोध खरे 17/09/2022 - 09:46
पण आता पुन्हा WCAM-2 इंजिन या गाडीला जोडलं जात आहे. पण त्यामुळं पर्यावरणानुकूल HOG (Head-on-Generation) तंत्रज्ञानावर ही गाडी चालवणं आता बंद झालं आहे. आताच ३० ऑगस्ट २२ रोजी मी मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसने व्हिस्टाडोमने गेलो तेंव्हा तिला WAP -७ हेच इंजिन होते. आणि तसेही माझ्या दवाखान्याच्या समोरूनच संध्याकाळी सव्वा सहा साडे सहाच्या मध्ये हि गाडी मुलुंड हुन जाते तेंव्हा सुद्धा कधी WCAM -२ हे इंजिन लावलेलं पाहिलं नाही.

In reply to by सुबोध खरे

पराग१२२६३ 18/09/2022 - 10:35
सुबोधजी, WAP-7 हे काही दिवस या गाडीला जोडलं जात आहे अधूनमधून. पण WCAM-2/3 हे जास्त दिवस जोडलं जात आहे. मी १ सप्टेंबरला दख्खनच्या राणीनं पुण्याला येत असतानाही शेजारून गेलेल्या दख्खन एक्सप्रेसला WAP-7 होतं. आता बऱ्याच लोहमार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं इंजिनांच्या उपलब्धतेनुसार हे बदलत असतं.

सुबोध खरे 17/09/2022 - 09:50
हि गाडी जाताना आणि विशेषतः येताना ठाण्याला थांबत असल्याने पुण्याहून येण्यासाठी मला फार सोयीची होती. पुण्यात एम बी बी एस नंतर एम डी करत असताना शनिवार अर्धा दिवस काम करून सव्वातीनला या गाडी बसले कि संध्याकाळी ७ पर्यंत मुलुंड ला घरी पोचत असे. सोमवारी पहाटे इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून नऊ पर्यंत पुण्याला पोचणे हा माझा कार्यक्रम कित्येक वेळेस झालेला आहे.

कंजूस 17/09/2022 - 10:15
बाकी बसध्ये असतात तशा सीट्सवाले डबे रेल्वेने आणखी आणू नयेत. समोरासमोर तीन तीन सीट्सवाले जुनेच चांगले होते. आता तर काही सीट्समधले अंतरही ( leg room) वाढवलेले सापडले. दूरच्या गाड्यांना दोन्ही टोकांना जे सामान्य ( unreserved ,seating) डबे असतात त्यात काही टू टिअर असायचे. ते फारच आरामदायी असत. या पुण्याच्या गाड्या घाटात ठाकूरवाडी,जामरूंग,मंकीहिल इथे थांबत आणि लहान मुले,माकडे आणि आदीवासी सर्वांचीच सोय व्हायची. हल्ली हे स्टॉप्सही बेभरवशाचे झाले आणि घाटातील माकडेही कमी झाली आणि मुलांची आवडही बदलली. उन्हाळ्यातल्या करवंदे,जांभळे,कैऱ्यांची आवड जाऊन चाकलेटं आली. माकडांचे चाळे पाहण्यापेक्षा लहानथोर सबवेसर्फर आणि गोट्या पाडणे मोबाईल गेमसमध्ये,कार्टुनात गुंतली. कर्जत स्टेशनचे दिवाडकर फेम लगदा बटाटेवडे( जीआइ ट्याग घेणारेत म्हणे) कधी घेतो असे आता होत नाही आणि कर्जत स्टॉपही गायब झाला. असली चहा स्टेशनला लागून दुकानात आणि खमंग बटाटेवडे (दगडे यांचा)मात्र कर्जत बाजारात मिळतात. ते फलाटावर विकायला येत नाहीत. चिंचवड स्टेशनवरचा सिंधी माणूस फार छान चहा देतो.

गुजरात, राजस्थान कडे जाण्यासाठी पुण्यावरून जाणाऱ्या गाड्या नसल्यामुळे ही तीन वीस ची गाडी आमच्याकरता लाईफ लाईन होती.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

तमिळनाडूचा इतिहास भाग-८

अमरेंद्र बाहुबली ·

लेखाच्या सुरूवातीचा भाग राहीलाय टाकायचा. संपादक मंडळाने हा भाग जोडावा. घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती. गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती. चार्वाक पासून ते संत कबीर दास ह्यांच्या पर्यंत. एखाद्या सिनेमात शोभावा अश्या किस्स्याने मी सुरूवात करतो. कौटुंबिक लग्नाच्या निमित्ताने ते असंच मित्रांसोबत विधींची टिंगल करत बसले होते. तेव्हा एका लाजाळू दिसणार्‍या धार्मिक तरुणीने त्यांना धर्माची टिंगल करू नये म्हणून अडवले. नजर भिडल्यावर रामास्वामी लगेच तिच्या प्रेमात पडले. त्यांनी लवकरच लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. नागम्मल नावाची ती तरुणी कोणत्याही तमिळ स्त्रीप्रमाणे मंदिरात आणि पूजाअर्चांमध्ये व्यस्त असायची. रामास्वामीही तीला थांबवायचे नाहीत, ते कधी कधी प्रेमाने टोमणे मारायचे की तुझा देव तूला साथ देणार नाही, मीच आयुष्यभर साथ देनार आहे. एके दिवशी नागम्मल मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांनी तिची छेड काढली. त्यावेळी एका वीराच्या शैलीत रामास्वामी (पेरियार) आले आणि संरक्षण करत म्हणाले - "बघ! तू देवाला भेटायला येते, आणि मंदिराबाहेर काय चाललंय ते. यातील गंमत म्हणजे पेरियार यांचे मित्रच गुंडांच्या वेशात होते आणि ही त्यांचीच योजना होती! त्या काळात सर्वसामान्य भारतीय तरुणांप्रमाणेच रामास्वामी यांच्यातही राष्ट्रवाद ऊचंबळत होता. काँग्रेस तामिळ ब्राह्मण बहुसंख्य असतानाही ते चांगलं काम करत असल्याने पेरीयार यांचा काॅंग्रेसवर विश्वास होता. त्या दिवसांत एक ब्राह्मण वकील नियमितपणे इरोडला येऊन पेरीयार यांना भेटत. आणि लवकरच दोघे घट्ट मित्र बनले. त्यांचे नाव सी. राजगोपालाचारी होते. ते गांधींना भेटून आले होते. "हा गांधी असा कसा? धोतर घालतो, थर्ड क्लासमध्ये फिरतो असं ऐकलंय? तुमच्या काँग्रेसच्या 'टी पार्टी'मध्ये हा बसणार का? “मला त्याच्या डोळ्यात बदल करण्याची धमक दिसत होती. पण, तो काहीसी संदिग्ध वाटला. तो इंग्रजांचे गुणगान गात होता, समाजात बदल करण्याबद्दल बोलत होता. "एकदम बरोबर बोलले ते. जोपर्यंत समाज बदलत नाही, तोपर्यंत ब्रिटीश राहीले किंवा गेले, काय फरक पडतो? काँग्रेसलाच बघा ना.” "काळजी करू नकोस. आता काँग्रेस ब्राह्मणांच्या 'टी-पार्टी' मधून जनआंदोलनात बदलेल, ज्यामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक वर्गाचे लोक असतील. तुम्ही सुरुवात करा. आमच्यात सामील व्हा." 1917 मध्ये जेव्हा माॅंटागू भारतात आले आणि निवडणूक सुधारणांची चर्चा सुरू झाली, तेव्हा मद्रास प्रेसिडेन्सीचे काँग्रेसजन व्हाईसरॉयला भेटायला गेले. त्यांनी रामास्वामींकडे बोट दाखवून सांगीतले की आमच्याकडेही ब्राह्मणेतर समाजाचे लोक आहेत, आणि इतरही अनेकजण आम्हाला सामील होत आहेत. तर जस्टिस पार्टी (दक्षिण भारत लिबरेशन फेडरेशन) ने काँग्रेस हा फक्त ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा आरोप केलाय. एकीकडे नव्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होत होती आणि काँग्रेस जनतेत विस्तार करत होती तेव्हाच दुसरीकडे जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाले. रामास्वामी हे काहीसे गरम रक्ताचे होते, त्यांनी इरोड महापालिकेचे अध्यक्षपद तर सोडलेच, पण इतर २९ पदेही सोडली. खादी-धोतर घालून ते असहकार चळवळीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नीनेही तिच्या सर्व रेशमी साड्या एका नाटक मंडळाला दिल्या आणि त्याही सुती कपड्यात आल्या. महापालिकेचे अध्यक्ष असलेले रामास्वामी जेव्हा खादीचे कपडे पिशवीत घेऊन लोकांचे दरवाजे ठोठावून विकू लागले तेव्हा ते विकले जाणारच होते. राजगोपालाचारी यांनी त्यांना खादी प्रचाराचे नेतृत्व दिले. त्या वेळी गांधी दारूबंदी, मद्रासमधील ताडी केंद्रे बंद करण्याचे आवाहन करत होते. रामास्वामी यांच्याकडे स्वतःचा संपूर्ण बगीचा होता जिथून ताडी काढली जात होती. त्यांनी ती सर्व झाडे एका झटक्यात तोडून टाकली. मात्र, निवडणुका झाल्या. काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि त्यात भाग घेतला नाही. त्यामुळे जस्टिस पार्टीने आरामात विजय मिळवला. खादीत फिरणाऱ्या रामास्वामींनी त्यांना देशद्रोही म्हटले. एवढा निष्ठावान काँग्रेसी काँग्रेसचा कट्टर शत्रू कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रावणकोर राज्यातील एक गाव- वायकोम या गावात जावे लागेल.

कंजूस 16/09/2022 - 06:17
साधारण १८५० - १९०० पासूनचा इतिहास आहे. रिनेश्यां म्हटल्यावर तोच कालखंड येणार. जातीव्यवस्थेवर विरोधी भूमिका घेऊन उघडपणे आंदोलनं, जागरण करणे हे ब्रिटिशांकडे निम्मा भारत ( संस्थानं सोडून) आल्यावरच शक्य झाले. त्या दक्षिण भारतात त्रावणकोर हे मोठे संस्थान होते. ते आणि कॉन्ग्रेस या विरोधाने अडचणीत आले. पटेलांनी एकदा नेहरूंना सुनावलेही होते की "तुमची मते म्हणजे भारताची मते नाहीत हे लक्षात घ्या."

कंजूस 16/09/2022 - 11:08
पण दहाव्या शतकापर्यंत हिंदू राजे पुराणमतवादी हैते. नंतर अठराव्या शतकापर्यंतच्या मुसलमानी सत्तेस मुसलमान आणि काफीर यातच विचार चार होता. मग ब्रिटिशांच्या काळात एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात (१८१८) आवाज वाढू लागला.

लेखाच्या सुरूवातीचा भाग राहीलाय टाकायचा. संपादक मंडळाने हा भाग जोडावा. घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती. गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती. चार्वाक पासून ते संत कबीर दास ह्यांच्या पर्यंत. एखाद्या सिनेमात शोभावा अश्या किस्स्याने मी सुरूवात करतो. कौटुंबिक लग्नाच्या निमित्ताने ते असंच मित्रांसोबत विधींची टिंगल करत बसले होते. तेव्हा एका लाजाळू दिसणार्‍या धार्मिक तरुणीने त्यांना धर्माची टिंगल करू नये म्हणून अडवले. नजर भिडल्यावर रामास्वामी लगेच तिच्या प्रेमात पडले. त्यांनी लवकरच लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. नागम्मल नावाची ती तरुणी कोणत्याही तमिळ स्त्रीप्रमाणे मंदिरात आणि पूजाअर्चांमध्ये व्यस्त असायची. रामास्वामीही तीला थांबवायचे नाहीत, ते कधी कधी प्रेमाने टोमणे मारायचे की तुझा देव तूला साथ देणार नाही, मीच आयुष्यभर साथ देनार आहे. एके दिवशी नागम्मल मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांनी तिची छेड काढली. त्यावेळी एका वीराच्या शैलीत रामास्वामी (पेरियार) आले आणि संरक्षण करत म्हणाले - "बघ! तू देवाला भेटायला येते, आणि मंदिराबाहेर काय चाललंय ते. यातील गंमत म्हणजे पेरियार यांचे मित्रच गुंडांच्या वेशात होते आणि ही त्यांचीच योजना होती! त्या काळात सर्वसामान्य भारतीय तरुणांप्रमाणेच रामास्वामी यांच्यातही राष्ट्रवाद ऊचंबळत होता. काँग्रेस तामिळ ब्राह्मण बहुसंख्य असतानाही ते चांगलं काम करत असल्याने पेरीयार यांचा काॅंग्रेसवर विश्वास होता. त्या दिवसांत एक ब्राह्मण वकील नियमितपणे इरोडला येऊन पेरीयार यांना भेटत. आणि लवकरच दोघे घट्ट मित्र बनले. त्यांचे नाव सी. राजगोपालाचारी होते. ते गांधींना भेटून आले होते. "हा गांधी असा कसा? धोतर घालतो, थर्ड क्लासमध्ये फिरतो असं ऐकलंय? तुमच्या काँग्रेसच्या 'टी पार्टी'मध्ये हा बसणार का? “मला त्याच्या डोळ्यात बदल करण्याची धमक दिसत होती. पण, तो काहीसी संदिग्ध वाटला. तो इंग्रजांचे गुणगान गात होता, समाजात बदल करण्याबद्दल बोलत होता. "एकदम बरोबर बोलले ते. जोपर्यंत समाज बदलत नाही, तोपर्यंत ब्रिटीश राहीले किंवा गेले, काय फरक पडतो? काँग्रेसलाच बघा ना.” "काळजी करू नकोस. आता काँग्रेस ब्राह्मणांच्या 'टी-पार्टी' मधून जनआंदोलनात बदलेल, ज्यामध्ये प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक वर्गाचे लोक असतील. तुम्ही सुरुवात करा. आमच्यात सामील व्हा." 1917 मध्ये जेव्हा माॅंटागू भारतात आले आणि निवडणूक सुधारणांची चर्चा सुरू झाली, तेव्हा मद्रास प्रेसिडेन्सीचे काँग्रेसजन व्हाईसरॉयला भेटायला गेले. त्यांनी रामास्वामींकडे बोट दाखवून सांगीतले की आमच्याकडेही ब्राह्मणेतर समाजाचे लोक आहेत, आणि इतरही अनेकजण आम्हाला सामील होत आहेत. तर जस्टिस पार्टी (दक्षिण भारत लिबरेशन फेडरेशन) ने काँग्रेस हा फक्त ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा आरोप केलाय. एकीकडे नव्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होत होती आणि काँग्रेस जनतेत विस्तार करत होती तेव्हाच दुसरीकडे जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाले. रामास्वामी हे काहीसे गरम रक्ताचे होते, त्यांनी इरोड महापालिकेचे अध्यक्षपद तर सोडलेच, पण इतर २९ पदेही सोडली. खादी-धोतर घालून ते असहकार चळवळीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नीनेही तिच्या सर्व रेशमी साड्या एका नाटक मंडळाला दिल्या आणि त्याही सुती कपड्यात आल्या. महापालिकेचे अध्यक्ष असलेले रामास्वामी जेव्हा खादीचे कपडे पिशवीत घेऊन लोकांचे दरवाजे ठोठावून विकू लागले तेव्हा ते विकले जाणारच होते. राजगोपालाचारी यांनी त्यांना खादी प्रचाराचे नेतृत्व दिले. त्या वेळी गांधी दारूबंदी, मद्रासमधील ताडी केंद्रे बंद करण्याचे आवाहन करत होते. रामास्वामी यांच्याकडे स्वतःचा संपूर्ण बगीचा होता जिथून ताडी काढली जात होती. त्यांनी ती सर्व झाडे एका झटक्यात तोडून टाकली. मात्र, निवडणुका झाल्या. काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि त्यात भाग घेतला नाही. त्यामुळे जस्टिस पार्टीने आरामात विजय मिळवला. खादीत फिरणाऱ्या रामास्वामींनी त्यांना देशद्रोही म्हटले. एवढा निष्ठावान काँग्रेसी काँग्रेसचा कट्टर शत्रू कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रावणकोर राज्यातील एक गाव- वायकोम या गावात जावे लागेल.

कंजूस 16/09/2022 - 06:17
साधारण १८५० - १९०० पासूनचा इतिहास आहे. रिनेश्यां म्हटल्यावर तोच कालखंड येणार. जातीव्यवस्थेवर विरोधी भूमिका घेऊन उघडपणे आंदोलनं, जागरण करणे हे ब्रिटिशांकडे निम्मा भारत ( संस्थानं सोडून) आल्यावरच शक्य झाले. त्या दक्षिण भारतात त्रावणकोर हे मोठे संस्थान होते. ते आणि कॉन्ग्रेस या विरोधाने अडचणीत आले. पटेलांनी एकदा नेहरूंना सुनावलेही होते की "तुमची मते म्हणजे भारताची मते नाहीत हे लक्षात घ्या."

कंजूस 16/09/2022 - 11:08
पण दहाव्या शतकापर्यंत हिंदू राजे पुराणमतवादी हैते. नंतर अठराव्या शतकापर्यंतच्या मुसलमानी सत्तेस मुसलमान आणि काफीर यातच विचार चार होता. मग ब्रिटिशांच्या काळात एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात (१८१८) आवाज वाढू लागला.
घृणा देखील एक प्रक्रिया आहे. जन्माने कूणीही कोणाचीही घृणा करत नाही. लहाम मुलाला आपल्या विष्ठेचीही घृणा वाटत नाही आणि मुलाला फटकारून पालकांना हात लावू नको असं सांगावं लागतं. पेरियार यांच्यातील द्वेष एका दिवसात जन्माला आलेला नव्हता. ती एक प्रक्रिया होती. गांधी मद्रासला आले तेव्हा पेरियार यांचे नाव ई.व्ही. रामास्वामी नायकर असे होते. ते एका श्रीमंत व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या घरी ब्राह्मण नियमित येत असत. त्यांच्याशी शिवा-अशिवी सारखा प्रकार होत नव्हता. सुरुवातीला त्यांची टीका खोडी काढण्यापासून ते प्रामाणिक कुतूहलापर्यंत होती. खरे तर धर्मावर सकारात्मक टीका ही भारताची प्राचीन परंपरा होती.

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

बाजीगर ·

सौंदाळा 13/09/2022 - 17:54
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 13/09/2022 - 18:22
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?

सौंदाळा 13/09/2022 - 17:54
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 13/09/2022 - 18:22
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?
न्यायाधीशांनी निकाल वाचला. 'त्या' पाच महिला नाचल्या. मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग. म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग ओवैसी ने केला थयथयाट. 1991 चा कायदा त्याला पाठ 'औवैसी, तू कितनी भी पटक ले' आताआहे हिंदू जनमत सटकले औरंग ने काढले होते फर्मान त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण एक मंदिर-भिंत तशीच ठेवली हिंदू-जखम धगधगत ठेवली कसले दाखले अन कसले पुरावे उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे शतकातून मग एक लोकोत्तर नेता 370, राममंदिर,आता काशी घेता याआधी न्यायदेवता होती आंधळी कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी आज हसला असेल तो शिव-नंदी संपलीती वोटबँक राजनीती गंदी आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे ज्यांनी